व्यापाऱ्यांनी थांबवली द्राक्षाची खरेदी! निसर्गामुळे हतबल झालेल्या द्राक्ष उत्पादकास दुहेरी फटका

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या बागा (Grape Orchard) आपणास बघायला मिळतात. पश्चिम महाराष्ट्र द्राक्ष उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. सध्या याच पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची (Grape Growers) व्यथा काळीज पिळवटणारी आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या हंगामात सुरुवातीपासून निसर्गाच्या अवकृपेचा (Climate Change) सामना केला … Read more

दुष्काळात तेरावा महिना…! उत्पादनात घट अन कांद्याच्या दरातही घसरण, कांदा उत्पादक शेतकरी झाला बेजार

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Krushi news :- राज्यात सध्या सर्वत्र उन्हाळी हंगामातील (Summer Season) कांदा काढण्यासाठी (Onion Harvesting) कांदा उत्पादक शेतकरी लगबग करताना दिसत आहेत. नगर जिल्ह्यातही (Ahmednagar) मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले जाते या जिल्ह्यातही आता उन्हाळी कांदा (Summer Onion) काढण्याचे काम जोरावर सुरू आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची उर्वरित 25% रक्कम वर्ग

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Krushi news :- खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. खरिपात झालेल्या अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्याचे (Latur) देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्याच्या खरिपातील (Kharip Season) मुख्य पिक सोयाबीन (Soybean) समवेतच जवळपास सर्व पिके अतिवृष्टीमुळे (Heavy rain) क्षतीग्रस्त झाली होती. ऐन खरीप हंगामातील पिके अंतिम … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! आता ‘या’ शेतकऱ्यांची केली कर्जमाफी; महिन्याअखेरपर्यंत 200 कोटींची कर्जमाफी

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Maharashtra news :- महिन्यापूर्वी केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात शेतकरी बांधवांसाठी झुकते माप ठेवले होते. याच धर्तीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aaghadi Government) देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय अर्थसंकल्पात बोलून दाखवलेत. अनेक योजनांची घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे. अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प … Read more

Farming business ideas : कमीत कमी पाण्यात करा ‘या’ पिकाची लागवड; मिळवा नफा भरघोस

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Farming business ideas :- सध्या तेलाचे भाव हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यामुळे तेलबियांच्या किमती देखील वाढ होत चालली आहे. तर त्याला मोहरी शेती हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मोहरीचे पीक हे कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन देणारे पिक आहे. मोहरीचे तेल अतिशय पौष्टिक आसून मोहरीच्या तेलामध्ये … Read more

‘या’ कडधान्यांच्या काडा पासून तयार करा कमी खर्चात कंपोस्ट खत; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 :- बायोडायनॅमिक तंत्रज्ञानाने कुठल्याही रासायनिक खतांचा किंवा इतर रासायनिक गोष्टींचा वापर न करता कमी वेळेत उत्तम दर्जाचे कंपोस्ट खत या तंत्रज्ञानात तयार करता येते. बायोडायनॅमिक तंत्रज्ञानाने मूग उडीद आणि सोयाबीन यासारख्या कडधान्याच्या उपलब्ध काडाचा उपयोग करून कंपोस्ट खत तयार करण्यात येते. हे बायोडायनॅमिक पद्धतीने कमी खर्चात आणि वेगाने तयार … Read more

खरं काय! महावितरणने दिला शॉक म्हणून शेतकऱ्यांनी तेलंगानात घेतल्या जमिनी

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्याच्या बांधा पासून ते राजकारणाच्या एसी ऑफिस मध्ये एका गोष्टीची विशेष चर्चा रंगली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम. महावितरणने (MSEDCL) रब्बी हंगामातील (Rabbi Season) पिके ऐन बहरात असतांना वीज तोडणीचा कार्यक्रम हाती घेतल्याने शेतकऱ्यांचे (Farmers) पार कंबरडे मोडले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला, तसेच रब्बी हंगामातील … Read more

लई भारी! कापसाला मिळाला 12 हजार रुपये रेट; ‘या’ ठिकाणी लागली कापसाला ऐतिहासिक बोली

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news :-यावर्षी कापसाचे खऱ्या अर्थाने सोने होत आहे असं म्हटलं तर काही वावगे ठरणार नाही. गत पन्नास वर्षात या पांढर्‍या सोन्याला जेवढा दर मिळाला नव्हता तेवढा दर या हंगामात मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी (Cotton Growers) सुखावल्याचे चित्र बघायला मिळत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील कापसासाठी संपूर्ण … Read more

कृषिमंत्र्याची मोठी घोषणा! द्राक्ष बागेच्या सुरक्षेसाठी 100 हेक्‍टर क्षेत्रावर राबविला जाणार ‘हा’ नावीन्यपूर्ण प्रयोग

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news :- कृषिमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी द्राक्ष बागायतदारांच्या हितासाठी विधानसभेत एक मास्टर प्लॅन बोलून दाखवला. राज्यात द्राक्षाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. याची शेती प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात अधिक प्रमाणात बघायला मिळते. नाशिक जिल्हा तर द्राक्ष उत्पादनासाठीच ओळखला जातो. आता राज्यातील द्राक्ष बागायतदारांसाठी (Grape Growers) एक दिलासादायक … Read more

मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा! e-Kyc बाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 PM Kisan Yojana:- 2014 मध्ये भारतात भाजपाने सत्ता काबीज केली आणि तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र भाई मोदी यांना पंतप्रधान (Prime Minister Narendra Modi) पदावर विराजमान केले. तेव्हापासून ते आजतागायत मोदी सरकारने अनेक नाविन्यपूर्ण योजना अमलात आणल्या आहेत. यामध्ये अनेक योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत. पीएम किसान सम्मान निधि योजना (PM … Read more

काहीही हं…! बारदान नसल्याने नाफेड केंद्रावर खरेदी बंद, शेतकऱ्याची थट्टा करताय का?

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news:- गत दोन वर्षांपासून बळीराजा (Farmer) अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे पुरता भरडला जात आहे. कधी अवकाळी (Untimely Rain), कधी अतिवृष्टी, कधी गारपीट यांसारख्या (Climate Change) हवामानाच्या बदलासमवेतच बळीराजा शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर, वाढता बी-बियाणे, खत टंचाई, खत दरवाढ यांसारख्या सुलतानी संकटांमुळे नेहमीच संकटात सापडत असतो. मात्र, बळीराजा आता … Read more

कांदा बळीराजाला रडवणार? निसर्गही साथ देईना, बाजारभावही मिळेना; शेतकरी मोठ्या अडचणीत

गेल्या वर्षभरापासून निसर्गात होणारे बदल, त्यामुळे कांदा पिकासह इतर पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बळीराजाचा आर्थिक ताळमेळ पूर्णपणे बिघडून जात आहे. मागील काही महिन्यात कांद्याची दरवाढ गगनाला भिडली होती, त्यातूनच शेतकऱ्यांना (Farmer) एक आशेचा किरण दिसू लागला होता. मात्र आता चालू बाजारभाव हा पूर्णपणे ढासळला असून कांद्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आधीच … Read more

Drone Farming : ड्रोन शेतीमुळे बदलणार शेतकऱ्यांचे आयुष्य, कमी परिश्रम, मजूर टंचाईवर होणार मात

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi news :- सध्याच्या काळात कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. यामुळे अनेक नवनवीन प्रयोग केले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात मोठे बदल होत असल्याचे दिसून येत आहे. यांत्रिकीकरण वाढले आहे. त्यात शेतीमध्ये कमी श्रमाचा वापर करून आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साथीने आजचा शेतकरी हा जास्तीत जास्त उत्पादन कसे … Read more

कोणत्या मातीत कोणते गुणधर्म; कसे ओळखून घ्यावे पिक ? वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi news :- भारतात वेगवेगळ्या प्रदेशानुसार वेगवेगळी माती आढळते तर त्या मातीची वेगवेगळे गुणधर्म देखील आहे. त्यानुसार त्यात पीक कोणते चांगले घेता येईल ते देखील निश्चित असते. भारत हा मृदा संपन्न देश आहे.त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रात काळी माती तर उत्तर प्रदेशमध्ये गाळाची माती आढळते. तेथील माती माहितीनुसार पीक पद्धतीतही बदल … Read more

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; त्रृटीअभावी लाभ न घेऊ शकलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘महत्वाची बातमी

PM Kisan Yojana

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi News :-अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा केली जातात. पण काही पात्र शेतकऱ्यांना त्रुटी अभावी या योजनेचा लाभ घेता येत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी 25 मार्च रोजी गावपातळीवरील शिबिराचे आयोजन करू योजनेसंदर्भातील त्रुटी दूर करून त्यांना या योजनेपासून … Read more

वाढत्या तापमानाचा फटका पपई पिकावर; काय आहेत कृषी तज्ञांचे सल्ले..! जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi news :- ह्या वर्षी निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर सध्या वाढत्या तापमानाचा पपई उत्पादनावर परिणाम दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर आता त्यात आणखी वाढत्या तापमानाची भर पडली आहे. तर वाढत्या तापमानामुळे … Read more

ऊस पिकाला डावलून शेतकऱ्यांनी केली ‘या’ पिकाची लागवड; अतिरिक्त ऊस प्रश्न देखील लागणार मार्गी

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi News :- सध्या राज्यात अतिरिक्त ऊस प्रश्न चांगलाच पेटला आहे. तर गाळपाचा हंगाम संपून देखील अतिरिक्त उसामुळे कारखाने अजूनही सुरूच आहेत. अतिरिक्त ऊसाची भविष्यातील अडचण लक्षात घेत. मांजरा नदी पट्ट्यातील शेतकऱ्यांचा गतवर्षी पासूनच अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला होता. तर भविष्यातील हाच धोका लक्षात घेत मांजरा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी ऊसाला डावलून … Read more

शेतकऱ्यांनी घ्या ठिंबक सिंचन योजनेचा लाभ; 80 टक्के सबसिडी होणार ‘या’ दिवसातच जमा

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Krushi Marathi  :- शेतकऱ्यांला शेतीसाठी मुबलक पाण्याची गरज लागते. तर हेच पाणी कमी पडले की शेतकऱ्यांच्या उत्पादनात देखील घट होती.तर ठिंबक सिंचनाव्दारे कमी पाण्यात योग्य पाण्याचे नियोजन करून जास्तीत जास्त उत्पादन घेता येते. या योजनेत दर वर्षी 15 हजार शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व राज्याच्या मुख्यमंत्री … Read more