Top 5 Tractors in India : हे आहेत भारतातील सगळ्यात भारी पाच ट्रॅक्टर ! जे सर्वाधिक शेतकरयांनी विकत घेतलेत पहा लिस्ट

Best 5 tractor for agriculture: भारतात शेतकऱ्यांसाठी विविध रेंज मध्ये अनेक ट्रॅक्टर उपलब्ध आहेत, परंतु शेतकऱ्यांचा सर्वाधिक विश्वास काही ट्रॅक्टरवर असतो. महिंद्रा व्यतिरिक्त स्वराज, न्यू हॉलंड, मॅसी, पॉवरट्रॅक ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी सर्वाधिक खरेदी केले आहेत. त्यांच्याकडे अनेक मॉडेल्स देखील आहेत परंतु सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये 40HP इंजिन, मजबूत ब्रेक, 12 फॉरवर्ड गीअर्स आणि 50 लिटर इंधन … Read more

Indian Cricket Team : टीम इंडियाच्या या 3 खेळाडूंची कारकीर्द संपली ? रोहित-द्रविड एकही संधी देत ​​नाहीत

Indian Cricket Team

Indian Cricket Team :- भारतात क्रिकेट हा खेळ नसून ती भावना आहे. येथे येऊन टीम इंडियात खेळणे हे प्रत्येक युवा खेळाडूचे स्वप्न असते. काही खेळाडू इथपर्यंत पोहोचतात, तर काही केवळ देशांतर्गत क्रिकेटपुरतेच मर्यादित राहतात. जरी काही युवा खेळाडू असे होते. जे टीम इंडियात आले आणि खेळले पण टीम इंडियात आपले स्थान निर्माण करण्यात अपयशी ठरले. … Read more

Marathi News : अडीच वर्ष तुम्‍ही आघाडी सरकारचे केलेले नेतृत्‍व हाच महाराष्‍ट्राला सर्वात मोठा कलंक

Udhhav Thackrey

Marathi News : विचारांशी प्रतारणा करुन, मागील अडीच वर्ष तुम्‍ही आघाडी सरकारचे केलेले नेतृत्‍व हाच महाराष्‍ट्राला सर्वात मोठा कलंक होता अशा शब्‍दात महसूल,पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उध्‍दव ठाकरे यांच्‍या वक्‍तव्याचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पुर्ण झाल्‍याबद्दल भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने महा जनसंपर्क … Read more

ठाणे करांसाठी महत्वाची बातमी मेट्रो ४ च्या कामासाठी वाहतुकीमध्ये बदल

Railway Good News

Maharashtra News : ठाण्यातील घोडबंदर परिसरात मेट्रो-४ चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक ही संथगतीने सुरू ठेवण्यात आली आहे. ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानपाडा ते आनंदनगरदरम्यान सीपीसी, टी व आय गर्डर टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीच्या रस्त्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. या वाहतूक मार्गातील बदलामुळे आता … Read more

टोमॅटो चे दर वाढल्याने हॉटेलमधील जेवणासाठी नेहमीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार

Tomato rate

Tomato rate : किरकोळ बाजारात अद्यापही टोमॅटोचा दर कमी होताना दिसत नसल्याने त्याचा फटका हॉटेल चालकांना बसत आहे. पदार्थांमध्ये केल्या जाणाऱ्या टोमॅटोच्या वापराने पदार्थ बनवण्यावरची लागत वाढल्याने हॉटेल्सच्या मूळ नफ्यावर परिणाम होत असल्याने टोमॅटोच्या सर्व पदार्थांचे दर वाढवण्याचे संकेत हॉटेल्स चालकांनी दिले आहेत. असे झाले तर हॉटेलमधील जेवणासाठी नेहमीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. तूर्त … Read more

Ganeshotsav 2023 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना महागाईचे विघ्न?

Ganeshotsav 2023

Ganeshotsav 2023 : गणपती सणासाठी मुंबईकरांची लगबग सुरू झाली आहे. यंदा शाडूच्या मातीच्या किमती, पर्यावरणपूरक रंग आणि इतर सजावटीच्या साहित्याच्या किमती वाढल्याने मूर्तीच्या किमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना महागाईमुळे अधिकचा आर्थिक बोजा सहन करवा लागणार आहे. गणपती उत्सवासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी उरला असल्याने मूर्तिकारांचे आपल्या कार्यशाळेत … Read more

पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांना घालताहेत साद ! डोंगररांगा, पर्यटनस्थळे हिरवीगार

Maharashtra News

Maharashtra News : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असल्याने डोंगररांगा, पर्यटनस्थळे हिरवीगार झाली असून, निसर्ग सौदर्यात भर पडली आहे. परिणामी, पर्यटनस्थळे निसर्गप्रेमींसह पर्यटकांना साद घालू लागली आहेत. भोर तालुक्यात हिरवेगार डोंगर तसेच, पर्यटनस्थळांमुळे निसर्गाचा अदभूत खजिना आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तालुक्यातील निसर्गसौंदर्य खऱ्या अर्थाने पावसात खुलते. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी व्यापलेला हा तालुका … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील मित्राचा मृतदेह सापडत नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न

Ahmednagar News

Ahmednagar News : इंदोरी जवळील कुंडमळा या ठिकाणी शुक्रवारी (दि.७) फिरायला आलेला एक तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. दोन दिवसाच्या अथक शोध मोहिमेनंतर रविवारी (दि. ९) त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. ओमकार बाळासाहेब गायकवाड ( वय २४, रा. अहमदनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान मित्राचा मृतदेह सापडत नसल्याने निराश झालेला त्याचा मित्र … Read more

Malshej Ghat : माळशेज घाटात फिरायला जाण्याआधी हा धोकादायक संदेश वाचा

Malshej Ghat

Malshej Ghat : मुरबाड-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या माळशेज घाटात गेले १५ ते १६ दिवस मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस पडत असल्याने संपूर्ण माळशेज घाटात धुके पडल्याचे चित्र दिसून येत आहे. घाटात धुके असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने माळशेज घाटातील निसर्ग आता फुलू लागला आहे. माळशेज घाटात गेल्या काही … Read more

Ahmednagar Crime : नराधमाने हद्दच केली अल्पवयीन विद्यार्थिनीला चाकूचा धाक दाखवून तिच्याच…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : शहरातील एका विद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला चाकूचा धाक दाखवून तिच्याच वर्गातील अन्यधर्मीय अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अनोळखी मैत्रिणीच्या मदतीने स्वतःच्या घरात बंधक बनवून ठेवल्याचा प्रकार दुपारी घडला असून, याबाबत पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलगा आणि एक अज्ञात महिलाविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण विरुद्ध कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पिडीत सकाळी १० वाजता शाळेत … Read more

अहमदनगर जिल्ह्यात हे काय चाललंय ? जातीतून बहिष्कृत करणाऱ्या २२ पंचांवर गुन्हा ! संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : मुलीला नांदविण्यास नकार देणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत तक्रार करणाऱ्या एका कुटुंबाला जात पंचायतीने तीन लाखांचा दंड ठोठावला व थेट जातीतून बहिष्कृत करण्याचा प्रकार जामखेड येथे घडला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दि. ५ जुलै रोजी दिलेल्या फिर्यादीवरून २२ पंचांविरोधात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत सविस्तर … Read more

अल निनोच्या दुष्परिणामांनी वाढवली चिंता ! मलेरिया, डेंग्यू आणि ताप आरोग्यासाठी हानीकारक

Maharashtra News

Maharashtra News : अल निनोशी संबंधित उष्ण, कोरडे हवामान आपल्या आरोग्यासाठी हानीकारक असू शकते. यूएस नॅशनल सेंटर फॉर क्लायमेट प्रेडिक्शनच्या आकडेवारीनुसार गेल्या आठवड्यात दोन कोरडे दिवस नोंदले गेले. अतिरिक्त तापमानवाढ हे अल निनोच्या घटनेमुळे आणि कार्बन डाय ऑक्साइडच्या सतत उत्सर्जनामुळे होते. हे उष्ण हवामान आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे समोर आले आहे. मलेशिया, आशियातील अनेक भागांतही एका … Read more

Ahmednagar News : जनआक्रोश मोर्चातील १२५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

Ahmednagar News

Ahmednagar News : विविध मागण्यासाठी मागासवर्गीय संघटनांच्या वतीने येथील प्रांताधिकारी कार्यालयावर काढलेल्या जनआक्रोश मोर्चा दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने १२५ जाणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड येथील मागासवर्गीय तरुण अक्षय भालेराव याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली, म्हणुन निघृण हत्या करण्यात आली. मुंबई येथे इंजिनिअरींगची शिक्षण घेणारी युवती हिना मेश्राम हिची … Read more

Ahmednagar Politics : पुढारी निवडणुका आल्या की माझ्यावर आरोप करतात. अन्य वेळेत झोपा काढतात

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : नगर तालुक्यातील पुढारी निवडणुका आल्या की माझ्यावर आरोप करतात. अन्य वेळेत झोपा काढतात. विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीमागे मतदार खंबीरपणे उभा राहतो, नगर बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी विरोधकांना जागा दाखवली असा टोला माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी विरोधकांना लगावला. नगर तालुक्यातील सोनेवाडी पिला येथे आयोजित एका कार्यक्रमात माजी आमदार कर्डिले बोलत होते. पुढे बोलताना … Read more

Ahmednagar City News : चक्क अहमदनगर महानगरपालिकेची फसवणूक ! तब्बल १४ लाख…

Ahmednagar City News

Ahmednagar City News : मनपा हद्दीत रस्ता बाजू शुल्क वसुलीचा ठेका घेतलेल्या श्री छत्रपती शिवाजी स्वयंरोजगार सेवा संस्थेच्या (नांदेड) संचालकाने वसूल केलेली १४ लाख ८६ हजाराची रक्कम मनपाकडे भरणा न करता या रकमेचा अपहार केला आहे. याबाबत सोमवारी (दि. १०) कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. मनपाच्या मार्केट विभागाचे प्रमुख विजयकुमार नेवतराम बालानी यांनी … Read more

Ahmednagar News : शालिनीताई विखे म्हणाल्या एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा …

Ahmednagar News

Ahmednagar News : एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा गावांच्या सर्वांगिण विकासाकरिता राजकारण विरहीत सर्वांनी एकत्र येवून सहकार्याची भूमिका ठेवल्यास गावांचा सर्वांगिण विकास होतो. सत्ता असो अथवा नसो विखे पाटील परिवारावर जनता दाखवित असलेला विश्वास विकास कामातून आम्ही सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केले. संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील पंतप्रधान … Read more

मुंबई – गोवा महामार्ग सुरु होणार ! कोकणातील चाकरमान्यांना यंदा गणपती पावणार

Maharashtra News

Maharashtra News : एक तपाहून अधिक काळ रखडलेल्या मुंबई – गोवा महामार्गाचे काम जलद गतीने सुरू असून यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाची एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. उर्वरित दुसऱ्या लेनच्या रस्त्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत दिली. त्यामुळे … Read more

Maharashtra Waterfalls : मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला धबधबा ! पांढऱ्याशुभ्र कोसळधारा करताहेत महाराष्ट्राला आकर्षित

Maharashtra Waterfalls

Maharashtra Waterfalls : पालघर जिल्ह्यात असलेली निसर्गसंपदा मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे.ग्रामीण भागातील डोंगरदऱ्या, अरुंद रस्ते व लहान-मोठे धबधबे पावसाळ्यामध्ये पर्यटकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकतात. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील वाडा-मनोर महामागाँवर असलेल्या वाघोटे येथे कोहोज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला सुंदर धबधबा नयनरम्य स्थळांपैकी एक असून अनेक पर्यटकांना हा धबधबा आता आकर्षित करत आहे. वाडा तालुक्यातील वाडा-मनोर … Read more