आमदार राम शिंदे म्हणतात : ‘हा’ सत्ता परिवर्तनाचा परिणाम

Ahmednagar News :मागील तीन वर्षात या भागाला कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी समाधानकारक मिळाले नसल्याने राज्यात सत्ता परिवर्तन होताच भोसा खिंडीद्वारे सिना धरणात पाणी सोडण्यात आले. सीना धरणात कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी हा सत्ता परिवर्तनाचा परिणाम असल्याचे मत आमदार प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केले. घोगरगाव येथे भोसा खिंडीद्वारे सिना धरणात आलेल्या पाण्याचे जलपूजन आ.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. … Read more

Ahmednagar Muharram : मोहरम निमित्त जिल्हा पोलिसांचा मोठा निर्णय ; शहरात आता ..

Big decision of district police on the occasion of Muharram In Ahmednagar

Ahmednagar Muharram :  अहमदनगर शहरात मोहरमची (Muharram) सांगता ९ ऑगस्ट २०२२ रोजी होणार आहे. ८ ते ९ ऑगस्ट २०२२ या दरम्यान कत्तल की रात्र आणि विसर्जन मिरवणुक शहरात पार पडणार आहे. या मिरवणुकीदरम्यान शहरात सार्वजनिक शांतता अबाधीत राखणे व गंभीर स्वरुपाची अशांतता निर्माण होऊ नये म्हणून अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी मनोज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगरकरांनो इकडे लक्ष द्या ! जिल्ह्यात 9 ऑगस्टपर्यंत..

ahmednagar-breaking-citizens-pay-attention-here-in-the-district

Ahmednagar – ‘मोहरम’ (Muharram) या सणानिमित्त अहमदनगर जिल्हा पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.  या सणानिमित्त शहरातून ८ व ९ ऑगस्ट रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकीत अहमदनगर शहरात सार्वजनिक शांतता अबाधीत राखणे व गंभीर स्वरुपाची अशांतता निर्माण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३९ नूसार … Read more

आमदार पाचपुते यांना दणका: साखर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले ‘हे’आदेश..!

Ahmednagar News:श्रीगोंदा तालुक्याचे भाजपाचे ज्येष्ठ आमदार बबनराव पाचपुते यांच्या मालकीचा हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याने सन २०२१-२२ च्या गळीत हंगामातील गाळप ऊसाची थकीत एफआरपी २० कोटी ५४ लाख ५० हजार रुपये मुदतीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न दिल्याने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसीस व बगॅस ताब्यात घेत … Read more

….म्हणून पालकांनी दिला ‘ती’ शाळाच बंद करण्याचा इशारा…!

Ahmednagar News:आज एकीकडे भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे मात्र शाळेच्या वर्गखोल्यांसाठी दिलेला निधी परस्पर दुसरीकडे खर्च केल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व्यत्यय येत आहे. त्यामुळे याप्रकरणाची तात्काळ दखल घेण्यासाठी स्वातंत्र्य दिनी येथील विद्यार्थी व पालक वर्ग आमरण उपोषण करणार आहेत. या आंदोलनाची शासनाने दखल न … Read more

कर वसुली करणाऱ्या ग्रामसेवकावर जीवघेणा हल्ला..! ‘या’ तालुक्यात घडली घटना

Ahmednagar News:ग्रामपंचायत हद्दीतील थकीत करवसुली व विनापरवाना बांधकामाची मोजणी करण्यासाठी गेलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर ७ ते ८ जणांनी प्राणघातक हल्ला केला. यात ग्रामविकास अधिकारी जखमी झाले आहेत. ही घटना कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे घडली. याप्रकरणी एका ऑईल मिल धारकासह सात व्यक्तींविरुद्ध मिरजगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मिरजगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास … Read more

आमदार राम शिंदे यांचा राष्ट्रवादीचे आमदार राहित पवारांना झटका ..!

Ahmednagar News:कर्जत तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या गटाला गावातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना भाजपाचे माजीमंत्री तथा विधान परिषदेचे आमदार प्रा.राम शिंदे यांनी झटका दिला असल्याची राजकीय चर्चा आहे. कर्जत तालुक्यातील तिन ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व मिळवले असून जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या गटाला गावातच पराभव स्वीकारावा लागला असून … Read more

कामानिमीत्त पुण्याला गेलेल्या दोघा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra News:काही कामानिमित्त मोटारसायकलवर पुणे येथे गेलेल्या दोन मित्रांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्या दोघाचा मृत्यू झाला. हनुमंत काळे व दत्ता पोपट काळे असे या अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. ते दोघेही श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील रहिवाशी होते. याबाबत सविस्तर माहिती अशी की, हनुमंत काळे व दत्ता काळे हे दोघे त्यांच्या कामानिमित्त पुणे … Read more

अहमदनगर शहराच्या उड्डाणपूलास माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांचे नाव द्यावे

Ahmednagar News:अहमदनगर शहरातील उड्डाणपूलावर शिवचित्र सृष्टीबरोबर प्रभू श्री रामचंद्र आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही चित्र रेखाटावेत व उड्डाणपूलास माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांचे नाव देण्याची मागणी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे रघुनाथ आंबेडकर यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांना ईमेलद्वारे निवेदन … Read more

‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाखाली फसवणूक; युवकाला १.३३ लाखांचा गंडा

Ahmednagar News:कौन बनेगा करोडपती’च्या नावाखाली सर्जेपुरा भागातील तरूणाची १ लाख ३३ हजार २०० रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येथील सायबर पोलिस ठाण्यात तीन अज्ञात मोबाईल नंबर धारक व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण गजराज अरूणे (वय २९, रा. सर्जेपुरा) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादी यांना एका मोबाईल नंबरवरून फोन आला. ‘आम्ही कौन … Read more

CET Exams : अहमदनगर जिल्ह्यातील ९ केंद्रांवर होणार सीईटी परीक्षा !

CET Exams :राज्य सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) नगर जिल्ह्यात आठ केंद्र बुधवारी निश्चित करण्यात आले अाहेत. या आठ केंद्रावर ५ ते ११ ऑगस्ट दरम्यान पीसीएम तर १२ ते २० ऑगस्ट दरम्यान पीसीबी ग्रुपसाठी परीक्षा होणार आहेत. १४ हजार २६१ पीसीएम तर पीसीबीसाठी १९ हजार १२२ उमेदवार परीक्षा देणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित … Read more

लोहमार्ग सर्वेक्षणासाठी खासदार लोखंडे रेल्वेमंत्र्यांना भेटले

Ahmednagar News:बेलापूर-परळी लोहमार्गासाठी तातडीने सर्वे करण्यात येऊन या कामास गती देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना भेटून व निवेदन देऊन केली. यामुळे बेलापूर-श्रीरामपूर-नेवासे -शेवगाव- गेवराई -बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामास गती मिळणार आहे. खासदार लोखंडे यांनी केंद्रीय रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी भेट घेत दिलेल्या निवेदनात नमूद … Read more

अहमदनगर मनपा विरोधातील याचिका फेटाळली !

Ahmednagar News:जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांची दिशाभूल करत चुकीची माहिती प्रसिद्धीला देऊन न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा करणारी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी ही याचिका फेटाळली आहे. कचरा संकलन प्रकरणात महापालिकेची फसवणूक झाल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला. त्यानंतर महापालिकेच्या वतीने वर्तमानपत्रांमधून खोटी माहिती देऊन … Read more

मोहरम उत्सवानिमित्त जिल्हा पोलिस प्रशासनाने घेतला हा निर्णय !

Ahmednagar News : मोहरम उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या कत्तलची रात्र मिरवणुकीत यावर्षी टेंभ्यांना परवानगी देण्याचा निर्णय जिल्हा पोलिस प्रशासनाने घेतला आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी बुधवारी सकाळी पुन्हा या संदर्भात बैठक घेतली. यात मुस्लिम संघटनांची मागणी मान्य करत टेंभ्यांना परवानगी देण्यात आल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या उपस्थितीत मंगळवारी पोलिस … Read more

गर्भनिरोधक गोळ्यांसह अन्य औषधांचा बेकायदा साठा पकडला

Ahmednagar News:गर्भनिरोधक गोळ्यांसह उत्तेकज औषधांचा बेकायदा साठा असलेल्या गोदामावर पोलिसांना छापा घातला आहे. राहुरीतील बारागाव नांदूर रोडवरील एका गोदावर पोलिसांना हा छापा घातला आहे. तेथे सुमारे एक कोटी रुपयांची अवैधरित्या साठा केलेली औषधे आढळून आली आहेत. पोलिसांनी याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली असून त्यांचे एक पथक येऊन तपासणी करीत आहे. श्रीरामपूर विभागाचे पोलिस … Read more

अहमदनगर जिल्ह्यातून १७५ जण हद्दपार ?

Ahmednagar News:मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुमारे पाचशे व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे. यातील सुमारे १७५ जणांना शहरातून तात्पुरत्या काळासाठी शहरातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. काही जणांकडून प्रतिज्ञापत्रही लिहून घेतले जाणार असल्याची माहिती नगर शहर पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी दिली.मोहरम उत्सवास सुरूवात झाली आहे. उत्सव काळात गैरप्रकार … Read more

इंदुरीकर म्हणतात: परमार्थ करा, पैशासाठी रक्ताची नाती तोडू नका ..!

Ahmednagar News : मी १० वर्षापुर्वी किर्तनातून सांगत होतो हुंडा प्रथा बंद होईल, लग्नाला मुली मिळणार नाही, ज्या मिळतील त्यांना हुंडा देत लग्न करवून घ्यावे लागेल. ही परिस्थिती आज आहे. आजही पुन्हा सांगतो, अजून पाच वर्षांनी खूप भयावह अवस्था होईल, तेव्हा परमार्थ करा, पैशासाठी रक्ताची नाती तोडू नका. असे विचार हभप इंदोरीकर यांनी विचार व्यक्त … Read more

अचानक सुटलेल्या ‘त्या’ एकाच गोळीने दोन कुटुंब केले उदध्वस्त..

Ahmednagar News : सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक सुटलेल्या गोळीने थेट एका शेतकऱ्याच्या डोक्याचा वेध घेतला. मात्र आता त्या सुरक्षा रक्षकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मयत शेतकरी यांचा मुलगा हार्दिक अजित जोशी (रा. श्रीरामपूर) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षक दशरथ कारभारी पुजारी याला अटक केली असून … Read more