PMSBY Scheme : केंद्र सरकारची भन्नाट योजना! आता फक्त 20 रुपयांत मिळवा 2 लाख रुपयांचा विमा, असा घ्या लाभ

PMSBY Scheme

PMSBY Scheme : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा देशातील करोडो नागरिकांना फायदा होत आहे. सरकारकडून देशातील नागरिकांना अगदी कमी दरात विमा सुरक्षा कवच पुरवले जात आहे. देशातील दिवसेंदिवस वाढती महागाई पाहता नागरिकांना मोठा फटका बसत आहे. तसेच सर्वच वस्तू महाग होत चालल्या आहेत. त्यामुळे विमा कंपन्यांकडून देखील त्यांच्या विमा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

Ahmednagar Crime

Ahmednagar News : अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवणाऱ्या पोलिस पथकाच्या अंगावर वाळू माफियांनी गाडी घालून पळून जाण्याच्या प्रयत्न केला. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला असून, दोघा जणांना अटक केली आहे. तसेच वाळू वाहतूक करणारे दोन डम्पर व दोन ट्रॅक्टर आणि ५५ ब्रास वाळू साठा, असा सुमारे ६८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त … Read more

स्टेटसला औरंगजेबाचा फोटो आणि आक्षेपार्ह गाणे ठेवल्याने ‘त्या’तरुणाविरोधात गुन्हा दाखल !

Ahmednagar Crime

Ahmednagar News : स्टेटसला औरंगजेबाचा फोटो ठेवून आक्षेपार्ह गाणे लावण्यात आले. या घटनेमुळे राहुरी तालूक्यातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या. ही घटना राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे दिनांक ६ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की कन्हैय्या भरत दिघे हा तरूण राहुरी तालुक्यातील धानोरे येथील रहिवाशी आहे. या … Read more

Shrigonda News : इंस्टाग्रामवर झाली ओळख, स्वस्तात सोने देतो बोलला आणि केल असे काही…

Shrigonda News

Shrigonda News : इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीचा उपयोग करत हिंगोली जिल्ह्यातील तरुणाला व त्याच्या आईला स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली दोन लाख रुपयांचे बनावट सोन्याचे दागिने देऊन ड्रॉप टाकत फसवणूक केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव परिसरात दि.३ ऑगस्ट रोजी घडली याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दीपक कोंडीबा वाघमारे (वय २२, रा. कुरुंदा, ता.वसमत जि. हिंगोली) या तरुणाच्या फिर्यादीवरून … Read more

गृहमंत्र्यांनी नगर शहराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे : माजी महापौर कळमकर यांची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : ऐतिहासिक नगर शहरात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य असलेली क्लिप व्हायरल झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीस अटक केली आहे. मात्र या घटनेने शहरात वाढत असलेल्या असामाजिक प्रवृत्तींचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीही असे प्रकार शहरात घडले असून यातून सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. हे थांबण्याची राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

Credit Card Tips : क्रेडिट कार्डधारकांनो सावधान! चुकूनही करू नका या चुका, अन्यथा कायमचे व्हाल कर्जबाजारी

Credit Card Tips

Credit Card Tips : क्रेडिट कार्ड वापरताना अनेकनाकडून वेगवेगळ्या चुका होत असतात. या चुका होत असताना काहींना माहिती असते तर काहींना त्याबद्दल फारसे काही माहिती नसते. मात्र त्यांच्या या चुका त्यांना आर्थिक नुकसान देऊ शकतात. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना नेहमी काळजी घेणे महत्वाचे आहे. अनेकजण आजकाल क्रेडिट कार्डाचा वापर करत आहेत. मात्र ते वापरताना अनेकदा … Read more

Shevgaon News : पाच हजार बोगस खरेदी- विक्री व्यवहार ! उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा

Shevgaon News

Shevgaon News : शेवगाव शहरातील बोगस बिनशेती जागेच्या नोंदीबाबत कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा भाजपा प्रदेश चिटणीस अरुण मुंढे यांनी दिला आहे. एक वर्ष होऊनही गुन्हे दाखल होण्यास विलंब लागत असल्याने यात अधिकाऱ्यांबाबत बचावात्मक भूमिका घेतली जात असल्याचा आरोप मुंढे यांनी केला आहे. शेवगाव शहरात ४२ ब अंतर्गत बेकायदेशीर बिनशेती आदेश … Read more

MLA Rohit Pawar : ‘सीना’ वरील सहा बंधाऱ्यांना सरकारची मंजुरी ! आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

Maharashtra News

MLA Rohit Pawar : ‘कर्जत तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सीना नदीवर ६ बंधारे बांधण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा प्रमाणात फायदा होणार आहे. कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा करून सीना नदीवरील १० पैकी ६ बंधाऱ्यांना मंजुरी मिळवली आहे. तसेच उर्वरित ४ बंधारे म्हणजेच निमगाव गांगर्डा, निमगाव … Read more

Agricultural News : पाऊस नसल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा

Agricultural News

Agricultural News : यावर्षी पावसाळयाचे दोन महिने संपले तरी दमदार पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत, अल्प पावसावर शेतकऱ्यांनी उधार उसणवारी करून पेरणी व लागवड केली; परंतू पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत, त्यामुळे शासनाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी राष्ट्रीय शेतकरी युनियनचे जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अतिमहत्वाचे असलेले हे धरण भरणार कधी ?

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अतिमहत्वाचे समजले जाणारे भंडारदरा धरण भरण्यासाठी आणखी प्रतिक्षा वाढली असून गत दोन दिवसापासून पाणलोटात पावसाने विसावा घेतल्याने स्वातंत्र दिनाच्या अगोदर धरण भरण्याची परंपरा यंदा खंडीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे अतिमहत्वाचे धरण समजले जाते. सध्याच्या परिस्थितीत भंडारदरा धरणाला भरण्याचे गत आठ दिवसापासून वेध लागलेले आहेत. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ह्या ठिकाणी बनावट दस्तऐवज तयार करून जमीनविक्री करणारी टोळी

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरासह तालुक्यातील जनतेला फसविणारी व बनावट दस्तऐवज तयार करून जमीन अथवा प्लॉटची खरेदी करून देत आर्थिक फसवणूक करणारी टोळी सक्रिय आहे. गेल्या चार महिन्यांत असे फसवणूक झालेले चार प्रकार महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आले असून, त्यापैकी एकजण पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. टोळीचा छडा लावण्यासाठी ग्रामिणचे पोलिस उपाधिक्षक सुनील पाटील यांनी … Read more

Lumpy Skin Disease : महाराष्ट्रातील ह्या जिल्ह्यात पुन्हा लम्पीची एन्ट्री

Lumpy Skin Disease

Lumpy Skin Disease : लम्पी स्कीनच्या आजारानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. ऐतवडे बुद्रुक आणि परिसरातील कार्वे गावात ३ जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे या परिसरातील पशुधन धोक्यात येत असून पुन्हा एकदा बळीराजा समोर चिंतेचे ढग पसरत आहेत. वास्तविक लम्पी स्कीन आजार आटोक्यात आला, असे वाटत असतानाच या आजाराने आता पुन्हा हातपाय … Read more

Maharashtra Rain : पावसाळा लांबणीवर पडला ? पावसाचे संकेत देणारे पक्षीही गायब !

Maharashtra Rain

Maharashtra Rain : पाऊस येणार असल्याची वर्दी आपल्याला निसर्गातल्या ज्यांच्याकडून मिळते त्यापैकी एक महत्वाचा घटक म्हणजे पक्षी. आपल्या परिसरात असणाऱ्या विविध पक्षांना हवामान बदलाचे ज्ञान असते. पाऊस, नैसर्गिक आपत्ती, त्सुनामी, यासारख्या घटनांची माहिती आपणास पक्षांच्या वर्तणुकीत होणाऱ्या बदलांवरून लक्षात येते. पक्षांना पावसाचा तंतोतंत अंदाज कळतो. त्यानुसार ते आपली तजवीज करतात. कावळ्याने जाड फांदीवर घरटे केल्यास … Read more

Hari Narke Passed Away : प्राध्यापक हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटका आल्याने निधन

Hari Narke Passed Away

ज्येष्ठ लेखक प्राध्यापक हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात हरी नरके यांनी वयाच्या ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईतल्या एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ओबीसींच्या प्रश्नांवर त्यांचा मोठा अभ्यास होता. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसी … Read more

Pune News : खडकवासला-फुरसुंगी बोगदा प्रकल्पाला महिन्यात मान्यता देणार

Pune News

Pune News : खडकवासला ते फुरसुंगी बोगदा प्रकल्पाचे २२०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. हा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनस्तरावर दाखल केला असून त्याला एका महिन्यात प्रशासकीय मान्यता देऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. ७) दिली. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री पवार यांनी ही माहिती दिली. मार्च ते मे … Read more

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! राज्यातील ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला हंगामातील सर्वोच्च भाव, जाणून घ्या काय भाव मिळाला?

Onion Market Price

Onion Market Price : गेल्या काही दशकापासून राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा तसेच सुलतानी संकटाचा मोठा फटका बसत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे कायमच आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. विशेषता, कांद्याच्या बाबतीत शासनाचे उदासीन धोरण अधिक घातक ठरत आहे. कांदा निर्यातीसाठी केंद्र शासनाने कोणतेच धोरण ठरवलेले नसल्याने याचा सर्वात जास्त फटका … Read more

‘या’ रेशन कार्ड धारकांना बसणार मोठा धक्का, रेशन कार्ड होणार बंद, कारण काय ?

Ration Card News

Ration Card News : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील गरीब जनतेसाठी रेशनिंगची योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत देशातील गरीब जनतेला रास्त भावात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जात आहे. रेशन कार्ड धारकांना या योजनेच्या माध्यमातून स्वस्तात अन्नधान्य मिळत आहे. विशेष बाब म्हणजे कोरोना काळापासून देशभरातील सर्व रेशन कार्ड धारकांना मोफत अन्नधान्य पुरवले जात आहे. यामुळे … Read more

रेल्वेने स्वस्त प्रवास करताय ? पण हे नियम माहिती आहेत का ? नसेल तर पडेल एक हजारांचा दंड

भारतीय रेल्वे विविध प्रकारच्या प्रवाशांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन तिकीटांची विक्री करते. या तिकिटांचे वेगवेगळे नियम आणि किमती आहेत. काही रेल्वे तिकिटे अधिक महाग असतात, जसे की एसी कोचसाठी, आणि प्रत्येकजण ती घेऊ शकत नाही. परंतु तुमच्याकडे जनरल तिकीट असले तरीही, तरीही काही महत्त्वाचे नियम आहेत ज्यांचे तुम्ही पालन केले पाहिजे. तुम्ही या नियमांचे पालन न … Read more