संजय गांधी निराधार योजना : आता मिळणार जास्त पैसे ! पहा किती आहेत लाभार्थी

Sanjay Gandhi Niradhar Yojana

Sanjay Gandhi Niradhar Yojana : संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ या योजनांसाठी सेतूमार्फत तहसीलदारांकडे अर्जदार अर्ज दाखल करतात. उपयुक्त कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर संबंधित अर्ज हे या योजनेचे अशासकीय सदस्यांच्या कमिटीमध्ये तहसीलदार हे सचिव म्हणून प्रकरणांना मंजुरी देतात. परंतु सद्यस्थितीला अशासकीय समिती बरखास्त करण्यात आलेली आहे. नगर जिल्ह्यात पालकमंत्र्यांकडून अशासकीय सदस्यांच्या समित्या गठित … Read more

Monsoon Toruist Place : भेट द्या पृथ्वीवरील स्वर्गाला ! हिरवाईचा शालू, धबधबे, किल्ले, दाट धुके आणि पावसाळी वातावरण सगळंच भारी

Monsoon Toruist Place

Monsoon Toruist Place : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका पावसाळ्यात निसर्गसंपदेने बहरलेला असतो. राजगड, तोरणा, लिंगाणा किल्ले आणि धबधबे पर्यटकांना वेल्हे तालुक्याकडे आकर्षित करताना दिसतात. आधुनिक काळातही पर्यावरण अबाधित ठेवून निसर्गसौंदर्य जपणारा हा तालुका निसर्गसौंदर्याच्या बाबतीत वरचढ ठरतो. निसर्गाची काळजी घेऊन आणि निसर्गाचा मान तर निसर्ग राखून आस्वाद घेतला तर आपल्याला भरभरून देतो, हा अनुभव आपणास … Read more

सावकाराने जमिनीवर ताबा मिळवला आहे का? तर ‘अशा पद्धती’ने मिळवता येईल आता जमीन, वाचा प्रोसेस

land

शेतकऱ्यांना बऱ्याचदा मोठ्या प्रमाणावर आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. यामध्ये प्रामुख्याने बऱ्याचदा नैसर्गिक आपत्तीमुळे हाताचे पीक वाया जाते व शेतकरी बंधूंना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्यांचे नुकसान तर खूप होते. परंतु घरामध्ये मुला मुलींचे शिक्षण किंवा लग्नकार्य, शेतीच्या पुढील हंगामा करिता लागणारा पैसा तसेच घरातील एखाद्या सदस्याचे आजारपण इत्यादी संकटांमुळे शेतकऱ्यांना पैशांची … Read more

Agriculture News : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा,दुबार पेरणीचे संकट

Agriculture News

Agriculture News : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात जूनच्या अखेरीस झालेल्या अत्यल्प पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीसह पेरण्या केल्या, परंतु जुलै महिना अर्धा सरला तरी अजून दमदार पाऊस झालेला नाही. पावसाअभावी दोन पानांवर उगवून आलेली कपाशी सध्या वाऱ्यामुळे भिरभिरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतातुर नजरा पुन्हा एकदा आभाळाकडे आस लावून पावसाची वाट बघत आहेत. शेवगाव … Read more

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे दरवाजे ह्या तारखेपर्यंत बंदच राहणार ! धरणात आहे इतके पाणी

Jayakwadi Dam

Jayakwadi Dam : मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाचे दरवाजे ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी सोमवारी जारी केले आहेत. धरणात फक्त २६ टक्के जलसाठा आहे. नाशिक जिल्ह्यातील लाभक्षेत्रातून जायकवाडी धरणाकडे येणारी पाण्याची आवक नगण्य आहे. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्याचा विचार करून धरणातून पाणी सोडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली. जून महिन्यांत समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात … Read more

Property Card: सातबारा उतारा, अनेक प्रकारचे शासकीय दाखले आणि बरच काही मिळेल ‘या’ ॲपवर, घरबसल्या होतील कामे

umang

Property Card:-  सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे. इंटरनेटच्या मदतीने जग अगदी जवळ आले असून तुम्हाला हवी असलेली माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आता तंत्रज्ञानाने शिरकाव केला असून अनेक प्रकारची कामे ऑनलाईन पद्धतीने अगदी घरबसल्या करता येणे शक्य झाले आहे. यामध्ये शासकीय कामांचा विचार केला तर नागरिकांना अनेक दाखल्यांसाठी किंवा महत्त्वाच्या कागदपत्रांकरिता … Read more

अनेकांनी सोडली शरद पवारांची साथ ! पण पन्नास वर्षांपासून हा व्यक्ती आहे आहे सावली सारखा उभा,वाचा कोण गामा ?

sharad pawar

   मागच्या वर्षी शिवसेनेत बंडाळी झाली आणि तोच कित्ता काही दिवसा अगोदर राष्ट्रवादी पक्षात घडला. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीतून एक गट बाहेर पडला व शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. राष्ट्रवादीचे या फुटलेल्या गटामध्ये प्रफुल्ल पटेल दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यासारखे शरद पवारांच्या अगदी निकटवर्तीय समजले जाणाऱ्या नेत्यांचा देखील समावेश आहे. इतके शरद पवारांचे … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे मिनी काश्मिर : निसरड्या वाटा, फेसाळते धबधबे,हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा आणि बरेच काही

Ahmednagar News

Ahmednagar News : भंडारदऱ्याला नेहमीप्रमाणेच मृग नक्षत्रामध्ये वर्षा ऋतुची चाहुल लागते. यंदा मात्र पावसाचे उशिरा आगमन झाले. जुनच्या शेवटी पावसाने डरकाळी फोडली. शहरी भागात कमी पाऊस असला, तरी सह्याद्रीचा पाऊस म्हणजे पर्यटनाची पर्वनीच समजली जाते. ओल्या झालेल्या निसरड्या रानवाटा, चिंब भिजलेली जंगले, जंगलातील नागमोडी वळणे, खळखळत कोसळणारे धबधबे, अलंग- कलंग- मलंगसारख्या गडकोट किल्ल्यांसह निसर्ग सफरीचा … Read more

Ahmednagar Crime News : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

Ahmednagar News

Ahmednagar News : पोलिस पाठीमागे असल्याचे सांगत अल्पवयीन मुलीला स्कॉर्पिओ गाडीत बसवत तिच्यावर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पीडित मुलीच्या फिर्यादी नुसार २९ ऑगस्ट २०२२ रोजी फिर्यादी व साक्षीदार दुचाकीवरून जात असतांना … Read more

Ahmednagar News : पावसाअभावी शेतकरी अन् दरवाढीने सर्वसामान्य हतबल

Ahmednagar Bajarbhav

Ahmednagar News : आजही अनेक भागात समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे या भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असुन पेरणा खोळंबल्या आहेत. पावसाअभावी सध्या शेतकरी हतबल झाला आहे. बदलत्या हवामानाचा शेतीव्यवसायाला सवसंधिक फटका बसत आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी भाजीपाल्याची लागवड केल्याने त्यांना या संकटात काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र आता त्यांच्याकडील देखील भाजीपाला संपला आहे. … Read more

पंजाबराव डख साहेबांनी थेट तारीख सांगितली अहमदनगर जिल्ह्यात या दिवशी होणार पाऊस

Panjabrao Dakh

Panjabrao Dakh : यंदा निसर्गचक्र हे २२ दिवसांनी पुढे ढकलले असून सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होणार आहे. आज बुधवार ते (दि. १४) जुलै संगमनेर तालुक्यात पाऊस होणार आहे. मंगळवार (दि.१८) ते (दि. २४) या काळात अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी व्यक्त केला. काल मंगळवारी पंजाब … Read more

महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी ! जिल्हा परिषद शाळा मध्ये आता कंत्राटी गुरुजी ! वेतन मिळणार इतके

Big News

Maharashtra News : राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये गेल्या सुमारे बारा वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांची भरती झालेली नाही. त्यामुळे १८ हजार जागा रिक्त आहेत. प्राथमिक शिक्षकांची ही कमतरता दूर करण्यासाठी आता सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याविषयीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला. या निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद … Read more

Top 5 Tractors in India : हे आहेत भारतातील सगळ्यात भारी पाच ट्रॅक्टर ! जे सर्वाधिक शेतकरयांनी विकत घेतलेत पहा लिस्ट

Best 5 tractor for agriculture: भारतात शेतकऱ्यांसाठी विविध रेंज मध्ये अनेक ट्रॅक्टर उपलब्ध आहेत, परंतु शेतकऱ्यांचा सर्वाधिक विश्वास काही ट्रॅक्टरवर असतो. महिंद्रा व्यतिरिक्त स्वराज, न्यू हॉलंड, मॅसी, पॉवरट्रॅक ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी सर्वाधिक खरेदी केले आहेत. त्यांच्याकडे अनेक मॉडेल्स देखील आहेत परंतु सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये 40HP इंजिन, मजबूत ब्रेक, 12 फॉरवर्ड गीअर्स आणि 50 लिटर इंधन … Read more

Indian Cricket Team : टीम इंडियाच्या या 3 खेळाडूंची कारकीर्द संपली ? रोहित-द्रविड एकही संधी देत ​​नाहीत

Indian Cricket Team

Indian Cricket Team :- भारतात क्रिकेट हा खेळ नसून ती भावना आहे. येथे येऊन टीम इंडियात खेळणे हे प्रत्येक युवा खेळाडूचे स्वप्न असते. काही खेळाडू इथपर्यंत पोहोचतात, तर काही केवळ देशांतर्गत क्रिकेटपुरतेच मर्यादित राहतात. जरी काही युवा खेळाडू असे होते. जे टीम इंडियात आले आणि खेळले पण टीम इंडियात आपले स्थान निर्माण करण्यात अपयशी ठरले. … Read more

Marathi News : अडीच वर्ष तुम्‍ही आघाडी सरकारचे केलेले नेतृत्‍व हाच महाराष्‍ट्राला सर्वात मोठा कलंक

Udhhav Thackrey

Marathi News : विचारांशी प्रतारणा करुन, मागील अडीच वर्ष तुम्‍ही आघाडी सरकारचे केलेले नेतृत्‍व हाच महाराष्‍ट्राला सर्वात मोठा कलंक होता अशा शब्‍दात महसूल,पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उध्‍दव ठाकरे यांच्‍या वक्‍तव्याचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पुर्ण झाल्‍याबद्दल भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने महा जनसंपर्क … Read more

ठाणे करांसाठी महत्वाची बातमी मेट्रो ४ च्या कामासाठी वाहतुकीमध्ये बदल

Railway Good News

Maharashtra News : ठाण्यातील घोडबंदर परिसरात मेट्रो-४ चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक ही संथगतीने सुरू ठेवण्यात आली आहे. ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानपाडा ते आनंदनगरदरम्यान सीपीसी, टी व आय गर्डर टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीच्या रस्त्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. या वाहतूक मार्गातील बदलामुळे आता … Read more

टोमॅटो चे दर वाढल्याने हॉटेलमधील जेवणासाठी नेहमीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार

Tomato rate

Tomato rate : किरकोळ बाजारात अद्यापही टोमॅटोचा दर कमी होताना दिसत नसल्याने त्याचा फटका हॉटेल चालकांना बसत आहे. पदार्थांमध्ये केल्या जाणाऱ्या टोमॅटोच्या वापराने पदार्थ बनवण्यावरची लागत वाढल्याने हॉटेल्सच्या मूळ नफ्यावर परिणाम होत असल्याने टोमॅटोच्या सर्व पदार्थांचे दर वाढवण्याचे संकेत हॉटेल्स चालकांनी दिले आहेत. असे झाले तर हॉटेलमधील जेवणासाठी नेहमीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. तूर्त … Read more

Ganeshotsav 2023 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना महागाईचे विघ्न?

Ganeshotsav 2023

Ganeshotsav 2023 : गणपती सणासाठी मुंबईकरांची लगबग सुरू झाली आहे. यंदा शाडूच्या मातीच्या किमती, पर्यावरणपूरक रंग आणि इतर सजावटीच्या साहित्याच्या किमती वाढल्याने मूर्तीच्या किमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना महागाईमुळे अधिकचा आर्थिक बोजा सहन करवा लागणार आहे. गणपती उत्सवासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी उरला असल्याने मूर्तिकारांचे आपल्या कार्यशाळेत … Read more