Health Tips: किडनी स्टोनचा त्रास असेल तर खाण्यापिण्याची पाळावी पथ्य! वाचा किडनी स्टोन असलेल्या व्यक्तीने काय खावे आणि काय खाऊ नये?

kidney stones

Health Tips:- चांगल्या आरोग्यासाठी जितका संतुलित आहार घेणे गरजेचे आहे व खाण्यापिण्याच्या सवयी वेळेत पाळणे गरजेचे आहे अगदी त्याचप्रमाणे जर एखादा आजार किंवा व्याधी असेल तर खाण्यापिण्याच्या बाबतीत काही काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. त्यामुळे आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो व काही आजारांचे निदान होते. यावेळी डॉक्टरांकडून आपल्याला खाण्यापिण्याच्या बाबतीत पथ्य पाळायला सांगितले जाते. अगदी … Read more

‘या’ सोप्या ट्रिक वापरा आणि माठातले पाणी गारेगार करा! भागेल तहान आणि आरोग्याला होईल फायदा

cold water tricks

उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये सगळीकडे प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवतो. त्यामुळे जरा कुठे आपण बाहेर फिरून आलो तरी आपल्याला प्रचंड प्रमाणात तहान लागते व आपल्याला थंडगार पाणी प्यावेसे वाटते. याकरिता आपण बऱ्याचदा फ्रीजमधील पाण्याचा वापर करतो. परंतु कित्येकजणांना या फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्यामुळे  सर्दी खोकल्याचा त्रास होण्याचा संभव असतो. तसेच बऱ्याचदा ते आरोग्यासाठी हितकारक नसते. अशावेळी ‘जुनं ते … Read more

बाजारातून लाल टरबूज खरेदी करत आहात, परंतु ते नॅचरल पिकलेले आहे की केमिकलने? कसे ओळखाल? वाचा माहिती

watermelon

सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असल्यामुळे सगळीकडे प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत आहे. त्यामुळे या कालावधीत गारवा मिळावा याकरिता विविध फळांचे ज्यूस, टरबूज आणि द्राक्षांसारखी फळे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जातात. त्यातल्या त्यात टरबूजचा वापर उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारण रसाळ व गोड असलेले टरबूज उन्हाळ्यामध्ये खाणे हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील फायदेशीर असते व  … Read more

सावधान ! आंबा पिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘या’ केमिकल युक्त चायना पुडीमुळे कॅन्सरचा धोका

Mango Ripening

Mango Ripening : उन्हाळा सुरू झाला की बाजारात आंब्याची आवक वाढू लागते. उन्हाळ्याच्या हंगामात आंब्यांनी बाजारपेठा सजतात. आंब्याला फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. आंबा खाणे अनेकांना आवडते. हे असे फळ आहे जे पाहताच क्षणी तोंडाला पाणी येते. मात्र, आंबा पिकवताना अलीकडे केमिकलचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे उघडकीस आले आहे. आंबाच नव्हे तर सर्वच प्रकारची … Read more

नागरिकांची माठातील पाण्यालाच पहिली पसंती

Ahmednagar News

Ahmednagar News : आधुनिक काळातही गरीबांचा फ्रिज म्हणून ओळख असलेल्या माठाला नागरिकांकडून पसंती मिळत आहे. आधी ग्रामीणभागात मोठ्या प्रमाणावर माठांचा वापर होत असायचा, आता हे लोण शहरातही पसरले आहे. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत अनेक लोक पिण्याच्या पाण्यासाठी माठाचा वापर करत आहे त. आरोग्याच्या दृष्टीने माठातील पाणी आरोग्यासाठी चांगले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे वॉटर प्युरीफायरचे पाणीही माठातच टाकण्यास … Read more

बर्ड फ्लू माणसांना देखील ठरतो अत्यंत धोकादायक? काय असतात लक्षणे? कसा कराल स्वतःचा बचाव? जाणून घ्या माहिती

bird flu

एखाद्या संसर्गजन्य आजाराची साथ एकंदरीत सामाजिक जीवनावर कसा परिणाम करू शकते याचा अनुभव कोरोनाने अख्ख्या जगाला दिला. याचे परिणाम सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळाले होते. कुठल्याही संसर्गजन्य आजाराची साथ पसरल्यावर खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते हे कोरोनाच्या आधी सुद्धा अनेकदा जगाने अनुभवलेले आहे. अगदी याच पद्धतीने आता कोरोना नंतर जगाला आणखी … Read more

दिवसभर मोबाईल वापरता आणि रात्री झोपताना उशीजवळ मोबाईल ठेवता! तर सावधान; होईल नुकसान

health tips

आजकाल मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण करू लागले आहेत. आजचे युग हे स्मार्टफोनचे आणि इंटरनेटचे युग आहे. सध्या आपल्याला प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसून येतो. स्मार्टफोनच्या वापरामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या असल्याने स्मार्टफोनचा वापर हा प्रत्येकासाठी फायद्याचा ठरतो. परंतु एखाद्या गोष्टीचे जेवढे फायदे असतात तेवढे त्यापासून काही नुकसान देखील असते. आज-काल सोशल मीडियाचा … Read more

उन्हाळ्यामध्ये अंगाला येणाऱ्या घामाने त्रस्त आहात का? वापरा ‘या’ छोट्या टिप्स आणि उष्णता व घामापासून मिळवा मुक्तता

health tips

सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात तापमानात वाढ झालेली आहे. त्यामुळे या उन्हाळ्याच्या कालावधीत थोडे जरी उन्हात बाहेर पडला तरी अंगाला प्रचंड प्रमाणात घाम येतो व अक्षरशः कपडे ओले होतात. त्यामुळे  उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या घामामुळे व्यक्ती त्रस्त होतो. अंगाला येणारा जास्त घाम हा त्वचेच्या आरोग्यासाठी वाईट आहेस परंतु त्याची येणारे दुर्गंधी देखील त्रासदायक ठरते. त्यामुळे … Read more

Health Tips: अंगात ताप भरला तर नका करू काळजी! ‘या’ आयुर्वेदिक उपायांनी झटक्यात ताप होईल कमी

health tips

Health Tips:- शरीराच्या आरोग्यावर बदलते तापमान तसेच हवामानाचा ताबडतोब परिणाम होत असतो. यामध्ये प्रामुख्याने सर्दी, खोकला आणि ताप या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सामान्य समजल्या जाणाऱ्या समस्या उद्भवतात. परंतु यातील ताप ही समस्या जरी सामान्य असली परंतु  यामध्ये शरीराचे तापमान वाढते व व्यक्तीला अचानक अशक्तपणा जाणवायला लागतो. तसे पाहायला गेले तर ताप येणे ही काही मोठी समस्या … Read more

उष्माघात रुग्णसंख्या वाढतीच…!गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्येही होतेय वाढ

Health News

Health News : उन्हाच्या तडाख्यामुळे राज्यात उष्माघाताचे रुग्ण वाढू लागले आहेत. मार्चअखेरपर्यंत ही संख्या २३ वर पोहोचली आहे. २० मार्चपर्यंत १३ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र १० दिवसांत १० रुग्णांची वाढ झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.  त्यामुळे उष्णतेशी संबंधित कोणताही आजार झाल्यास डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. सकाळी … Read more

प्रचंड उष्णतेमुळे उन्हाळी लागली तर करा ‘हा’ घरगुती उपाय! काही वेळातच जळजळ होईल कमी

heat wave

प्रचंड उष्णता असल्याने घामाने माखलेले शरीर आणि अंगाची लाही लाही करणारा उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वाढत्या उन्हामुळे अनेक प्रकारचे त्रास नागरिकांना होत असतात. त्यातील उष्माघात हा सर्वात गंभीर प्रकार असून त्यामुळे व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो. अशाप्रसंगी या उष्णतेच्या कालावधीमध्ये  शक्यतो बारा ते तीन या कालावधीमध्ये बाहेर न पडलेले योग्य राहते. परंतु तरीदेखील काही … Read more

Health Tips: रात्री जेवण केल्यानंतर तुम्हाला देखील काही गोड पदार्थ खाण्याची सवय आहे का? जर हो तर होऊ शकतात हे…..

health tips

Health Tips:- खाण्यापिण्याच्या बाबतीत बऱ्याच जणांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी असतात. यातील काही सवयी या आरोग्यासाठी खूप चांगले असतात तर काही सवयी या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हानिकारक ठरू शकतात. अगदी तुमच्या रात्रीच्या जेवणाची वेळ किंवा दिवसा जेवणाची वेळ याचा देखील परिणाम आरोग्यावर होत असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे तितकेच गरजेचे असते.साधारणपणे प्रत्येक व्यक्तीला गोड पदार्थ … Read more

Health News : उन्हाळ्यात ताक आरोग्यदायी…!

Health News

Health News : दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, शितपेय पिण्यावर भर दिला जातो. बाजारात विविध प्रकारचे शितपेये मिळतात, मात्र शरीरासाठी थंडाई देणाऱ्या पेयांमध्ये ताकाचे विशेष महत्व आहे. आयुर्वेदामध्ये ताकाला अमृत मानले जात असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. ताक शरीराला थंडावा देत असल्याने उन्हाळ्यात दाह कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरते. लो कॅलरी असल्याने वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी … Read more

Health Tips: तुम्ही देखील प्लास्टिकच्या बाटली मधून पाणी पिता का? तर पाणी पिण्याअगोदर हे वाचाच, होईल फायदा!

plastic water bottel

Health Tips:- जेव्हा आपण प्रवासाला निघतो तेव्हा आपल्याला पाण्याची तहान लागते तेव्हा आपण सर्रासपणे एखाद्या दुकानावर थांबतो आणि मिनरल्स वॉटरची बॉटल विकत घेऊन त्यातील पाणी पिऊन आपली तहान भागवतो. अशाप्रकारे बाहेर मिनरल्स वॉटरची बॉटल विकत घेऊन पाणी पिण्याचे प्रमाण हे उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढल्याचे आपल्याला दिसून येते. तसेच बऱ्याचदा आपण जेव्हा बाहेर पाण्याची बाटली … Read more

Health Tips: दररोज 15000 पावले चालल्याने तुमचे आयुर्मान वाढेल? मिळतील ‘हे’ 10 फायदे व आरोग्य राहील ठणठणीत

health tips

Health Tips:- शरीराच्या उत्तम आरोग्याकरिता आणि निरोगी आयुष्यकरिता ज्याप्रमाणे संतुलित आहाराची गरज आहे.अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला व्यायामाचे देखील गरज असते. व्यायामामध्ये बरेच व्यक्ती सकाळ आणि संध्याकाळ चालण्याचा व्यायाम करतात. आपण बऱ्याचदा सकाळी रस्त्यांवर अनेक लोक चालताना बघतो. कारण दररोज चालणे हा एक फायदेशीर व्यायाम असून शरीराच्या तंदुरुस्ती आणि चांगल्या आरोग्या करिता खूप महत्त्वाचा आहे. बरेच व्यक्ती … Read more

Health Tips: केळीवर काळे डाग आल्यास ती केळी खावी की फेकून द्यावी! वाचा काय म्हणतात याबद्दल तज्ञ?

health tips

Health Tips:- सुदृढ आरोग्याकरिता आणि निरोगी शरीराकरिता आपल्याला संतुलित आहाराची गरज असते व त्यासोबतच विविध प्रकारच्या फळांचे सेवन देखील महत्त्वाचे असते. अशा प्रकारची फळे व आहाराच्या माध्यमातून शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे आणि इतर महत्त्वाचे पोषक घटक मिळत असतात. त्यामुळे आरोग्य चांगले राहते. संतुलित आहारामध्ये भाजीपाल्यासोबतच फळे खाण्याचा सल्ला डॉक्टरांच्या माध्यमातून दिला जातो. आहारात जर फळांचा … Read more

Sugar Level Control Tips : झोपण्यापूर्वी ‘ह्या’ टिप्स फॉलो करा आणि शुगर लेव्हल नियंत्रित ठेवा! मधुमेही रुग्णांना होईल फायदा

Sugar Level Control Tips

Sugar Level Control Tips :- धावपळीची जीवनशैली, संतुलित आहारा ऐवजी जंक फूडचे सेवन, जीवन जगण्यातील अनियमितता इत्यादी अनेक कारणांमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या गंभीर समस्या शरीरामध्ये निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहेत. गेल्या काही वर्षाचा विचार केला तर यामध्ये मोठ्या प्रमाणावर हृदयरोग तसेच डायबिटीस सारख्या आजारांनी मोठ्या प्रमाणावर डोके वर काढलेले आहे. त्यातल्या त्यात डायबिटीस म्हणजेच मधुमेहाने … Read more

‘हेड इंज्युरी’मुळे भारतात दर वर्षी दीड लाख मृत्यू ! अपघात टाळले जाऊ शकतात…

Marathi News

Marathi News : भारतात दर वर्षी एकूण होणाऱ्या मृत्युंपैकी ६० टक्के मृत्यू हे रस्ते अपघातात होतात. यापैकी साधारणत: दीड लाख लोक मेंदुला मार लागून मृत्युमुखी पडतात. तर १० लाख लोक गंभीर जखमी होतात. त्यामुळे हेड इंज्युरीविषयी जागृती होणे गरजेचे आहे, अशी माहिती साई संस्थानचे न्युरो सर्जन डॉ. मुकुंद चौधरी यांनी दिली. जागतिक हेड इंज्युरी जागरूकता … Read more