धक्कादायक : राज्यात एकाच दिवशी वाढले ७७८ कोरोना रुग्ण, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील स्थिती

अहमदनगर Live24 :- राज्यात कोरोनाबाधित ७७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६४२७ झाली आहे. आज ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  ८४० रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ हजार ३६९ नमुन्यांपैकी ८९ हजार … Read more

बीएसएनएल ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

अहमदनगर Live24 :- बीएसएनएलने लॉकडाऊनच्या काळात आपल्या ग्राहकांना इनकमिंग कॉल नि:शुल्क देण्याची घोषणा केली आहे. सरकारी दूरसंचार कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल कंपनीने देखील आपल्या ग्राहकांसाठी येत्या ५ मेपर्यंत इनकमिंग कॉल्सची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. बीएसएनएल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनदरम्यान ज्या युजर्सच्या अकाऊंटची वैधता संपणार आहे. त्यांच्या प्लानची वैधता ५ मे … Read more

मुकेश अंबानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ; संपत्तीमध्ये ‘इतकी’झाली वाढ

मुंबई :- मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अलिबाबाचे संस्थापक जैक मा यांनाही त्यांनी मागे पाडले आहे. अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ आणि मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुकमधील भागीदारीनंतर अंबानी यांनी हा पल्ला गाठला आहे. फेसबुकशी झालेल्या डील नंतर अंबानींची संपत्ती 4 अब्ज डॉलर्सने वाढून 49.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 3.77 लाख कोटी रुपये) … Read more

महत्वाची बातमी : अहमदनगर जिल्ह्यातील हे शहर हॉटस्पॉट केंद्र जाहीर, प्रतिबंधाची मुदत आता ०६ मेपर्यंत वाढवली

अहमदनगर :- जामखेड शहर हे यापूर्वीच हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आले असून त्याच्या परिघात २ किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केलेला आहे. दिनांक २२ एप्रिल रोजी जामखेड शहरात ०२ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या भागातील प्रतिबंधात्मक आदेशात दिनांक ६ मे, २०२० पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या क्षेत्रातील सर्व … Read more

भाईगिरी आली अंगलट; श्रीगोंदा तालुक्यातील युवा नेत्याला बेदम चोप !

अहमदनगर Live24 :- काष्टी येथे २१ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास राउंडवर आलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांना उलट उत्तर देत अर्वाच्च भाषा वापरल्याने काष्टीतील युवा नेत्याला बेदम चोप देण्यात आला. या प्रकाराची तालुक्यात चर्चा रंगली आहे. २१ रोजी काष्टी येथे रात्री ९ च्या सुमारास राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी आपले कर्तव्य बजावत होती. अकारण … Read more

जाणून घ्या कोरोना व्हायरसची राज्यातील स्थिती आणि तुमच्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या

मुंबई :- आज राज्यात कोरोनाबाधीत ४३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५६४९ झाली आहे. ६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७८९ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९० हजार २२३ नमुन्यांपैकी ८३ हजार ९७९ … Read more

डॉक्टरची IDEA : कोरोना टाळण्यासाठी बनवले असे यंत्र ज्याने स्पर्श न करता हात धुता येतात !

अहमदनगर Live24 :- नगर तालुक्यातील वाळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल ससाणे यांनी कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी रुग्णालयात येणार्‍या रुग्णांसाठी व कर्मचार्‍यांच्या आरोग्याच्या दृष्टिने सुरक्षितेसाठी विशेष यंत्रणा बनवली आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हँडवॉश, सॅनिटायझर किंवा नळाच्या पाण्यानं हात स्वच्छ करतो. पण त्यासाठी हँडवॉश, सॅनिटायझरची बाटली आणि नळाला हात लावतो. त्यामुळं संसर्ग होण्याची … Read more

दु:ख बाजुला ठेवून तहसीलदारांनी मोबाइलवरून घेतले आजोबांचे अखेरचे दर्शन

नेवासा : तहसीलदार रुपेश सुराणा यांच्या आजोबांचे काल निधन झाले. मात्र निधनाचे दु:ख पचवून अंत्यविधीला न जाता त्यांनी मोबाइलवरून आजोबांचे अखेरचे दर्शन घेतले व दु:ख बाजुला ठेवून त्यांनी त्यांच्या कामाला प्राधान्य दिले. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास तहसीलदार रुपेश सुराणा यांचे आजोबा राणू लाल सुराणा यांचे निधन झाले. ही दु:खद घटना समजताच ते भावनाविवश झाले. काही … Read more

दिलासादायक : एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज !

मुंबई :- कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही दिलासादायक बाब असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या ७२२ जणांपैकी पुरूषांची संख्या सर्वाधिक ४४१ असून २८१ महिला आहेत. त्यामध्ये ३१ ते ५० या वयोगटातील ३१८ रुग्णांचा समावेश आहे. त्या खालोखाल २१ ते ३० वयोगटातील १६० रुग्ण बरे झाले आहेत … Read more

कोरोनामुळे शेतकरी हवालदिल,शेतकऱ्यांचे होतेय मोठे आर्थिक नुकसान…

अहमदनगर Live24 :- लॉकडाऊनच्या आदेशामुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे भाजीपाल्यासह फळविक्रीमध्ये कमालीची घट झाली आहे. भाजीसह फळांचे दरही कोलमडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने तो हवालदिल झाला आहे. शेतात काबाडकष्ट करून पिकवलेला भाजीपाला, फळे तसेच इतर सर्वच शेतमाल कवडीमोल किंमतीला विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी … Read more

उशिरा का होईना, श्रीगोंद्याच्या आमदारांनी या प्रश्नी लक्ष घातले…

श्रीगोंदे :- कुकडी कालव्याचे आवर्तन शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता जलसंपदा विभागाने घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी मंगळवारी पत्रकाद्वारे केले. कुकडी कालव्याचे पाणी सोडण्याच्या सुरुवातीपासून आपण मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. उशिरा का होईना, श्रीगोंद्याच्या आमदारांनी या प्रश्नी लक्ष घातले. आता अधिकारी व … Read more

ही बातमी वाचून तुम्हालाही रडू येईल …व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावे लागले आईचे अंत्यदर्शन

अहमदनगर Live24 :-  नोकरीनिमित्त केंद्रशासित प्रदेश दमण येथे असलेल्या आपल्या आईच्या अंत्यविधीसाठी राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील मुलाला उपास्थित राहता आले नाही. त्यामुळे त्याने व्हिडीओ कॉलद्वारे आपल्या आईचे अंत्यदर्शन घेण्याची वेळ आली. अंत्यविधीही त्याने व्हिडिओ कॉलिंगद्वारे केला. त्यामुळे उपस्थित अनेकांचे डोळे पानावले. सध्या कोरोनामुळे सर्वजण घरातच आहे. अतिमहत्त्वाच्या कामासाठी जिल्ह्याबाहेर जाणे अवघड झाले आहे. राज्यांसह … Read more

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ भागात लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई :- कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी लॉकडाऊन मध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द केली असून अधिक काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले जावे असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. २० एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरविल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी … Read more

आमदार नीलेश लंके ठरले देवदूत !

अहमदनगर Live24  :- आठ महिन्यांची मुलगी, दोन वर्षांचा मुलगा यांच्या दुधाची तसेच कुटूंबाच्या जेवणाची व्यवस्था करू न शकल्यामुळे सुपे येथे वास्तव्यास असलेल्या मध्यप्रदेशातील राजवर्धन या मजुराच्या मनात आत्महत्या करून जिवनयात्रा संपवून टाकण्याचे विचार घोळत होते. त्याच वेळी आ. नीलेश लंके यांची फेसबुकवरील पोष्ट राजवर्धनच्या वाचनात आली आणि आत्महत्येचे गारूड दुर होउन आठ दिेवसाच्या कालखंडानंतर राजवर्धनच्या … Read more

‘या’ ठिकाणची कोरोना स्थिती गंभीर

अहमदनगर Live24  :- मुंबई आणि पुण्यासह देशातील ११ शहरांमध्ये कोरोनाने रौद्ररूप धारण केले आहे. ही स्थिती गंभीर असून, या राज्यांमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे केंद्राच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या शहरांतील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने सहा आंतरमंत्रालयीन समित्या नेमल्या आहेत. दरम्यान, ५ अधिकाऱ्यांचे केंद्रीय पथक सोमवारी पुण्यात दाखल झाले. त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक … Read more

लॉकडाऊन कालावधीत ५७ हजार गुन्हे दाखल ;१२ हजार व्यक्तींना अटक तर ४० हजार वाहने जप्त !

मुंबई :- राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.22 मार्च ते 19 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 57,517 गुन्हे दाखल झाले आहेत तर 12,123 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 40,414 वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबर वर 73,344 … Read more

धक्कादायक : एकाच व्यक्तीमुळे४४ जणांना झाला कोरोनाचा संसर्ग

अहमदनगर Live24 / नागपूर :- शहरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा ७९ वर गेला असून त्यापैकी ४४ जणांना एकाच व्यक्तीमुुळे लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा सामुदायिक संसर्ग कसा होऊ शकतो यावर महापालिकेनेच प्रकाश टाकला आहे. दरम्यान, नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सोमवारी आणखी ७ जणांची भर पडली. आतापर्यंत १२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. … Read more

महाराष्ट्रात ७५ हजार रॅपिड टेस्ट करणार

मुंबई  :- महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहे. केंद्र शासनाने काही निकष लावून राज्याला रॅपिड टेस्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात ७५ हजार चाचण्या केल्या जातील. मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर राज्याच्या कोरोना उपचार रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यावर भर देण्यात येत असल्याचे … Read more