MP Sadashiv Lokhande : खा. लोखंडेंनी घेतला नगर-मनमाड महामार्गाच्या कामाचा आढावा

खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी येथे पुन्हा राष्ट्रीय राज्य महामार्गच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत अहमदनगर ते सावळीविहीर रस्त्याच्या कामाविषयी आढावा घेतला. नगर- मनमाड महामार्ग दुरुस्त व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. ३ डिसेंबर रोजी कृती समितीच्या वतीने प्रशासनातील अधिकाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात वर्षाश्राद्ध घालून आंदोलन करण्यात येणार … Read more

अपघात टाळण्यासाठी दिंड्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी

शिर्डी येथून आळंदी येथे चाललेल्या महामंडलेश्वर काशिकानंद महाराज यांच्या दिंडीत संगमनेर तालुक्यात कंटेनर घुसून झालेल्या अपघातात ताराबाई गमे, भाऊसाहेब जपे, बबन थोरे, बाळासाहेब गवळी या चार वारकऱ्यांचे निधन झाले होते. अशा घटना टाळण्यासाठी दिंड्यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी वारकऱ्यांसाठी आयोजित आदरांजली सभेत राहतेकरांनी केली. राहाता शहरातील मारुती मंदिरात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. महामार्गावरून … Read more

कोपरगावात होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा ! मुख्याधिकाऱ्यांना पाजणार गढूळ पाणी

सध्या कोपरगाव शहराला गाळमिश्रित पाणी देऊन प्रशासन शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. हा गढूळ पाणीपुरवठा तातडीने बंद झाला नाही, तर मुख्याधिकाऱ्यांनाच ते पाणी पिण्यास भाग पाडू, असा इशारा भाजपाचे कोपरगाव शहराध्यक्ष दत्ता काले यांनी दिला आहे. याबाबत पत्रकात काले यांनी म्हटले, की गेली दोन वर्षे एकहाती कारभार हाकणारे प्रशासक मुख्याधिकारी शांताराम गोसावी हे गढूळ पाण्याबाबत … Read more

दारूबंदीवरून आ. तांबेंनी सरकारला सुनावले ! ‘त्या’ दारू निर्मिती कारखान्याचे भूमिपूजन कसे काय झाले ?

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी आमदार सत्यजीत तांबे यांनी दारूबंदी असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोह फुलांपासून दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा भूमिपूजन संदर्भात सभागृहात आवाज उठवून सरकारचे लक्ष वेधले. मोह फुलापासून दारू निर्मिती कारखान्याचे भूमिपूजन कसे काय झाले ? या कंपनीला सर्व परवानग्या कशा काय मिळाल्या? याचे उत्तर सरकारने द्यावे, अशीही मागणी आ. तांबेनी सभागृहात केली. … Read more

Sangamner News : आता काय करायचं बोला ? चक्क ग्रामपंचायतीनेच केले अतिक्रमण !

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे रामोशी समाजबांधवांची स्मशानभूमी असून ग्रामपंचायतीने स्मशानभूमीत रस्ता करुन अतिक्रमण केल्याचा आरोप रामोशी समाजबांधवांनी करत हे अतिक्रमण तातडीने काढून घ्यावे, यासाठी उपोषणाला सुरुवात केल्यामुळे काल सोमवारी एकच खळबळ उडाली होती. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आश्वी खुर्द येथील बाजार तळानजीक रामोशी समाजाची स्मशानभूमी आहे. या आश्वी खुर्द ग्रामपंचायतीने … Read more

निळवंडेसाठी कोणी कष्ट घेतले, याची जाणीव ठेवा ! आमदार थोरातांनी सगळंच सांगितलं…

निळवंडे कालव्यांची कामे होऊ नये, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. ज्यांनी निळवंडेच्या कामात काडीचीही मदत केली नाही. उलट सातत्याने काड्या घालण्याचे काम केले. निळवंडेचे पाणी आणण्यासाठी कोणी कष्ट घेतले आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. सर्वसामान्यांच्या समाधानाकरता राजकारण करायचे असते. मात्र, ते सुडाचे राजकारण करीत आहेत, हे चांगले नाही. याचा जनता नक्की जाब विचारेल, असे प्रतिपादन … Read more

अभिमानास्पद ! अहमदनगरमधील ‘पूनम’ आता ‘युपी’ वॉरियर्सकडून खेळणार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा देशाच्या नकाशावर नेहमीच उजागर राहिला आहे. ऐतिहासिक कामगिरी असो, की सांस्कृतिक अहमदनगरचे नाव नेहमीच उज्वल राहिले आहे. नुकतेच नाट्य व फिल्मी दुनियेत देखील अहमदनगरच्या मुलींनी स्थान मिळवल आहे. आता अहमदनगरच्या शिरपेचात देखील आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अहमदनगरची क्रिकेटपटू पूनम खेमनर हिने क्रिकेटविश्वात अहमदनगरचे नाव चमकवले आहे. … Read more

अण्णा पाठिमागे पळत आला..दरवाजा तोडून घरात घुसला..तो फाशी देऊन टाकणार होता नदीत..अण्णा वैद्य प्रकरणात नेमकं काय घडलं? मुलीने सांगितला आपबीतीचा थरार..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा अकोलेतील अण्णा वैद्य प्रकरणामुळे राज्यात गाजला. मुलीची छेड काढल्याने जमावाने केलेल्या हल्ल्यात मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य (वय ५८) ठार झाला. त्याच्यावर या आधीही महिलांना मारून पुरून टाकल्याचा आरोप होता. आता या घटनेनंतर सदर पीडितेने आपबिती सांगितली आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पीडिता तिच्या मैत्रिणीकडे चालली होती. अण्णा वैद्य … Read more

संगमनेरातील नेहरू गार्डनमधील रेल्वेला अपघात; एक बालक गंभीर जखमी

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर येथील नगरपरिषदेच्या नेहरू उद्यानामधील लहान मुलांसाठी असलेल्या रेल्वेचा अपघात झाल्याची घटना काल रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये सात वर्षांचा बालक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जुन्या न्यायालयासमोर संगमनेर नगरपालिकेचे नेहरू उद्यान आहे. या उद्यानामध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी काही वर्षांपूर्व रेल्वे घेण्यात आली आहे. दररोज सायंकाळी … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा धरणाच्या पाण्यावर उत्तर नगर जिल्ह्यातील शेतीची हरितक्रांती

Bhandardara Dam

Bhandardara Dam : भंडारदरा धरण शंभरीकडे झुकत असून धरणाचा ९७वा वाढदिवस रविवारी भंडारदरा धरणावर शेंडीच्या ग्रामस्थांसह अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत साजरा करण्यात येऊन जलपूजन करण्यात आले. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात उंचीवर व दगडात बांधकाम केलेले ब्रिटीशकालीन धरण आहे. भंडारदरा धरणाचे काम १९१० साली सुरु होऊन १९२६ साली ते बांधुन पुर्ण झाले. १० … Read more

संगमनेरकर इकडे लक्ष द्या ! बिबट्या तुमच्या घरापर्यंत आलाय…

Ahmednagar News

Ahmednagar News : डोंगरदऱ्यात व जंगलामध्ये आढळणारे बिबटे आता नागरी वस्तीमध्येही दिसू लागले आहे. शहरातील देवाचा मळा, घोडेकर मळा, पंचायत समिती परिसर या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरात भरवस्तीमध्ये १८ वर्षांपूर्वी बिबट्या दिसला होता. या बिबट्याला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली … Read more

गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ४०० कोटींची मान्यता घेणार

Ahmednagar News

Ahmednagar News : १०० वर्षांपूर्वी तयार झालेल्या गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यातून ७५० क्युसेकने पाणी यायला पाहिजे; परंतु आज ते टेलला फक्त ५० क्युसेकने पोहचत आहे, त्यामुळे कोपरगाव, राहाता व श्रीरामपूर भागातील शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रथम नाशिक सिंचन भवन येथे अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर कालवा रुंदीकरण व खोलीकरनासाठी तयार केलेल्या ४०० कोटींच्या … Read more

अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या आधी ह्या तालुक्याचे विभाजन करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुका हा भौगोलिक दृष्टीने मोठा आहे. अदिवासी भागातील खेड्या- पाड्यातील अपुरी दळणवळण व्यवस्था अपुरी असल्याने अदिवासी बांधवांना जाणे-येणे गैरसोयीचे होते. पूर्ण दिवस खर्च होतो. कुठे तरी बसस्थानक व इतर ठिकाणी मुक्कामी थांबावे लागते. वेळेत काम होत नाही. त्यामुळे अकोले तालुक्याचे विभाजन करून हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय घेऊन राजूर तालुक्याची निर्मिती करावी, … Read more

खा. लोखंडेंच्या प्रयत्नामुळे २० टीएमसी पाणी उपलब्ध होईल

Ahmednagar News

Ahmednagar News : घाटमाथ्याचे पाणी मराठवाड्याला उपलब्ध करून देण्यासाठी शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी संसदेत आवाज उठविला असून खासदार लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात २० टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश काळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी घाटमाथ्याचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, तसेच … Read more

भरदिवसा कापूस व्यापाऱ्याची पैशाची बॅग लांबविली !

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील कापूस व्यापारी रामेश्वर गिरजीनाथ लोखंडे (रा. मालुंजा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांची ३ लाख रुपयांची बॅग भरदिवसा लांबवल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याबाबत लोखंडे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर फिर्यादीत म्हटले आहे की, टाकळीभान येथे जय संताजी … Read more

कारखान्यांनी ऊसदर जाहीर करा ! शेतकरी संघटनेचा रस्ता रोको

Ahmednagar News 

Ahmednagar News : साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरु करुनही अद्याप ऊस दर जाहीर केलेला नसून कारखान्यांनी तात्काळ भाव जाहीर करावा, तसेच केंद्र सरकाने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी आणल्याच्या निषेधार्थ काल शनिवारी (दि.९) दुपारी १२ वाजता अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा येथे सुमारे एक तास शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. उसाच्या … Read more

Nilwande Water : अखेर शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन स्थगित

Nilwande Water

Nilwande Water : निळवंडे डाव्या कालव्याच्या पाण्याने बंधारे भरून द्या, या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावांतर्गतच्या बाळपाटीलाची वाडी येथील शेतकऱ्यांनी पुकारलेले जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले. उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या सबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यवाही करण्याच्या आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन मागे घेतले, अशी माहिती जलसमाधी आंदोलन पुकारलेले शेतकरी, शिवसेना नेते पंढरीनाथ इल्हे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. तळेगाव दिघे … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा धरण लवकरच होणार शंभर वर्षांचं ! असा झाला होता भंडारदरा धरणाचा जन्म…

Bhandardara Dam

Bhandardara Dam : उत्तर नगर जिल्ह्याची जीवनरेषा असलेले भंडारदरा धरण शंभरीकडे झुकत चालले असून घरणाला आज ९७ वर्षे पूर्ण झाली आहेत. अकोलेच्या पश्चिमेला असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील रवाईच्या डोंगरातून ऊगम पावणाऱ्या अमृतवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या प्रवरा नदीवर सन १९१० ते १९२६ या दरम्यान ब्रिटीशांनी शेंडी गावाजवळ दोन टेकड्या अडवुन प्रवरेचा खळखळ वाहणारा प्रवाह अडवला आणि … Read more