Milk Price : दूध दर वाढीसाठी चक्क भाजप कार्यकर्त्याचेच उपोषण

गेली काही दिवसापासून दूधाचे भाव कमी झाल्याने दूध उत्पादन शेतकरी अडचणीत सापडला असून याच बरोबर चारा टंचाई, पशुखाद्याचे वाढलेले दर, जनावरांचे औषधोपचार आणि पशु संगोपनासाठी येणारा खर्च या तुलनेत दुधाला मिळणारा भाव याच्यात कमालीची तफावत असून आजमितीस सर्वसामान्य शेतकरी आणि पशुपालक दुग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणात तोटा सहन करीत आहे. शासनाकडून दूध उत्पादकांना प्रति लिटर ४० … Read more

Ahmednagar Politics : सत्ता असूनही माजी आमदारांना रुपया आणता आला नाही याची खरी पोटदुखी

आमदार आशुतोष काळेंनी पाच नंबर साठवून तलावासह विकास कामे केलेली आहेत. परंतु थेट सत्ता असताना ज्यांना पाच वर्षात पाण्यासाठी रुपया आणता आला नाही, त्यांना व त्यांच्या कार्यकत्यांना पाणी प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही. तेंव्हा अशांनी शहरवासीयांमध्ये संभ्रम पसरवू नये, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे विनोद राक्षे यांना दिला आहे. याबाबत … Read more

Ahmednagar Politics : ‘त्यांची’ कोल्हेंवर टीका करण्याची पात्रता नाही

आजकालचे पदाधिकारी असलेल्या कृष्णा आढाव यांच्याकडे कोल्हेंवर टीका करण्याची पात्रता नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे कोपरगाव शहराध्यक्ष दत्ता काले यांनी प्रसिद्धी पत्रकातुन केली आहे. आढाव यांच्या वयाच्या दुप्पट वयाची कोल्हेंची कारकीर्द आहे. अजून त्यांच्या पदाला एक महिना पुर्ण व्हायचा आहे. त्यामुळे त्यांना च्यांच्या पदाची ओळख व्हायची आहे. त्यामुळे नवख्या पदाधिकाऱ्यांनी आमचे नेते असलेल्या कोल्हे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातला ‘तो’ महामार्ग भूसंपादना आधीच कोमात ! नितीन गडकरी यांनी दिलेला शब्द ‘विरला’ हवेत !

केंद्रीय वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी बोधेगाव (ता. शेवगाव) मार्गे गेलेल्या पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे दिवाळीत काम पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. परंतु तो हवेत विरला असुन, अजुनही तो भूसंपादनाच्या सावळ्यागोंधळात अडकलेला पहायला मिळत आहे. आषाढी एकादशीकरिता विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील संतांच्या ज्या मानाच्या पालख्या जातात, त्या पालख्यातील वारकऱ्यांची पायवाट सुकर व्हावी यासाठी केंद्रीय वाहतुक मंत्री नितिन गडकरी … Read more

Maharashtra Weather : राज्यात भयंकर थंडी ! ह्या जिल्ह्यात आहे सर्वात कमी तापमान

उत्तर भारतातून राज्याच्या दिशेने थंड वारे वाहत असल्याने किमान तापमानात घट झाली. परिणामी, राज्यातील अनेक शहरांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारी (दि.१८) राज्यात सर्वांत कमी किमान तापमान विदर्भातील गोंदियामध्ये १२.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. डिसेंबरच्या मध्यावर राज्यात थंडीची प्रतीक्षा संपल्याचे दिसून येत आहे.उत्तर भारतातील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधील … Read more

एकेकाळी नगर जिल्ह्यात सुजलाम, सुफलामतेसह शांततेचा प्रतिक समजला जाणारा तालुका गुन्हेगाराचा केंद्र कसा बनला ?

एकेकाळी नगर जिल्ह्यात सुजलाम, सुफलामतेसह शांततेचा प्रतिक समजला जाणारा राहुरी तालुका गुन्हेगाराचा केंद्र बनत चालला आहे. शहरासह ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री, मटका, जुगार, बिगो जुगार अड्डे यांसह अवैध वाळू तस्करीने थैमान घातले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हेगारीचा कळस राहुरीतच गाठला जात आहे. सर्व सामान्यांवर दडपशाही करीत वाळू तस्करांची दहशत वाढविण्यात पोलिसांचे पाठबळ आहे. … Read more

शेतीमालाच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू

शेतमालाला बाजारभाव नसल्याने अडचणीत आलेल्या शेतकरी दुधाच्या कमी दरामुळे तसेच खुरकाच्या वाढत्या किमतीमुळे मेटा कुटीला आला असल्याने शेतमालाला तसेच दुधाला हमीभाव तसेच शेतीसाठी पूर्ण दाबाने वीजपुरवठा मिळावा या मागणीसाठी घारगाव ग्रामस्थांनी घारगाव येथे सोमवार दि.१८ आमरण उपोषण सुरू केले. दुभत्या जनावरांना लागणाऱ्या खुराकांचे भाव स्थिर न राहता गगनाला भिडले त्यामुळे शेतकरी हा दुधाच्या जोडधंद्यामुळे कर्जाच्या … Read more

अहमदनगर : कशी काळरात्र आली..! या गावात एकाच वेळी पेटल्या चार चिता, भयाण घटनेनं सार गाव शोकाकुल..

Ahmednagar News

Ahmednagar News : कधी कुणावर काय प्रसंग येईल सांगता येत नाही. नियतीच्या मनात कधी काय येईल सांगता येत नाही. अशीच काळरात्र ‘त्या’ चौघांवर आली. धावत्या कारवर ट्रक उलटून अपघात झाला व त्यात अकोलेतील एकाच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या चौघांचा जीव गेला. सोमवारी अकोलेतील प्रवरानदी काठावर अमरधाम येथे चौघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार झाले. अकोलेकरांनी दिवसभर संपूर्ण बाजारपेठ बंद … Read more

Ahmednagar Crime : चोरीचे दागिने मिळाले मालकाच्या घरातून लाखोंचे दागिने नोकराने चोरले ! पोलिसी खाक्या दाखवताच…

कोपरगाव येथील एका मालकाच्या घरातून एक लाख ३९ हजाराचे दागिने चोरणाऱ्या फरार नोकराला पकडून येथील शहर पोलिसांनी नुकतीच अटक केली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेत पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल करून चार तोळे दागिने काढून दिले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात एका कामगाराने येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालकाच्या घरात चोरी केली. त्याने घरातून एक … Read more

Bhandardara Tourism : गुलमोहरच्या फुलांनी भंडारदराच्या निसर्ग सौंदर्यात भर !

पिवळसर गुलाबी रंगछटांनी नटलेल्या ‘पॅथोडीया’ ऊर्फ गुलमोहरांच्या फुलांनी भंडारदऱ्याच्या निसर्गात भर टाकली आहे. रस्त्याच्या कडे कडेला असणारी गुलमोहराची फुललेली ही झाडे पर्यटकांचे आकर्षण बनत आहे. अकोले तालुक्यातील भंडारदऱ्याला निसर्गाची अनोखी देणगी मिळालेली आहे, भंडारदऱ्याच्या या निसर्गात पावसाळ्यात खळखळुन वाहणारे धबधबे, डोंगराच्या चढउतारावरील फुलोत्सव तसेच पावसाच्या अगोदरचा भंडारदऱ्याचा काजवा महोत्सव प्रसिद्ध आहे, याच बरोबर भंडारदऱ्याच्या निसर्ग … Read more

येथून पुढचा लढा घाट माथ्यावरील पाण्यासाठी : खा. सदाशिव लोखंडे

सुमारे १८२ गावांसाठी वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या टेलच्या भागाचे पाणीपूजन करण्याचे भाग्य मला तुमच्याच मुळे लाभले. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे मोठे पाठबळ मिळाले; मात्र आता येथून पुढे आपला लढा घाट माथ्यावरील ११५ टीएमसी पाणी अडवून येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जिरवणे यासाठी चालू होणार असल्याचे सूतोवाच खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले. राहाता तालुक्यातील चितळी येथे … Read more

निळवंडेच्या पाण्याने बंधारे भरल्याचे समाधान : आ. आशुतोष काळे

मागील पाच दशकापासून ज्या निळवंडेच्या पाण्याची जनता आतुरतेने वाट पाहत होती. ती प्रतीक्षा तुमचे आशीर्वाद व माझ्या प्रामाणिक प्रयत्नातून पूर्ण झाली आहे. त्यामुळे रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, डांगेवाडी, मनेगाव आदी गावातील पाझर तलाव, बंधारे, ओढे भरले जावून दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची भेडसावणारी चिंता दूर झाल्याचे मोठे समाधान असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : टॉवरच्या २४ बॅटऱ्या चोरणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद

शिर्डी येथील टॉवरच्या २४ बॅटऱ्या चोरणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद करण्यात यश आले आहे. त्याच्याकडून सर्व २४ बॅटऱ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशक्ष, की श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील अमोल बाबासाहेब वर्षे यांची एटीसी टॉवर नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या शिर्डी येथील पिंपळवाडी रोडवरील टॉवरच्या … Read more

कोपरगाव : राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्षाचा ‘आमदारांना’ घरचा आहेर !

कोपरगाव शहराला गाळ मिश्रित पाणी पुरवठाप्रकरणी मुख्याधिकारी कारभाराविरोधात भाजप आक्रमक असताना आता भाजपपूर्वीच राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षाने निवेदन देऊन घोषणा देत पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करीत पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने आपल्याच आमदारांना घरचा आहेर दिल्याची टीका भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद राक्षे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. कोपरगाव शहरात पुरवठा झालेल्या गाळ मिश्रित गढूळ पाण्याच्या घटनेचा … Read more

Ahmednagar Accident : नाशिक-पुणे महामार्गावर ट्रक कारवर कोसळून भीषण अपघात, चौघे जागीच ठार

Ahmednagar Accident

Ahmednagar Accident : अहमदनगरमधून एक मोठी बातमी आली आहे. नाशिक – पुणे महामार्गावर मालवाहतूक ट्रक कारवर कोसळून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. संगमनेरच्या चंदनापुरी गावाजवळ हा अपघात घडला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. अपघाताची माहिती मिळतच स्थानिकांनी याठिकाणी गर्दी केली. ही घटना काल (दि.१७ डिसेंबर) रात्री आठ वाजता घडली. पोलिसांचं … Read more

नगर जिल्ह्यातील ‘या’ गावात दिवस असतो फक्त 6 ते 7 तासांचा! सूर्योदय होतो दोन ते अडीच तास उशिरा, वाचा या गावचे वैशिष्ट्ये

fofsandi village

महाराष्ट्राला निसर्गाने खूप भरभरून दिलेले असून तुम्ही जर चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राचा विचार केला तर अनेक बाबतीत  आपल्याला विविधता दिसून येते. यामध्ये भाषा, लोक संस्कृती, लोक परंपरा, चालरीती इत्यादी बाबतीत विविधता दिसतेच परंतु नैसर्गिक दृष्टिकोनातून पाहिले तर मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक विविधता व भौगोलिक विविधता देखील दिसून येते. या विविधतेचा कळत नकळत परिणाम हा त्या त्या परिसरात … Read more

Kopargaon News : पाणीप्रश्न सोडविण्याबाबत विवेक कोल्हे यांनी स्वतः वीजबिल भरून शब्द केला पूर्ण

Koperhaon News

Koperhaon News : कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी, जवळके, बहाद्दराबाद व शहापूरच्या ग्रामस्थांसाठी असलेल्या उजनी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एक सुरू केल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या कामी संजीवनी सहकार महर्षी कोल्हे शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याच्या भावना असल्याचे वक्तव्य भाजपा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे यांनी … Read more

कोपरगाव : गोळीबार करून पसार झालेल्या आरोपींपैकी दोन आरोपींना अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव शहरातील निवारा कॉर्नर परिसरात गोळीबार करून पसार झालेल्या आरोपींपैकी दोन आरोपींना अटक करण्यात येथील पोलिसांना यश आले आहे. याबाबतची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ नोव्हेंबर रोजी फिर्यादी तुषार महाले यांच्या भावास आरोपी दत्तु साबळे, राहुल शिदोरे, चेतन शिरसाठ, सिध्दार्थ जगताप यांनी मारहाण केली होती, म्हणून आरोपीस फिर्यादीने तुम्ही माझ्या भावाला का … Read more