ISRO Sun mission : भारताचे सौरयान इतक्या दिवसांत पोहोचणार सूर्याजवळ

ISRO Sun mission

ISRO Sun mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोकडून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी येत्या २ सप्टेंबर रोजी सौर मोहिमेचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत ‘आदित्य-एल१’ ही भारताची पहिली अंतराळ प्रयोगशाळा प्रक्षेपित करण्यात येईल. इस्त्रोने सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून २ सप्टेंबर रोजी दुपारी ११ वाजून ५० मिनिटांनी ‘आदित्य- एल१’ अवकाशात … Read more

Chandrayaan : चंद्रावरील तापमान कसे आहे ? ‘विक्रम’ने पाठवली आकडेवारी…

Chandrayaan

Chandrayaan : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या ‘विक्रम’ लँडरने तेथील तापमानाच्या आलेखाच्या रूपाने पहिली शास्त्रीय माहिती पाठवली. त्यानुसार चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान तब्बल ५० अंश सेल्सिअस आहे, तर पृष्ठभागापासून अवघ्या ८ सेंटीमीटर खोलीवर तापमान उणे १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. भारताच्या चांद्रयान- ३ मोहिमेमुळे चंद्राच्या तापमानातील ही मोठी तफावत प्रथमच जगासमोर आली असून जगभरातील शास्त्रज्ञांसाठी ही … Read more

चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर आता भारताने सूर्य मोहीम हाती घेतली

India News

India News : चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर आता भारताने सूर्य मोहीम हाती घेतली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोकडून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य- एल१ यान येत्या २ सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्यातील खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्राचे आंतरविद्यापीठ केंद्राचा या मोहिमेत सहभाग आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी भारताची ही पहिली समर्पित अंतराळ मोहीम आहे. सौर कोरोना … Read more

Monsoon Update : येणाऱ्या 10 ते 15 दिवसात कशी राहील मान्सूनची वाटचाल ? अशा पद्धतीने वर्तवला हवामान विभागाने अंदाज

Monsoon Update

Monsoon Update :- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आले आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये पिके करपण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यावर्षी मान्सूनची सुरुवात अपेक्षित अशी झालीच नाही. सुरुवातीचा जून महिना देखील कोरडाच गेला.परंतु त्यानंतर जुलैमध्ये महाराष्ट्रात सगळीकडे पावसाने जोरदार हजेरी लावून रखडलेल्या खरीप … Read more

भारताच्या ४० टक्के निर्यात शुल्काचा नेपाळला फटका

India News

India News : भारताने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याच्या निर्णयाचा नेपाळला फटका बसला आहे. या देशाला आता कांदा तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. नेपाळमध्ये कांद्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात भारताने ३१ डिसेंबरपर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याचे जाहीर केले. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर किमती वाढण्याच्या भीतीने हे पाऊल उचलण्यात आले. भारताच्या … Read more

Ahmednagar News : खासदार सुजय विखे पाटील म्हणतात मी असा खासदार आहे ज्याने की भूमिपूजन…

MP Sujay Vikhe

Ahmednagar News :- मागील चार वर्षात निवडणुकीत जे जे आश्वासन दिले ते ते पूर्णत्वाकडे नेले असून केवळ भूमिपूजन न करता त्या-त्या कामाचे उद्घाटन करणारा खासदार मी आहे असे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. नगरच्या कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित भाजप बैठकीत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, … Read more

Chandrayaan 3 चंद्रापर्यंत कसे पोहोचले ? असा झाला चांद्रयान- ३ चा प्रवास…

Chandrayaan 3

Chandrayaan 3 : चंद्राभोवती किमान २५ किमी तर कमाल १३४ किमी अंतरावरून प्रदक्षिणा घालणारे चांद्रयान पृष्ठभागापासून ३० किमी उंचीवर असताना लॅण्डिंगची प्रक्रिया सुरू झाली. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी संध्याकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी लँडरने पॉवर ब्रेकिंग फेजमध्ये पाऊल ठेवले. चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या यानाचा वेग कमी करण्यासाठी चार थ्रस्टर इंजिनांमधून रेट्रो फायरिंग करण्यात आली. तिरप्या … Read more

चांद्रयान- ३ मोहिमेतील सर्व शास्त्रज्ञांचा देशवासीयांना अभिमान : आ. थोरात

India News

India News : इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीच्या बळावर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान- 3 चे यशस्वी लँडिंग झाले आहे. इस्रो या संस्थेचे हे यश व या अभियानातील सर्व शास्त्रज्ञांचा तमाम देशवासीयांसाठी अत्यंत अभिमान असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. चंद्रयान -3 च्या यशस्वीतेबद्दल दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात आमदार थोरात म्हणाले … Read more

बांगलादेशी सोनिया प्रेमासाठी भारतात ! लग्न करून पळून आल्याची पोलिसांत तक्रार

India News

India News : प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचे प्रकरण गाजत असताना, आता एक बांगलादेशी महिला आपल्या कथित नवऱ्यासाठी भारतात आल्याचे समोर आले आहे. सोनिया अख्तर नामक या महिलेने नोएडातील सौरवकांत तिवारीनामक व्यक्तीसोबत आपला निकाह झाल्याचा आणि त्याच्यापासून एक मूल झाल्याचा दावा केला आहे. लग्नानंतर तिवारी भारतात पळून आल्याचा तिचा आरोप आहे. तिच्या या तक्रारीची … Read more

स्टील मॅन ऑफ इंडिया ! एका मिनिटात २४ सळ्या आपल्या डोक्याच्या साह्याने वाकवल्या

Steel Man of India

Steel Man of India : काही लोकांमध्ये जन्मतःच काही गुण असतात की, जे सर्वसामान्यांमध्ये आढळून येत नाहीत. असाच एक भारतीय तरुण आहे की जो आपल्या डोक्यावर लोखंडाच्या सळ्या ठेवून त्या दोन हातांनी वाकवतो. त्यामुळे त्याला ‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते. विस्पी खराडी असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा एक नवा व्हिडीओ सध्या सोशल … Read more

भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश ठरणार !

India News

India News : वेलकम बडी अर्थात सुस्वागत मित्रा असा संवाद साधत चांद्रयान- २ मोहिमेतील ऑर्बिटरने चांद्रयान- ३ मोहिमेतील लँडिंग मॉड्यूलचे स्वागत केले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने दोन्ही चांद्रयानांमधील संवादाबाबत सोमवारी माहिती दिली. चांद्रयान-२ मोहिमेतील ऑर्बिटरचा नव्या मोहिमेतील लँडिंग मॉड्यूलशी संपर्क झाल्यामुळे आता आम्हाला लँडरपर्यंत पोहोचण्यासाठी अजून एक मार्ग उपलब्ध झाल्याचे इस्रोने सांगितले. इस्रोने २०१९ … Read more

कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार काय करणार ? राज्यमंत्री भारती पवारांनी स्पष्टच सांगितलं

Onion News

Onion News : केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यात शुल्क लागू केल्याने नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक झाले असून, व्यापाऱ्यांनी बाजार समित्यांचे लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच केंद्राच्या या निर्यात धोरणाचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी समर्थन करत निर्यात शुल्काचा निर्णय शेतकरी व ग्राहक हित लक्षात घेऊन घेतला गेला असल्याचे स्पष्ट … Read more

Corona Update India : देशात कोरोनाचे ५१ नवे रुग्ण !

Corona Update India

Corona Update India : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५१ नवे रुग्ण आढळले. दिवसभरात ३५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ही ४ कोटी ४४ लाख ६३ हजार २०६ एवढी झाली. देशातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत काहीशी वाढ होऊन ती १४६८ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार २४ तासांत … Read more

Monsoon Report 2023 : गेल्या शंभर वर्षांत असं कधीच झालं नाही ते ऑगस्ट महिन्यात घडलं !

Monsoon Report 2023

Monsoon Report 2023 : संपूर्ण भारत देश एका शतकाहून अधिक काळातील सर्वात कोरड्या ऑगस्टच्या दिशेने वाटचाल करत आहे. एल निनो हवामान पद्धतीमुळे मोठ्या भागात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या दोन अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. 1901 मध्ये नोंदी सुरू झाल्यापासून ऑगस्टमध्ये सर्वात कमी पाऊस पडू शकतो. अशा पावसाच्या कृतीमुळे उन्हाळी … Read more

अरे बापरे, रोज सकाळी चहा-बिस्कीट खात असाल तर ही बातमी वाचाच…

कॅन्सर म्हटले की आजही लोकांच्या काळजात धडकी भरते. कॅन्सर या रोगावर आता अनेक उपचार उपलब्ध असले तरीही हा आजार आजही जीवघेणाच मानला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी जगभरात सुमारे एक कोटी लोक कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात. कॅन्सर होण्याची अनेक कारणे आहेत. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी हेदेखील त्यापैकी एक कारण आहे. यासंदर्भात ‘नॅशनल लायब्ररी ऑफ … Read more

Onion Export : कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क ! भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय

Onion Rates

नवी दिल्ली : टोमॅटोनंतर आता कांद्याचीही होत असलेली दरवाढ लक्षात घेता केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याची शनिवारी घोषणा केली. हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू झाला असून ३१ डिसेंबरपर्यंत हे शुल्क कायम राहणार असल्याचे अधिसूचनेद्वारे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले. दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारकडून प्रथमच कांद्यावर निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

Indian Railway : रेल्वेचे जाळे २ हजार ३३९ किमीने वाढणार ! ७ प्रकल्पांना मंजुरी

Indian Railway : भारतीय रेल्वेच्या सेवांचा विकास आणि प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ७ प्रकल्पांना मंजुरी दिली. यात राज्यातील मुदखेड -मेडचल- मेहबूबनगर – ढोण या मार्गाचा समावेश आहे. एकूण ३२,५०० कोटी रुपयांच्या सात रेल्वे प्रकल्पांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने बुधवारी मंजुरी दिली. या प्रकल्पांमुळे रेल्वेची मालवाहतूक वाढणार … Read more

Interesting Facts India : भारतात ‘ह्या’ ठिकाणी १८ ऑगस्टला साजरा होतो ‘स्वातंत्र्य दिन’

Interesting Facts India

Interesting Facts India : दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील १५ ऑगस्ट रोजी तमाम भारतीयांनी अत्यंत उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला. पण रंजक गोष्ट अशी की भारताचाच एक भाग असूनही पश्चिम बंगालमधील काही ठिकाणी स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट रोजी नव्हे तर १८ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हे ऐकून तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण हे पूर्णपणे सत्य … Read more