Ahmednagar Stories : भूक भागविण्यासाठी कचर्‍यात असलेले अन्नपदार्थ खायला गेले आजोबा ! मदतीच्या आकांताने ओरडत होते पण…

Ahmednagar Stories : शहराच्या रेल्वे स्टेशन परिसरात एका कोपर्‍यात कचर्‍याच्या ढिगार्‍याजवळ पडलेल्या आजोबांना श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पाच्या स्वयंसेवकांनी नवजीवन दिले. मदतीच्या आकांताने ओरडणार्‍या त्या आजोबांना मदतीचा हात देऊन त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. ही हृद्यद्रावक घटना बघून अनेकांचे डोळे पाणावले. पोटात कणभरही अन्न नसलेल्या व अनेक दिवसांपासून एकाच जागेवर पडून असल्याने एका … Read more

Ahmednagar Flyover : अहमदनगर शहरातील उड्डाणपूल वर्षभरात बनला मृत्यूपूल ! कामात कोट्यावधींचा भ्रष्टाचार…

Ahmednagar Flyover News : अहमदनगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलावर पहिल्याच पावसानंतर खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता उखडला असून ठेकेदाराने घाईघाईने सुमारे पंचवीसहुन अधिक ठिकाणी रात्रीतून डागडूजी केली आहे. पुलावरील नाल्या तुंबल्या असून पाणी साचले आहे. पिलरच्या जोड कामाच्या ठिकाणी मोठी फट पडली आहे. या निकृष्ट कामाची काँग्रेसच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी कार्यकर्त्यांसह पाहणी करत पोलखोल … Read more

Ahmednagar Rain : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी पावसाचा जोर वाढला !

Ahmednagar Rain

Ahmednagar Rain : मुळा-भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. या मोसमात सुरुवातीलाच रतनवाडी आणि घाटघर येथे साडेचार इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली. दरम्यान अकोले तालुक्यातील मुळा नदीवरील आंबित येथील लघु पाटबंधारे तलाव बुधवार (दि.२८) दुपारी २:०० वाजता पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी रात्री पासून पावसाचा जोर … Read more

राज्यात खासगी पशु वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता

राज्यात खासगी पशु वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राज्यात पशु, दुग्ध आणि मत्स्य व्यवसायात अधिक प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन, खासगी पशु वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री … Read more

Ahmednagar News : पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात 104 उद्योगांना मंजुरी

जिल्ह्यात अधिकाधिक उद्योगांची उभारणी होऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे. युवक-युवतींना या माध्यमातून आत्मनिर्भर करण्यासाठी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आग्रही आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून चालू वर्षात 104 उद्योगांना मंजुरी मिळाली असून 700 बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेच्या अंमलबजावणीत अहमदनगर जिल्हा अव्वल असल्याची माहिती … Read more

Milk Price : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ! दुधाला किमान भाव…

सध्या दुधाच्या दरात घसरण झाली आहे. गायीच्या दुधाला फॅटनुसार प्रतिलिटर ३१ ते ३२ रुपये तर म्हशी दुधाला फॅटनुसार ४० ते ४५ रुपये इतका दर दिला जातो. उत्पादन खर्च व दुधाला मिळालेला भाव यात ताळमेळ बसत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणींना सामोरे जात आहे. हिरवा व कोरडा चारा तसेच पशु खाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरासह तालुक्यातून हे लोक तडीपार ! वाचा नावे…

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक व छळ करणारे व त्याबाबतचे गुन्हे दाखल असलेल्या १० आरोपींवर एमआयडीसी पोलिसांच्यावतीने नगर शहरासह नगर तालुका हददीतुन हददपारीची कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी ही माहिती दिली. मुस्लिम बांधवांचा बकरी ईद व हिंदू बांधवांची आषाढी एकादशी असे दोन्ही उत्सव गुरुवारी (दि. २९) एकाच दिवशी … Read more

Ahmednagar News : जे.सी.बी. चालकाची ग्रामपंचायत सदस्याला मारहाण !

अगोदर मागचे काम पूर्ण कर, त्यानंतर पुढचे काम कर, असे म्हणाल्याचा राग आल्याने जेसीबी चालकाने ग्रामपंचायत सदस्याला लोखंडी टामीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथे दिनांक २१ जून २०२३ रोजी घडली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की मोहन रंगनाथ खळेकर (वय ४५ वर्षे, रा. वांबोरी, ता. राहुरी) हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. … Read more

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संवेदनशीलतेमुळे वारकऱ्याचे वाचले प्राण !

आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. वारकऱ्यांना मुलभूत सोयी-सुविधा देण्याच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. अहमदनगर जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या “वारी आपल्या दारी” या संपर्क सुचिमुळे तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संवेदनशीलतेमुळे अहमदनगरच्या वारकऱ्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. शनिवार दि. 24 जून रोजी … Read more

Ahmednagar News : ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई लोंढे कोपरगावकर यांचे पुनवर्सन !

शिर्डी, दि.२५ जून २०२३ (उमाका वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे – कोपरगावकर यांची आज द्वारकामाई वृध्दाश्रम येथे भेट घेत ‍विचारपूस केली. वृध्द कलावंत म्हणून शांताबाईंचा शासनाच्या वतीने योग्य तो सन्मान … Read more

पाऊस लांबल्याने शेतकरी हवालदिल ! पाऊस पडण्यासाठी पांडुरंगाला साकडं

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव, आव्हाणे, परिसरातील शेती मशागतीची कामे झाली असून, यावर्षी पावसाचे आर्द्रा आणि मृग नक्षत्र कोरडे चालल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत, विठुरायाच्या दर्शनाचीही ओढ लागल्याने शेतीची कामे उरकावी म्हणून लवकर पाऊस पडण्यासाठी पांडुरंगाला वारकऱ्यांनी साकडं घातलं आहे. मागील वर्षी २८ मे रोजी झालेल्या पावसावरच १५ जून दरम्यान कपाशीच्या लागवडी पूर्ण झाल्या … Read more

Ahmednagar Politics : नाट्यमय राजकीय घडामोडी नंतर आमदार लंके यशस्वी..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पारनेर नगरपंचायतच्या ठरलेल्या सव्वा वर्षांच्या कार्यकाळात नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी व उपनगराध्यक्षा सौ. सुरेखा अर्जुन भालेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विजय औटी यांनी प्रथम राजीनामा देण्यास नकार दिला असल्याची चर्चा होती. मात्र, नाट्यमय राजकीय घडामोडी नंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राजीनामा सुपूर्द केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत गटनेतेपदी योगेश मते यांची निवड … Read more

Shirdi News : साईबाबा आणि साईसंस्थानची बदनामी करणारांच्या विरोधात कायदेशीर कारवाई

अनेक भाविकांच्या तक्रारीनंतर साईबाबा आणि साईसंस्थानची समाज माध्यमांद्वारे बदनामी करणारांच्या विरोधात साईसंस्थानने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. भाविकांनी अशा बदनामीकारक मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन साईसंस्थानचे सीईओ पी शिवा शंकर यांनी केले आहे. संस्थानच्या तक्रारीनंतर सायबर सेल सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करणार आहे. संस्थानचे सीईओ यांनी राज्याच्या सायबर सेलचे प्रमुख … Read more

दूध भेसळीचे काळे वास्तव समोर ! दुधात होणारी भेसळ अतिशय गंभीर

राज्याचे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दुधात भेसळ करणाऱ्यांसह भेसळयुक्त दूध खरेदी करणाऱ्यांवर ‘मोक्का’ नुसार कारवाई करण्याचा इशारा नुकताच दिला आहे. यामुळे दूध भेसळीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यातील एका दूध भेसळखोरावर कारवाईचा बडगा उगारताच एका दिवसात एका तालुक्यातील दुधाचे प्रमाण ६० हजार लिटरने कमी आल्याचेही मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले दुधात होणारी … Read more

Ahmednagar News : निळवंडे प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या बैठका सुरु आहेत. मात्र, विरोधकांचे नेतृत्व कोण करणार? त्यांचा चेहरा कोण ? असे अनेक प्रश्न आहेत. चेहरा नसलेल्या विरोधकांच्या बैठकांवर जनता विश्वास ठेवणार नाही, असे टीकास्त्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. निळवंडेचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्यांनी मोदींच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नवी IDEA ! फळ शेती करून थेट…

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या परंपरागत पिके, कायम येणारे नैसर्गिक संकटे त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसताना देखील दिसून येत आहे. भरपूर प्रमाणात खर्च करून देखील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळताना दिसून येत आहे. त्यामुळे साहजिकच कर्जबाजारीपणा वाढत असल्यामुळे विचित्र अशा विपरीत … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी इकडे लक्ष द्या ! कुकडीचे आवर्तन तीन …

Ahmednagar News

Ahmednagar News : कुकडी डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामाकरीता सुरु असलेल्या आवर्तनाची मुदत श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याची गरज लक्षात घेवून ३ दिवस वाढविण्यात आली आहे. विसापूरलाही पाणी वळविण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला असल्याची माहिती राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी दिली. या संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे माजी आमदार राहुल … Read more

अहमदनगर बाजारभाव : कांद्याच्या दरात सुधारणा ! मान्सूनचे आगमन लांबल्याने भाजीपाल्याची आवक घटली…

Ahmednagar market price

Ahmednagar market price : अहमदनगर एकीकडे जून महावात आला तरी देखील मान्सूनचे आगमन झालेले नाही त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. तर दुसरीकडे गंगा मान्सून लवकरच येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. प्रत्यक्षात मात्र पावसाने हजेरी लावलेली नाही. जून महिना संपत आला असून, अद्याप देखील पावसाचे चिन्ह नसल्याने शेतकरी चितेत सापडला आहे. जून महिन्यात सरासरी पाऊस … Read more