Versova-Dahisar Sea Way : 6 हजार कोटींचा हा सागरी मार्ग होणार लवकर पूर्ण! निविदा प्रक्रियेला सुरुवात

versova-dahisar sea way

Versova-Dahisar Sea Way :- मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी याकरिता अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून या माध्यमातून वाहतुकीच्या गतिमान सुविधा निर्माण व्हाव्या व प्रवाशांचा वेळ वाचावा या दृष्टिकोनातून या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या प्रकल्पांमध्ये अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून प्रकल्प खर्च देखील अफाट आहे. यामध्ये वांद्रे- वरळी सी लिंक आणि … Read more

Soybean Crop : सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत का? ही आहेत कारणे आणि उपाययोजना

soybean crop

Soybean Crop :- राज्यातील बहुतांशी भागांमध्ये सोयाबीनचे लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर हा कालावधी सोयाबीन पीक वाढीसाठी महत्त्वाचा असून  याच कालावधीमध्ये बऱ्याचदा सोयाबीनचे पीक पिवळे पडल्याचे बऱ्याच ठिकाणी दिसून येते. अशाप्रकारे सोयाबीन पिवळे पडण्याने उत्पादनामध्ये घट येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे यामागील कारणे ओळखून योग्य त्या उपाययोजना तात्काळ करणे … Read more

Cotton Market Rate : कापसाच्या दरात क्विंटलमागे 300 ते 500 रुपयांनी वाढ! येणाऱ्या कालावधीत काय राहील कापूस भावाची स्थिती?

cotton crop

Cotton Market Rate : मागच्या हंगामामध्ये कापसाने बाजार भावाच्या बाबतीत शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर निराशा केली. दहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळावा इतकी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस न विकता बाजार भाव वाढेल या अपेक्षेने घरात साठवून ठेवला. परंतु कापसाने 8000 च्या पुढे टप्पा ओलांडला नाही. यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये कापसाचे नवीन लागवड झाली असून … Read more

माहिती कामाची ! विहिरीवरील मोटार जळते फक्त या पाच कारणांमुळे ! टाळा या गोष्टी नाही जळणार मोटर

electric pump

विहिरीवरील विद्युत पंप बऱ्याचदा जेव्हा शेतामध्ये पिकांना पाणी द्यायची वेळ असते तेव्हाच नेमका जळतो. त्यामुळे पिकांना वेळेत पाणी मिळणे अशक्य होते व त्याचा फटका पिकांना बसतो व उत्पादनादेखील बसण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे विद्युत पंप म्हणजे शेतातील मोटार जळण्याची कारणे कोणती आहेत हे देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे असते. कारण जर आपल्याला एखादी गोष्ट घडण्यांमधील … Read more

Baramukhi Waterfalls : शाहरुखच्या स्वदेश चित्रपटामध्ये दाखवलेला धबधबा आहे महाराष्ट्रात, पण सरकारच्या दुर्लक्षामुळे…….

baramukhi waterfalls

Baramukhi Waterfalls : महाराष्ट्राला निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणावर लाभले असून सह्याद्रीच्या डोंगररांगा, कोकण किनारपट्टी तसेच सातपुडा पर्वतरांगा इत्यादी परिसरामध्ये खूप  मोठ्या प्रमाणावर अनेक पर्यटन स्थळे आहेत. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या स्थळांचा विकास आणि लागणारे आवश्यक सोयी सुविधा  शासनाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले आहेत. परंतु यामध्ये अजून देखील महाराष्ट्रातील असे अनेक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली ठिकाणे आहेत जे … Read more

जिल्हा परिषद भरती : विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्कापोटी भरलेली २५ कोटी रुपयांची रक्कम कुठे गेली ?

Zilla Parishad Recruitment

Zilla Parishad Recruitment : राज्य सरकारने २०१९ साली जिल्हा परिषद आरोग्य विभागातील एकूण १८ संवर्गातील १३ हजार ५१४ जागांची भरतीची घोषणा केली होती. संपूर्ण राज्यभरातून ११ लाख २८ हजार १३३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले होते. तर ‘न्यासा’ या कंपनीबरोबर परीक्षा घेण्याबाबत करार केला होता. त्यापोटी तब्बल २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक शुल्क मिळाले आहे. मात्र … Read more

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा ब्रेक फेल ! १४ टन टोमॅटोचा माल रस्त्यावर

Maharashtra News

Maharashtra News : सध्या टोमॅटोला सोन्याचे भाव आल्याने घरात भाजी बनवताना महिला वर्ग काटकसर करीत आहे. मात्र अशातच सोमवारी दुपारी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा ब्रेक फेल झाला. भरधाव वेगाने जाणारा टेम्पो कलंडल्याने जवळपास १४ टन टोमॅटोचा माल रस्त्यावर पसरून मोठी नासाडी झाली. सुदैवाने अपघातग्रस्त न आल्याने मोठा अनर्थ टळला. टेम्पोचालक राकेश कुमार पुण्याहून … Read more

मतदारसंघाच्या शोधात राजपुत्र ! खासदार श्रीकांत शिंदे मराठवाड्याच्या दौऱ्यावर…

Maharashtra News

Maharashtra News : येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जनमानसाचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची भेट घेत संवाद साधणार आहेत. शिवसेनेच्या (ठाकरे) गटातून मात्र त्यांच्या या दौऱ्यावर ‘मतदारसंघाच्या शोधात राजपुत्र’ अशी टीका होते आहे. शिंदे यांचे औरंगाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार स्वागत … Read more

Success Story : या फुलाच्या लागवडीतून शेतकरी महिन्याला कमावतो लाख ते सव्वा लाख, अशापद्धतीने केले नियोजन

rose farming

Success Story ; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आता नैसर्गिक आपत्तीला तोंड देत असताना आणि हवामान बदलाला अनुसरून शेती पद्धतीत आणि पीक लागवडीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेत. तसेच अशा पद्धतीचे पिक बदल करताना मागणीच्या दृष्टिकोनातून देखील शेतकरी विचार करत असल्याचे सध्या दिसून येते व त्याच पद्धतीने पिकांची निवड देखील लागवडीकरिता करण्यात येते. गेल्या काही वर्षांचा … Read more

एकेकाळचा ‘करोडपती’ आता बनला ‘रोडपती

Lifestyle

असे म्हणतात की, माणसाचे नशीब कधी बदलू शकेल हे कोणीही सांगू शकत नाही. एका रात्रीत रावाचा रंक आणि रंकाचा राव होऊ शकतो, हे आपण आजवर अनेकदा पाहिले आहे. काही माणसे जन्मजात श्रीमंत असतात, तर काही अचानक दैवयोगाने श्रीमंत बनतात; पण त्यांची ती परिस्थिती नेहमीच कायम राहील, याचा भरवसा नसतो. असाच एक किस्सा ब्रिटनमधील एका व्यक्तीचा … Read more

कोकण रेल्वेच्या १२ स्थानकांच्या सुशोभीकरणाचा आज शुभारंभ

Maharashtra News

Maharashtra News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या काँक्रीटीकरण व सुशोभीकरणाचे मंगळवार, ८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्यासह स्थानिक आमदार-खासदार यांची … Read more

Spices Rate : आता हेच राहिले होते ! मसाल्याच्या पदार्थांच्या दरात मोठी वाढ

Spices Rate

Spices Rate :  सर्वसामान्यांच्या जेवणातील, खासकरून आगामी सणासुदीच्या दिवसांत ती चव बिघडणार असल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. वेलची, सुंठ, काळी मिरी, शाहजिरा या पदार्थांच्या दरात गेल्या काही दिवसांत मोठी म्हणजे प्रतिकिलो सुमारे १०० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. वेलची मुखवास म्हणून वापरली जाते, तशीच ती मसाल्याचा भाग म्हणून आहारातही उपयोगात आणली जाते. गोड पदार्थांतही … Read more

Ahmednagar Mahanagarpalika Bharti : अहमदनगर महानगरपालिकेत १३४ पदांची भरती ! तब्बल १८ वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात भरती होणार

Ahmednagar Mahanagarpalika Bharti

Ahmednagar Mahanagarpalika Bharti : महापालिकेत १३४ पदांच्या भरतीसाठी शासनाने मान्यता दिली असून टीसीएस या कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. कंपनीसोबत मनपाची करार प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे आस्थापना विभागप्रमुख अशोक साबळे यांनी सांगितले. मनपात तब्बल १८ वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. आस्थापना खर्च वाढल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मनपात नवीन अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती … Read more

Ahmednagar Politics : शिंदे असो वा पवार पाणी काही मिळेना ! कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्याची मागणी

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : कुकडी प्रकल्प धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी इतर भागाला न सोडता अगोदर जामखेड तालुक्यातील चौंडी, दिघी व जवळाच्या बंधाऱ्यात सोडावे, अशी मागणी अशोक पठाडे, अविनाश पठाडे, किरण कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते पोपट रोडे व कुकडी सीना पाणी संघर्ष समितीच्या वतीने कर्जत येथील कार्यकारी अभियंता धायगुडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. … Read more

अहमदनगरमध्ये फ्रेंडशिप डे’ला मित्रानेच दिला धोका ! तुझ्याकडे काम आहे, लवकर ये म्हणाला आणि…

Ahmednagar News

Ahmednagar News : तुझ्याकडे काम आहे, लवकर ये, असे सांगून बोलावून घेत मित्रावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार पुणे रोडवरील नेवासकर पेट्रोलपंपासमोर रविवारी (दि. ६) रात्री घडला. सागर दत्तात्रय जाधव (रा. २९, रा. निंबोडी, ता. नगर) असे हल्ला झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अटक केली. मात्र, हल्ला का केला, याबाबत दोघा मित्रांनी चुप्पी साधली आहे. … Read more

Agricultural News : कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांना ३२ कोटींची नुकसान भरपाई !

Agricultural News

Agricultural News : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील ४४ हजार ७२४ शेतकऱ्यांना ३१ कोटी ९५ लाख रुपयांची नुकसान भरपाई राज्य शासनाने मंजूर केली आहे. मागील वर्षी कर्जत-जामखेड मतदारसंघात अवकाळी पावसासह अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कर्जत तालुक्यातील ९८ गावांमधील २९ हजार १२८० शेतकऱ्यांना २३ कोटी २५ लाख तर जामखेड तालुक्यातील ५३ गावातील … Read more

जनतेने पक्षीय विचार न करता विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा : सुजित झावरे

Ahmednagar News

Ahmednagar News : बदलत्या राजकीय परिस्थितीत जनतेने पक्षीय विचार न करता विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन जि.प. चे मा. उपाध्यक्ष सुजित झावरे पा. यांनी केले. पारनेर तालुक्यातील डिकसळ येथे स्मशानभूमी सुशोभिकरण तसेच स्ट्रीट लाईट बसविणे, कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, डिकसळ गावातील वेस अंगणवाडी इमारत, पाझरतलाव व रस्ते … Read more