राज्यात मास्क मुक्त होणार का? कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले…
अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्य मास्कमुक्त करण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यामुळे राज्य लवकरच मास्कमुक्त होणार असल्याचं बोललं जाऊ लागलं. यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. यासंदर्भात नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी मास्कविषयीचा मुद्दा स्पष्ट केला आहे . मास्कसक्तीपासून मुक्ती … Read more