अहमदनगर ब्रेकिंग : वादळी पावसात वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यास काल संध्याकाळी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार येथील एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. सुनील गणपत फटांगरे (वय४५) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी सुनील फटांगरे बुधवारी आपल्याशेतातील हरभरा पिकाची काढणी करत होते. शेतात काम करत असताना संध्याकाळी … Read more