अमृत भारत स्थानक योजनेतून कोपरगाव रेल्वे स्थानकाला २९ कोटी

Ahmednagar News

Ahmednagar News : आपण सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून रेल्वे मंत्रालयाने रेल्वे कोपरगाव स्थानकांचा अमृत भारत स्थानक योजनेत समावेश केला असून विकास करण्यासाठी दिलेल्या २९ कोटी निधीतून कोपरगाव रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण होणार आहेत, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, … Read more

Agriculture News : शेतकरी ५० हजाराचे प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित

Agriculture News

Agriculture News : शासनाच्या निर्णयाप्रमाणे तालुक्यातील देर्डे कोन्हाळेतील नियमित कर्ज परतफेड करणारे अनेक शेतकरी ५० हजाराचे प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने लाभार्थी शेतकरी संतप्त झाले आहेत. राज्य शासनाने महात्मा जोतिबा फुले, शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र, घोषणा … Read more

Shirdi News : अवैध धंद्यामुळे शिर्डी शहराचे नाव बदनाम ! साई मंदिरापासून हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात सुरत बिंगो मटका

Shirdi News

Shirdi News : शिर्डी शहरात असलेल्या साई मंदिरापासून हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात सुरत बिंगो मटका खेळला जात आहे. तसेच साई भक्तांना टिळा लावणारे अल्पवयीन मुले-मुली यांच्यात व्यसनाधीनता वाढली आहे. यासाठी शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासाठी पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शहर प्रमुख संजय शिंदे यांनी केली आहे. याबाबत पोलीस … Read more

Maharashtra Police : पोलीस दलात ४९४ उपनिरीक्षक दाखल !

Maharashtra Police

Maharashtra Police : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून १२२ व्या तुकडीत सहभागी झालेल्या ४९४ उपनिरीक्षकांची कुमक शनिवारी पोलीस सेवेत दाखल झाली. या तुकडीत ३४९ पुरुष, तर १४५ महिला आहेत. त्यातील ८८ टक्के पदवीधर, तर १२ टक्के पदव्युत्तर आहेत. तीन वैद्यकीय, १८ (बी. टेक), १४५ अभियांत्रिकी पदवीधारक (बीई), ५५ व २७९ पदवीधर असल्याचे प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार यांनी … Read more

अहमदनगर मध्ये कांदा @ २१००

Onion Rates

Ahmednagar News : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारातील कांदा मार्केट मध्ये शनिवारी (दि. ५) कांद्याला प्रतिक्विंटल १७०० रुपये ते २१०० रुपयांचा भाव मिळाला आहे. गेल्या महिनाभरापासून कांद्याचे भाव दोन हजारांपर्यंत होते. मात्र शनिवारी कांद्याने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या हातात दोन रूपये पडणार आहेत. नेप्ती कांदा मार्केट मध्ये … Read more

लव जिहादचा कायदा आणणे ही काळाची गरज – खा. सुजय विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : हिंदू माता भगिनीं वरील होत असलेले अत्याचार लक्षात घेता लव जिहादचा कायदा आणणे ही काळाची गरज असून अशा ‘जन आक्रोश मोर्चातून याचीच मागणी होत असल्याचे खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. राहुरी येथे सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले की, संसदेचे सध्या अधिवेशन सुरू … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील दोघेजण दीड वर्षासाठी हद्दपार !

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुका हद्दीतील गंभीर दुखापत व जबरी चोरी करणारी गुन्हेगारांची टोळी दीड वर्षाकरीता नगर जिल्ह्यातून हद्दपार केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी ही कारवाई केली आहे. टोळीविरोधात नगर तालुका व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत. टोळी प्रमुख दीपक मुरलीधर घायमुक्ते (वय २३), टोळी सदस्य किरण बापु घायमुक्ते … Read more

Ahmednagar News : अखेर त्या शेतकऱ्यांना मदत ! आमदार राम शिंदे यांच्या मागणीला यश

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील वर्षी अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या ५३ गावातील १५६०० शेतकऱ्यांना ८ कोटी ७० लाखाची नुकसान भरपाई मिळाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील वर्षी शासनाने तातडीने पंचनामे केले परंतु, नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वर्षे उलटले तरीही मिळाली नव्हती त्यासाठी आ. राम … Read more

Ahmednagar Crime : टेम्पो चालकाला लुटत फरार झालेल्या दोघांना २४ तासांच्या आत अटक !

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : टिळक रस्त्यावर टेम्पो चालकाला अडवून ३० हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेऊन फरार झालेल्या दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी २४ तासांच्या आत जेरबंद केले. कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन्ही आरोपींना सापळा लावून नगर-सोलापुर रोडवरील कोंबडीवाला मळा येथून अटक केली असून, दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. गणेश गुलाब … Read more

Ahmednagar Breaking : विद्यार्थ्यांच्या बसला अपघात ५० मुले बालंबाल बचावली

Ahmednagar Breaking : अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे पर्यटनासाठी आलेल्या बसला अपघात झाला असून ५० विद्यार्थी या अपघातातून बालंबाल बचावले आहेत. ज्या ठिकाणी बस रस्त्याच्या खाली उतरली त्या ठिकाणी रस्त्याचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडलेले आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटोत निसर्ग बहरला असुन या बहरलेल्या निसर्गाचा महिमा बघण्यासाठी रोज हजारो पर्यटक भेट देत आहेत. शनिवारी भंडारदरा … Read more

अहमदनगर जिल्ह्यात रोडरोमिओंचा उच्छाद ! मुली शिक्षण बंद करण्याच्या मानसिकतेत

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील अनेक शाळा महाविद्यालयानबाहेर रोडरोमिओंनी उच्छाद मांडला असून, यातून अनेक तरुणींना छेडछाडीचे प्रकार वाढताना सध्या दिसून येत आहेत. या वाढत्या रोडरोमिओंच्या त्रासापोटी अनेक मुली बंद शिक्षण करण्याच्या मानसिकतेत आहेत. याबाबत पोलिसांनी योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा पालक वर्गामधुन व्यक्त केली जात आहे. तसेच विद्यार्थीनींच्या याबाबतीत आत्मसरंक्षणाचे धडे देवून योग्य त्या उपाययोजना … Read more

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कंटेनरच्या धडकेत युवकाचा मृत्यू

Ahmednagar News

Maharashtra News :  छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कंटेनरच्या धडकेत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि. ४ रोजी घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर महामार्गावर जेऊर शिवारातील लिगाडे ( तोडमल) वस्तीवर झालेल्या अपघातात प्रवीण रामराव तोडमल ( वय ४० रा. जेऊर ता. नगर) याचा मृत्यू झाला आहे. याबाबत श्रीकांत तोडमल यांनी एम. आय. डी. … Read more

Ahmednagar News : जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे १५ ऑगस्टला उपोषण !

Ahmednagar News

Ahmednagar News : ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्र. एकच्या डाव्या कालव्यासाठी जमिनी गेलेल्या शेवगाव तालुक्यातील जुने दहिफळे येथील शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी येत्या १५ ऑगस्ट रोजी शेवगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतची माहिती अशी की, ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एकच्या डाव्या कालव्यासाठी जुने दहिफळ शिवारातील शेतकऱ्यांच्या सन २००७-०८ … Read more

Crime News : अनैतिक संबंध लपवण्यासाठी मातेने केली एका दिवसाच्या अर्भकाची हत्या !

Crime News

Crime News : नवी मुंबई – तुर्भे स्टोअर्समधील कचऱ्याच्या डब्यात मृतावस्थेत सापडलेल्या एका दिवसाच्या अर्भकाची हत्या आईनेच नाळेच्या सहाय्याने गळा आवळून केल्याचे उघडकीस आले. विवाहबाह्य संबंधातून अर्भकाचा जन्म झाला होता आणि ही घटना पतीपासून लपवून ठेवण्यासाठीच महिलेने हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यानुसार तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी महिलेला हत्येच्या गुह्यात अटक केली. १७ जुलै रोजी … Read more

Pune News : ओबीसी कुटुंबांसाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू

Pune News

Pune News : राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील ( ओबीसी ) पात्र कुटुंबांसाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाने स्वतःच ही योजना तयार केली असून, त्याची अंमलबजावणी आता पुणे जिल्ह्यातही करण्यात येत आहे. पुणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक शालिनी कडू यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे … Read more

Pune News : पंतप्रधानांच्या हस्ते आकुर्डी, तळेगाव रेल्वे स्टेशनच्या कामाचे ऑनलाइन भूमिपूजन

Pune News

Pune News : चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव दाभाडे या चार रेल्वे स्टेशनचा ‘अमृत भारत रेल्वे स्टेशन’ योजनेत समावेश झाला आहे. या योजनेअंतर्गत रेल्वे स्टेशनचा विस्तार, सुशोभीकरण होणार आहे. पहिल्या टप्प्यात आकुर्डी, तळेगाव दाभाडे या स्टेशनचा समावेश असून या कामाचे रविवारी (दि. ६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून भूमिपूजन होणार आहे. रेल्वे स्टेशनचा विकास … Read more

वर्गात आता शिक्षकांना नो मोबाईल ! ह्या जिल्ह्यात झाला निर्णय

Maharashtra News

Maharashtra News : माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना आता वर्गात मोबाईल नेता येणार नाही. माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी त्यासंबंधीचा आदेश काढला असून, वर्गात मोबाईलवर बोलणारा शिक्षक सापडल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणारा कोल्हापूर हा राज्यात पहिला जिल्हा असून, यामुळे शिक्षकांना आता शिस्त लागेल, अशी चर्चा शिक्षण विभागात सुरू आहे. अलीकडे जिल्हा परिषद … Read more

Health News : कोरोनाचे संकट कमी झाले, स्वाइन फ्लू आटोक्यात पण आता आली डोळे येण्याची साथ ! अशी घ्या काळजी

Health News

Health News : विषाणू संसर्ग काळात डोळ्यांचे अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे डोळ्यांची निगा राखणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात डोळे येण्याची साथ उद्भवत असल्याने औषधोपचार करून डोळ्यांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचे संकट कमी झाले, स्वाइन फ्लूचा विळखा आटोक्यात आला पावसाळी आजारांचा संसर्ग जेमतेम आहे. आता डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. शिरोळ तालुक्यातील अनेक … Read more