विनाकारण फिरणारे नागरिक आढळतायत कोरोनाबाधित
अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- जिल्ह्यातील ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण संचार करणाऱ्या नागरिकांची आता अँटिजन टेस्ट करण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहे. याच अनुषंगाने संगमनेर मध्ये कोरोना चाचण्या करण्यात आल्या. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांनी विनाकारण फिरणार्यांवर कडक कारवाई करावी, तसेच त्यांची रॅपिड अॅन्टीजेन … Read more