आनंदाची बातमी ! कुकडीचे आवर्तन १० सप्टेंबरपर्यंत राहणार सुरू
Ahmednagar News : कर्जत आणि जामखेड तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सध्या सुरू असून, शेतकऱ्यांची पाण्याची गरज आणि अडचण लक्षात घेता. या आवर्तनाची वाढविण्याबाबत काही दिवसांपूर्वीच आमदार रोहित पवार यांनी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन विनंती केली होती. दि. २ सप्टेंबर रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक पार … Read more