Ahmednagar News : राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर तांबे यांची टीका…! काय म्हणाले…
Ahmednagar News : तब्बल बारा वर्षापासून शासकीय नोकऱ्यांमध्ये भरती बंद आहे. राज्यात विविध विभागाच्या अनेक जागा रिक्त आहेत. एकीकडे असे असताना नोकर भरती करणे गरजेचे असताना ते करण्याऐवजी सरकारने गोविंदांना शासकीय नोकरी देणे म्हणजे राज्यातील सर्व बेरोजगारांची केलेली चेष्टाच आहे. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे. तांबे म्हणाले … Read more