मुख्यमंत्र्यांचा इशारा परिस्थिती बिघडू शकते …
अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :-सध्या राज्यात हिंगोलीसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक असून दुसऱ्या लाटेचे शेपूट अद्याप कायम आहे. आरोग्याचे नियम न पाळता नागरिक गर्दी करत असतील तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते असा इशारा देऊन निर्बंध शिथिल करुन घाईघाईने व्यवहार खुले करू नका,असे निर्देश मुख्यमंत्री … Read more