स्टेट बँकेसमोर राजकीय पक्षांची निदर्शने ! जनतेला व देशाला खड्यात घालण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकारने केले

Ahmednagar News

Ahmednagar News : भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, उध्दव ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने स्टेट बँकेच्या शेवगाव येथील कार्यालयासमोर सोमवारी (दि ११) निदर्शने करण्यात आली. देशातील महत्त्वाचे पाच कायदे मोडून इलेक्ट्रोल बॉक्षडची तरतूद करण्यात आली, या इलेक्ट्रोल बॉक्षडच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने उद्योगपतीक्षकडून हजारो करोड रुपये मिळवले असून, त्या बदल्यात त्या उद्योगपतींना लाभ होईल अशी … Read more

Farmer Loan: शेतकऱ्यांना शेतीसाठी ताबडतोब होईल पैसा उपलब्ध! 10 मिनिटात मिळणार दीड लाख रुपये कर्ज, काय आहे सरकारचा प्लॅनिंग?

farmer loan

Farmer Loan:- शेतीसाठी वेळेवर पैसा उपलब्ध होणे हे शेती उत्पादनाच्या बाबतीत आणि शेतीच्या हंगामाच्या नियोजनाच्या बाबतीत खूप महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त होते व मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. अशाप्रसंगी पुढील हंगामाची तयारी करण्याकरता शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता भासते. त्यामुळे साहजिकच शेतकरी खाजगी सावकार किंवा बँकांचा आधार घेतात. परंतु … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगने लॉन्च केले दोन नवे स्मार्ट स्मार्टफोन, शानदार लुकसह फीचर्सही जबरदस्त!

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंग कंपनीने आपले दोन नवीन फोन लॉन्च केले आहेत. कपंनीने आपल्या Galaxy A सिरीज मधील फोन लॉन्च केले आहेत. कंपनीने Samsung Galaxy A35 आणि Samsung Galaxy A55 हे दोन फोन लॉन्च केले आहेत. या फोनची किंमती आणि स्पेसिफिकेशन्स पुढीलप्रमाणे :- किंमत Samsung Galaxy A35 ची जागतिक बाजारपेठेत किंमत 35000 रुपये आहे. तर … Read more

नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम २०२२ मध्ये अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे खरिपातील मूग, बाजरी, सोयाबीन, उडीद, तूर, मका, कापूस, कांदा, फळबागा व फुल शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात चिचोंडी पाटील येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून तलाठी कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा नंतर शासनाने पीक नुकसानीचे पंचनामे … Read more

Palak Cultivation: पालकच्या ‘या’ वाणाची एकदा लागवड करा आणि 6 ते 7 वेळा करा काढणी! उन्हाळ्यात कमी कालावधीत मिळेल चांगला पैसा

spinch cultivation

Palak Cultivation:- भाजीपाला लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामध्ये प्रामुख्याने मिरची,टोमॅटो, कोबी, बटाटे, भेंडी, वांगी इत्यादी भाजपाला लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते. भाजीपाला पिकांचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी कालावधीत जास्त खर्च न करता हातात चांगले उत्पन्न मिळणे या माध्यमातून शक्य होते. तसेच भाजीपाला पिकांसाठी आता वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामुळे अगदी कमी … Read more

Ahmednagar Crime : पाणी शेतात आल्याच्या कारणावरून दोघांकडून एकाला मारहाण

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : मोटारीचे पाणी शेतात आल्याच्या कारणावरुन दोघा जणांनी बाबासाहेब तनपुरे यांना शिवीगाळ करत लाथा- बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी शहर हद्दीत दि. ६ मार्च २०२४ रोजी घडली. या घटने बाबत दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की बाबासाहेब चिमाजी तनपुरे, वय ५९ वर्षे, रा. तनपुरेवाडी, ता. … Read more

महिलेने पाठविले मुख्यमंत्र्यांना मंगळसूत्र ! बळकवलेल्या जागे संदर्भात न्याय मिळेना

Ahmednagar News

Ahmednagar News : बळकवलेली जागा पुन्हा मिळावी,यासाठी प्रयत्न करूनही पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याने संतप्त झालेल्या महिलेने थेट मुख्यमंत्र्यांना स्वतःचे मंगळसूत्र पाठवून न्याय देण्याची मागणी केली आहे. शहरातील मालदाड रोड परिसरात राहणाऱ्या रेखा विनोद सातपुते या महिलेने हे पाऊल उचलले आहे. सदर महिलेच्या परिवाराची जागा मालदाड रोड परिसरात आहे. सदर जमीन त्यांना वारसाने मिळालेली आहे. या … Read more

हरवलेला विकास, वाढती गुन्हेगारी, शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराची प्रकरणे ! आजही तालुक्यातील प्रश्न जसेच्या तसेच…

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील हरवलेला विकास, वाढती गुन्हेगारी, शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराची प्रकरणे, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे होणारे हाल, याला जबाबदार आजचे लोकप्रतिनिधी आहेत. आजही तालुक्यातील प्रश्न जसेच्या तसेच आहेत. आजी-माजी आमदारांनी फक्त त्यांचे बगलबच्चे मोठे करण्याचे काम केले, अशी टीका मा. जि. प. सदस्या सौ. हर्षदा काकडे यांनी केली. आज (दि.११) रोजी जनशक्ती विकास आघाडीच्या … Read more

Name Astrology : खूप खास असतात V आणि P अक्षरांची लोकं, जाणून घ्या या व्यक्तींचा स्वभाव?

Name Astrology

Name Astrology : अनेक आपल्याला एखाद्या व्यक्तीसोबत तानसात वेळ घालवूनही त्या व्यक्तीचा स्वभाव समाजत नाही. पण आपण व्यक्तीचे वागणे, बोलणे उभे राहणे यावरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीबद्दल त्याच्या नावावरूनही आपल्याला अनेक गोष्टी कळू शकतात. प्रत्येक व्यक्तीच्या नावाला खूप महत्व आहे. नाव केवळ व्यक्तीची ओळखच सांगत नाही तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक माहिती … Read more

मनीषा ताईंनी कापूस आणि केळी पट्ट्यात घेतले मिरचीचे भरघोस पीक! 200 क्विंटल मिरची उत्पादनातून मिळवले 20 ते 25 लाख रुपये उत्पन्न

chili crop

महाराष्ट्रातील सर्व जिल्हे वेगवेगळ्या पीक उत्पादनाच्या बाबतीत प्रसिद्ध असून शेतीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्याचे एक वेगळेपण आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर पश्चिम महाराष्ट्रात जास्त प्रमाणात उसाची लागवड होते. तर नाशिक जिल्हा हा द्राक्ष पंढरी म्हणून ओळखला जातो व या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष तसेच डाळिंब व कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. अगदी या सोबत खानदेश पट्ट्यात जळगाव, … Read more

मोठी बातमी! ! चालू आवर्तनातून पाणीपुरवठ्याच्या तलावांना पाणी सोडा…

Ahmednagar News

Ahmednagar News : भंडारदरा व गोदावरी धरणातून सध्या सुरू असलेल्या आवर्तनातून पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावात पाणी सोडण्यात यावे. तसेच भंडारदरा व निळवंडे धरणातील पाण्याचे जून अखेर शेती व पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून शिल्लक राहिलेले पाणी प्रवरा नदी पात्रात सोडावे, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी केली. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी यांच्या … Read more

Relationship Tips : नाते टिकवण्यासाठी भांडण करणे महत्वाचे, संशोधनातून आले समोर…

Relationship Tips

Relationship Tips : कोणतेही नाते विश्वास आणि प्रेमाच्या पायावर आधारित असते. ज्या नात्यात प्रेम असते तिथे वाद होणे स्वाभाविक आहे. यावरून तुमचे नाते किती मजबूत आहे हे कळते. अशा परिस्थितीत, बऱ्याच वेळा ही सवय बनते, परंतु आपल्याला त्यापासून दूर राहावे लागते. जास्त भांडणे देखील नात्यात दुरावा निर्माण करू शकतात. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला निरोगी … Read more

प्रवरा, मुळा आणि गोदावरी धरण समुहाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकरीता सिंचन आणि बिगर सिंचनासाठी आवर्तन

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन प्रवरा, मुळा आणि गोदावरी धरण समुहाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकरीता सिंचन आणि बिगर सिंचनासाठी आवर्तनाचे सुयोग्य नियोजन करून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी, मुळा, भंडारदरा, निळवंडे कालवा प्रकल्पाची उन्हाळी हंगाम आवर्तनाच्या नियोजनाची … Read more

FASTag: फास्टटॅग घ्यायचा तर ‘या’ ठिकाणाहूनच करा खरेदी नाहीतर वाया जातील पैसे! NHAI ने जारी केली अधिकृत फास्टटॅग जारीकर्त्याची यादी

fasttag

FASTag:- फास्टटॅगचा वापर हा रस्त्यांवर जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा टोल भरण्यासाठी केला जातो हे आपल्याला माहिती आहे. यामध्ये बऱ्याच जणांचे फास्टटॅग खाते हे पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये होते व नुकतेच काही दिवसांपूर्वी या पेमेंट बँकने नियमांचे पालन न केल्यामुळे रिझर्व बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट बँक वर बंधने घातले आहेत. त्यानंतर पेटीएम पेमेंट बँक … Read more

खा.सदाशिव लोखंडेंच्या विकास कामांमुळे जनतेला दिलासा

Ahmednagar News

Ahmednagar News : खासदार सदाशिव लोखंडे यांनी गेल्या १० वर्षांत विविध विकास कामे मार्गी लावून जनतेला मोठा दिलासा दिला आहे, असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी केले आहे. खासदार लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून देवळाली प्रवरा ते दवणगाव रस्त्याच्या ४ कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन समारंभ तसेच चिंचोली ते देवळाली प्रवरा या दरम्यान ३ कोटी रुपयांच्या … Read more

मतदार संघातील रुसलेला विकास आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे परत आला !

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव मतदार संघातील रुसलेला विकास आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे परत आल्याने गाव खेडी कामास विरोधकही दबक्या पावलाने हजेरी लावीत असल्याचा दावा आमदार काळे समर्थकांकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आला आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आमदार काळे यांनी गाव खेड्यात विकास कामांचा धडाका सुरू केला आहे. हा विकास धुमधडाका पाहून … Read more

Shirdi News : कामगारांचा शिर्डीत मोर्चा ! दोन गुंठे जागा व घर बांधून देण्याचे आश्वासन…

Shirdi News

Shirdi News : शेती महामंडळाच्या हजारो कामगारांनी शिर्डीतील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. शासनाने कामगारांच्या कोट्यवधींच्या देय रकमा अदा कराव्यात, कामगारांना दोन गुंठे जागा व घर बांधून देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, अशा घोषणा देत सोमवारी परिसर दणाणून सोडला. कामगार नेते सुभाष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी हजारो कामगारांनी मोर्चा काढला. अहमदनगर जिल्ह्यातील शेती महामंडळाची … Read more

Leopard Attack : अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

Leopard Attack

Leopard Attack : राहाता तालुक्यातील एकरुखे येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एकरुखे गावात गावठाण हद्दीत राहात असलेले रामराव लक्ष्मण जाधव या शेतकऱ्याने आपल्याजवळ असलेल्या शेळ्या रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे घरासमोरच्या गोठ्यात बांधल्या. सुमारे रात्री एक ते तीन वाजण्याच्या सुमारास शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर ते गोठयाजवळ गेले … Read more