कोपरगाव | नगरपालिकेच्या येसगाव येथील चार साठवण तलावांत सध्या पुरेसा पाणीसाठा असल्याने दहा दिवसांऐवजी सात दिवसांआड पाणी पुरवले जाणार आहे.
तालुक्यात एक जोरदार पाऊस पडल्यानंतर अद्याप म्हणावा असा पाऊस झालेला नाही. डाव्या आणि उजव्या कालव्याला सध्या पाणी सोडण्यात आले आहे.
त्यामुळे शहराला किमान पाच दिवसांआड, तरी पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने सात दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले.
पाणीप्रश्नातून कायमस्वरूपी सोडवणूक करायची असेल, तर २५ एकरांतील पाच नंबर तळ्याचे काम करणे गरजेचे आहे.
- Ahmednagar News : पाणीबाणी ! वीजपुरवठ्याचाही होतोय बट्ट्याबोळ, उन्हाच्या कडाक्यात पाणीपुरवठा विस्कळित
- मे महिन्यातील रखरखत्या उन्हात अनुभवायची असेल हिवाळ्यातील थंडी तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट! वाचा माहिती
- Ahmednagar Breaking : विवाहितेचा गळा आवळून खून, शरीरावर मारहाण इतकी की मेंदूतून रक्तस्राव
- Home Loan: तुम्हाला जर 25 हजार रुपये पगार असेल तर किती मिळेल होम लोन? वाचा होमलोनचे कॅल्क्युलेशन
- शेणखताचा पिकांना फायदा होण्यासाठी ‘अशा पद्धती’ने करावा वापर! नाहीतर फायदा होण्याऐवजी होईल नुकसान