मनपाने तीन महिन्याची घरपट्टी रद्द करावी
अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- सध्या राज्यासह नगर शहरात मार्च, एप्रिल व मे महिन्यापासून कोरोनाने थैमान मांडले आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून नगर शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सर्वत्र कामधंदा व व्यापार, छोटे मोठे व्यवसाय ठप्प आहेत. अशा परिस्थितीत अहमदनगर महानगरपालिकेने एप्रिल, मे, जून या तीन महिन्याची घरपट्टी रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे … Read more