अजूनही अनेक शेतकऱ्यांना कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही !
Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर पंचनाम्यांचा फार्स झाला; पण अजूनही अनेक शेतकऱ्यांना कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. येत्या ६ तारखेपर्यंत त्यांना पैसे द्या; अन्यथा ७ तारखेला रस्त्यावर उतरू, असा इशारा ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी एका निवेदनाद्वारे शासनाला दिला आहे. शुक्रवारी (दि. १) रोजी प्रमोद लबडे यांनी तहसीलदार यांच्या दालनात जाऊन प्रांताधिकारी माणिकराव … Read more