नियमित कर्जफेड करणाऱ्यां शेतकऱ्यांवर अन्याय
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत थकीत कर्ज माफी झालेल्या शेतकऱ्यांना महा विकास आघाडीने सरकारने कर्जमाफी जाहीर केली परंतु नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. आघाडी सरकारने दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी दिली, परंतु अनेक शेतकरी बांधव सोसायटीच्या माध्यमातून नियमित कर्जफेड करीत आहोत. अनेक शेतकरी आपली पत सांभाळण्यासाठी … Read more