टक्केवारी कायमची बंद करायची असेल तर भाजपच्या हातात सत्ता दया; विखेंचा सत्ताधाऱ्यांना टोला
अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- जिल्हा परिषदेच्या कामामध्ये टक्के वारी वाढत चालल्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणारी कामे जास्त दिवस टिकणार नाही . जिल्हा परिषदेमधील कामाची टक्केवारी कायमची बंद करायची असेल भाजप सरकारच्या हातात सत्ता दया. असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले आहे. नगर तालुक्यातील आगडगाव, येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन खासदार डॉ. सुजय … Read more