इरफान खानच्या अंत्यसंस्कारास येणार ‘इतक्या’ व्यक्ती, मृत्यूबाबत मोदी म्हणाले…

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते इरफान खान यांनी दीर्घ आजारानंतर बुधवारी या जगाला निरोप दिला. इरफानला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोकांतिका पसरली आहे. सोशल मीडियावर बरेच लोक इरफान यांना श्रद्धांजली वाहात आहेत. लॉकडाऊनमुळे नियमांचे काटेकोर पालन करत मुंबईच्या वर्सोवा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर … Read more

‘अशी’ आहे इरफान खान आणि त्याच्या बायकोची लव स्टोरी !

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचे आज मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. बऱ्याच काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. इरफान खानच्या या आजाराच्या लढाईत त्यांची पत्नी सुतपा सिकंदरने त्यांना मनापासून साथ दिली. एकदा इरफान खान त्यांच्या पत्नीविषयी बोलले होते की जर मी या आजारातून बरा झालो तर मला सुतपासाठी … Read more

महत्वाची बातमी : ‘ही’आहेत कोरोनाची सहा नवी लक्षणे !

वॉशिंग्टन :  कोरोना विषाणूचे आतापर्यंत खोकला, ताप आणि श्वसनाचा त्रास ही तीन लक्षणे प्रामुख्याने सांगितली जात होती; परंतु अमेरिकेच्या रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्र अर्थात सीडीसीने अजून सहा लक्षणांची माहिती देत लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. सीडीसीच्या वेबसाइटवर करोनाच्या सहा नवीन लक्षणांची यादीच देण्यात आली आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, अमेरिकेतील आरोग्य आणि मानसिक … Read more

सुनेने दिला सासूच्या पार्थिवाला अग्निडाग !

संगमनेर :- येथील प्रसिद्ध वकील प्रदीप मालपाणी यांच्या मातोश्री व वकील ज्योती मालपाणी यांच्या सासू माजी मुख्याध्यापिका सरोजदेवी राजेंद्र मालपाणी (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवाला अग्नी डाग त्यांच्या स्नुषा ज्योती यांनी दिला. मालपाणी परिवाराच्या वतीने दशक्रियाविधी, अकरावा, बारावा आदी विधींना फाटा देत गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी मोठी रक्कम दिली आहे. या उपक्रमाचे अनेकांनी याचे … Read more

संचारबंदीत ‘असा’झाला भाजपच्या तालुकाध्यक्षांचा विवाह सोहळा !

अहमदनगर Live24 :- लग्नपत्रिका छापून झाल्या होत्या, १९ एप्रिल लग्नाची तारीख होती, मात्र २१ मार्चपासून कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर देशात संचारबंदी लागू झाली, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नगर तालुक्याचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांना त्यांचा शुभविवाह घरातच साजरा करावा लागला. संचारबंदीचे नियम पाळून गर्दी न करता, अवघ्या काही लोकांच्या उपस्थितीत मास्क लावून आणि सुरक्षित अंतर ठेवून हा विवाह … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा इन्स्टिट्यूटमध्ये अवघ्या पाच सेकंदात कळणार कोरोना रुग्णाचा रिपोर्ट !

लोणी : – कोरोनाचे टेस्टसाठी लागणारा वेळ आणि त्यासाठी लागणारा मोठा खर्च लक्षात घेऊन केवळ एक्स रे आणि रक्त चाचणीच्या साह्याने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स‘चे तंत्रज्ञानाचा वापर करुन काही सेकंदात रग्णांची वर्गवारी कोरोनाबाधित, कोरोना संशयीत व इतर हे शोधण्याची ही प्रणाली प्रवरा इन्स्टिट्यूट ॲाफ मेडिकल सायन्सेस आणि ग्रेट ब्रिटन स्थित एआय फाॅर वर्ल्ड या संस्थेशी परस्पर सहकार्य … Read more

कोरोनाचा जामखेडमध्ये धुमाकूळ, कर्जत तालुक्यास धोका

अहमदनगर Live24 :- कर्जत आणि जामखेड यांचा पूर्ण संपर्क तोडण्यात यावा, नगर-कर्जत संपर्काचे प्रमाण वाढत असल्याने कर्जत तालुक्यास करोनाचा धोका संभवतो आहे. याची दखल प्रशासनाने तातडीने घ्यावी, असी मागणी जोर धरू लागली आहे. कर्जत तालुक्याच्या सर्वात जवळचा तालुका जामखेड आहे. या दोन्ही तालुक्यांचा मिळून एक विधानसभा मतदारसंघ आहे. करोना आजाराने जामखेडमध्ये धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील … Read more

कोरोना प्रतिबंध जनजागृतीसाठी शिक्षकाचे स्वयंस्फूर्तीने दररोज ८ तास !

अहमदनगर :- जिल्हा प्रशासन व नगर तहसील कार्यालयाच्या आपत्ती प्राधिकरण समितीच्या भरारी पथकामध्ये  तसेच WHO व  UNICEF तसेच भारत सरकारच्या ऑनलाईन स्वयंसेवा प्रक्रियेमध्ये येथील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते तथा जगातील सर्वाधिक पारितोषिक विजेते कलाकार डॉ. अमोल बागुल गेल्या महिनाभरापासून  स्वयंस्फूर्तीने दररोज ८ तास आपले योगदान देत आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखीलेश कुमार … Read more

अक्षय तृतीयेनिमित्त गोड भात वाटून शिवसेनेने केले गोरगरिबांचे तोंड गोड

अहमदनगर :- अक्षय तृतीयेचा सण साजरा करताना नगरकर लॉकडाऊन मुळे घरीच राहून हा सण साजरा करतायेत . यादिवशी घराघरात आमरस आणि पूरण पोळीचा बेत असतो . पण ज्यांच हातावर पोट आहे त्याच्या घरात गेल्या ३५ दिवसापासून साधी चूल देखील पेटू शकली नाही.अश्यांच्या आयुष्यात दोन क्षण समाधानाचे यावेत यासाठी नगर शहर शिवसेनेच्या वतीने सुरु असलेल्या अन्न … Read more

झाडावर आढळला मृत बिबट्या !

सोनई :- बेल्हेकरवाडी येथे शनिवारी सकाळी एका शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यास झाडावर मृत आवस्थेत बिबट्या आढळला. त्याच्या पायात एक खटका आढळून आला असून हा शिकारीचा प्रकार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. झाडावर बिबट्या आढळल्यानंतर शेतकऱ्यांनी नेवासे येथे वनविभागाचे वनपाल दशरथ झिंजुर्डे यांना कल्पना दिली. त्यांनी घटनास्थळी पथकासह येऊन पाहणी केली. रानडुकरे पकडण्याचा खटका बिबट्याच्या … Read more

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव : लॉकडाऊन जूनपर्यंत वाढण्याची शक्यता

अहमदनगर Live24 :- राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे .देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे तर राज्यात सर्वाधिक मुंबई-पुणे शहरात आहे. केंद्र सरकारने वाढवलेला लॉकडाऊन 3 मेपर्यंत असला तरी पुणे आणि मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राला त्यातून दिलासा मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.  येत्या 4 मे रोजी देशासह राज्यातील लॉकडाऊन कदाचित मागे घेतला जावू … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढल्या !

अहमदनगर Live24 :- इंजिनिअर मारहाण प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं एका अभियंत्याला बेदम मारहाण केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायलयाने सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे. फेसबुकवर जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी ठाण्यातील इंजिनिअर … Read more

शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये – आमदार पाचपुते

श्रीगोंदे :- कुकडीच्या पाण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा चालू आहे, असे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले. पत्रकात म्हटले आहे, अडचणी बऱ्याच आहेत. आपल्या भागात कुकडीचे पाणी आठ दिवस उशिरा मिळाले. कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी अधिकारी, कर्मचारी नसल्याने खालील भागात पाण्याचा वापर थोडा जास्त झाला. सद्यस्थितीत सर्वांना पाणी कसे देता यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे … Read more

राज्यात आज कोरोनाचे ३९४ नवीन रुग्ण आढळले, जाणून घ्या राज्यासह तुमच्या जिल्ह्यातील कोरोना न्यूज अपडेट्स

मुंबई :- आज राज्यात कोरोनाबाधित ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६८१७ झाली आहे. आज ११७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ९५७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २ हजार १८९ नमुन्यांपैकी ९४ … Read more

अहमदनगरच्या दोन भावांचे ग्रेटवर्क : लॉकडाऊनमध्ये घरबसल्या तयार केली ‘व्हेंटिलेटर मशीन !

अहमदनगर Live24 :- आज संपूर्ण जग कोरोना या संसर्ग विषाणूशी लढत आहे. या विषाणूमुळे मानवी जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. मानवी जीवनावर आलेल्या या संकटावर मात करण्यासाठी प्रशांत सिसोदिया, विशाल सिसोदिया या दोन्ही भावांनी इंटरनेटचा उपयोग करुन घर बसल्या व्हेंटिलेटर तयार करण्याचे काम केले आहे. या लॉकडाऊनचा उपयोग चांगल्या कामासाठी करत … Read more

चांगली बातमी : ७८ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

चांगली बातमी : ७८ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाहीदेशातील ७८ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत तर १२ जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती सरकारने दिली. बरे होणाऱ्या कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढून १९.८० टक्के झाल्याचे सांगत सरकारने संसर्गाचा वेग स्थिर ठेवण्यात यश मिळविल्याचा दावा केला आहे. बुधवारी देशव्यापी लॉकडाऊनला एका महिना पूर्ण झाला … Read more

…म्हणून ‘या’ तालुक्यात अद्याप कोरोनाचा एकही रूग्ण आढळला नाही !

कर्जत : तालुक्यात अद्याप कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. परंतु खबरदारी म्हणून आरोग्य विभाग, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय व नगर पंचायत यांनी पोलिसांच्या मदतीने तयारी केली आहे. तालुका आरोग्य विभागात ५ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३५ आरोग्य उपकेंद्रांतर्गत एकूण ३८१ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात १२ वैद्यकीय अधिकारी, १५४ आरोग्य कर्मचारी व २१५ आशा सेविका … Read more

नामदार प्राजक्त तनपुरे यांची माजी आमदार कर्डिले यांच्यावर नाव न घेता टीका म्हणाले ….

राहुरी :- वांबोरी चारी योजनेअंतर्गत येर्णा­या राहुरी नगर पाथर्डी नेवासा तालुक्यातील ४३ गावांमधील १०२ पाझर तलावात इतिहासात पहिल्यांदाच हक्काचे ६८० एमसिप्टी पाणी यावर्षी आम्ही दिले असून, यापूर्वी कधीही एप्रिल महिन्यात वांबोरीचारीला पाणी सोडण्याचे काम झाले नाही. मात्र एप्रिल महिन्यातही बोनस म्हणून काही दिवस वांबोरी चारीला पाणी सोडून राहुरीकर पाणी आडवणारे नसून पाणी देणारे आहेत. त्यामुळे … Read more