महिलेचे फेक इंस्टाग्राम अकाऊंट बनवून त्यांनी केले असे काही कि झाली जेलमध्ये रवानगी !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :  संगमनेर मध्ये एका महिलेच्या नावाने  इंस्टाग्राम या फोटो शेअरिंग वेबसाईट वर फेक अकाऊंट तयार करून तिची बदनामी करणाऱ्या दोघांना नगर सायबर पोलिसांनी अटक केली आहे. संकेत नानासाहेब गाडेकर (रा. राजापूर ता. संगमनेर), तेजस कैलास ससकर (रा. गोल्डन सिटी, संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. या प्रकरणी जानेवारीमध्ये बदनामी … Read more

सूर्यफुलांच्या बिया खाल्ल्यास कॅन्सरसह ‘हे’आजार होतील बरे

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :अनेक लोकांना सूर्यफुलांच्या बिया खाण्यासाठी आवडतात. या बियांपासून तेल बनतं, हे तेल आरोग्याला अतिशय उपयुक्त असतं. या बियांना आयुर्वेदातही महत्वाचे स्थान आहे. यांना अतिशय महत्त्वाचा दर्जा दिला गेला आहे. यात अनेक पोषक घटक असतात. या बिया शरीराला अनेक आजारांपासून देखील दूर ठेवतात. जाणून घेऊया फायदे-  १) रक्तदाब नियंत्रण सूर्यफुलांच्या बियांमध्ये मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत असतो. या स्त्रोताचा उपयोग रक्तदाब कमी करण्यासाठी होतो. एका संशोधनानुसार सूर्यफुलांच्या बियांमध्ये असलेले इतर पौष्टिक तत्वांच्या मदतीने मॅग्नेशियम रक्त वाहिन्यांना अरुंद करत रक्त प्रवाह नियंत्रित करतं यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत मिळते. २) शुगर मेंटेन होण्यास मदत   सुर्यफुलांच्या बियांमध्ये रक्तातली साखर कमी करणारं क्लोरोजेनिक अॅसिड असते. हे अॅसिड ज्या व्यक्तीच्या शरीरातील रक्तात जास्त साखर आहे ती कमी करून संभाव्य धोक्यांपासून बचाव करण्याचे काम करते.  जवळपास ३० ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने ६ आठवड्यांत १० टक्क्यांपर्यंत रक्तातली साखर कमी होऊ शकते. ३) हृदय रोगावर गुणकारी … Read more

तिखट-मीठ लावलेली कैरी आरोग्यास देते ‘हा’ फायदा

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : सध्या बाजारात कैऱ्या येण्याचाच सिझन सुरु आहे. अनेकांना जेवणासोबत कैरी असणे म्हणजे पाची पक्वान्न मिळाल्याचा आनंद असतो. तिखट मीठ लावलेली कैरी आरोग्यास खूप फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला कैरीच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत. १) तोंड संबंधित आजार बरे होतात –    तोंडाला दुर्गंधी येत असेल तर कैरी खावी. याशिवाय हिरड्यांमधून रक्त येणं,  दातांच्या इतर समस्यांवरही कैरी फायदेशीर आहे. मजबूत आणि स्वच्छ दात हवेत तर मग कैरीचं सेवन करावं. तोंडाच्या समस्या दूर करण्यासाठी कैरीचं सेवन फायदेशीर ठरतं. २) डिहाड्रेशनची समस्या दूर होते    उन्हाळ्यात शरीरातून घामावाटे अनेक मिनरल्स बाहेर पडतात. अशावेळी कैरी तुमचं शरीर थंड ठेवण्यास मदत करते.  कैरीचा ज्युस प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या  उद्भवत नाही. शरीरात सोडियम आणि इतर मिनरल्सची पातळी नियंत्रणात राहते. ३) पोटाच्या समस्या दूर होतात  उन्हाळ्यात पचनसंबंधी समस्या उद्भवतात. यावर कैरी अत्यंत गुणकारी व फायदेशीर आहे. कैरीमुळे पाचकरसाची निर्मिती नीट होते आणि पचनप्रक्रिया सुरळीत पार पडते. मलावरोध, अपचन, एसिडीटी, हार्टबर्न, मळमळ अशा समस्या दूर होतात. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते, रक्तप्रवाह सुरळीत राहतो परिणामी हृदयासंबंधी आजार दूर राहतात. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]Read more

‘या’ हार्मोन्समुळे महिलांचं वाढते वजन; करा ‘हे’उपाय

अहमदनगर Live24 ,2 जून 2020महिलांना वजनवाढीची समस्या असते. हार्मोनच्या पातळीतील चढ-उतारामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होऊ शकते. जाणून घेऊयात या हार्मोन्सविषयी व उपायांविषयी –  १)    थायरॉइड   थायरॉइड ग्रंथीमुळे शरीरामध्ये तीन प्रकारचे हार्मोन तयार होते. ‘टी 3’, ‘टी 4’ आणि कॅल्सिटोनिन अशी हार्मोनची (संप्रेरके) नावं आहेत. शरीरातील इतर अंत:स्रावी ग्रंथी जशा मेंदूच्या नियंत्रणात असतात, त्याप्रमाणे थायरॉइड ग्रंथीही मेंदूतील पिटय़ुटरी ग्रंथीद्वारे नियंत्रित केल्या जातात.  याव्यतिरिक्त थायरॉइड हार्मोन (टी3 आणि टी 4) शरीराची चयापचय प्रक्रिया (मेटाबोलिझम), शरीराचे तापमान नियंत्रित राखणे, झोप, हृदयाची गती, शारीरिक आणि मेंदूचा विकास करण्याचंही कार्य नियंत्रित करत असतात. कधी-कधी थायरॉइड ग्रंथी या हार्मोनची योग्य प्रकारे शरीरात निर्मित करत नाही. ज्यामुळे हायपोथायरॉइडीसीम हा थायरॉइड संबंधी आजार उद्भवण्याची शक्यता असते. उपचार थायरॉइडसंबंधित आजारांची नियमित तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घ्या फ्लावर, कोबी, ब्रोकोली, कांद्याची पात यांचे कच्च्या स्वरुपात सेवन करणं टाळा. भाज्या शिजवून खाणे आरोग्यासाठी लाभदायक ठरेल आयोडीनयुक्त मिठाचे सेवन करा झिंकयुक्त आहाराचे सेवन करा. उदाहरणार्थ शिंपल्या आणि भोपळ्याची बी फिश ऑइल आणि ‘व्हिटॅमिन डी’युक्त आहार घ्यावा. २) कॉर्टिसोल शरीरासाठी कॉर्टिसोल हे हार्मोन अतिशय गरजेचे आहे. कॉर्टिसोलचे खूप जास्त तसंच खूप कमी प्रमाण शरीरासाठी हानिकारक असते. ताणतणाव, शारीरिक दुखापत, नैराश्यामुळे कॉर्टिसोलचं शरीरात प्रमाण वाढू लागतं. उपाय  नियमित योगासने, ध्यानधारणा आणि व्यायाम करावा लोकांच्या बोलण्याचा गांभीर्यानं विचार करणं टाळावं सात ते आठ तासांची झोप घेणे मद्यपान, तळलेले पदार्थ आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणे टाळा सकारात्मक विचारांवर भर द्या, नवीन गोष्टी शिकण्यामध्ये स्वतःला गुंतवा ३) मेलाटोनिन  शरीरात मेलाटोनिनची पातळी संध्याकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वाढते आणि पहाटेच्या सुमारास ती कमी होते. यामुळे आपल्या शरीराला चांगले लाभ मिळतात. पण बहुतांश जणांना व्यस्त वेळापत्रकामुळे पुरेशी झोप मिळणं कठीण असते. परिणामी शारीरिक ताणतणाव वाढ झाल्यानं मेलाटोनिन हार्मोनच्या पातळीवर वाईट परिणाम होते. मेलाटोनिनची पातळ कमी झाल्यानं झोपेवर वाईट परिणाम होते. पुरेशा प्रमाणात झोप न झाल्यानं वजन वाढीच्या समस्या निर्माण होतात. शरीरात मेलाटोनिन हे एक झोपेचे रसायनं आहे. उपाय अंधाऱ्या खोलीत झोपा सात ते आठ तासांची झोप घ्या रात्री उशिरा अन्नपदार्थ खाणे टाळा झोपण्यापूर्वी मोबाइल बंद करा केळ, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करा ४) इन्सुलिन इन्सुलिन आपल्या शरीराच्या पेशींमध्ये ग्लुकोज वाहून नेण्याचं कार्य करते. ज्याचा शारीरिक ऊर्जेच्या स्वरुपात उपयोग केला जातो. पण रक्तामध्ये इन्सुलिनची पातळी वाढू लागल्यास वजन वाढणे आणि टाइप 2 मधुमेहाची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. हा त्रास टाळण्यासाठी साखर, दारू आणि आरोग्यास अपायकारक ठरू शकतात अशा पदार्थांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. उपाय आपल्या रक्तातील साखरेची पातळी तपासून घ्या आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या आठवड्यातून चार तास व्यायाम करण्यावर भर द्या प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, मद्यपान, जंकफुड, प्रक्रिया करून तयार केलेले गोड पेये किंवा पदार्थांचं सेवन करणं टाळा हिरव्या पालेभाज्या, भाज्या आणि फळांचा आहारामध्ये समावेश करा शरीरातील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडीची पातळी सुधारण्यासाठी मासे, सुका मेवा, ऑलिव्ह ऑईल आणि अळिवाच्या बियांचं सेवन करा. कमी कॅलरीयुक्त पदार्थांचांचे सेवन करण्यासाठी भर द्या. पौष्टिक पदार्थांचं सेवन वाढवा. तीन ते चार लीटर पाणी नियमित प्यायले पाहिजे अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] जॉईन … Read more

सलग ३० दिवस आलं खा आणि पळवा ‘हे’ आजार

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : आले (ginger) हे बाराही महिने घरात उपलब्ध असते. भाजीमध्ये चव वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की आपल्या लाखो दुखण्यांवर रामबाण उपाय आहे. आपल्याकडे बऱ्याचदा खोकला, सर्दी-पडसे झाल्यास आल्याचा गरम गरम कडक काढा (ginger juice) करून दिला जातो. बायोएक्टिव घटकांनी आणि पोषक तत्वांनी संपूर्ण … Read more

विखे – कर्डिले यांचे पुन्हा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’!

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार सुजय विखे आणि भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात राजकीय वितुष्ट निर्माण झाले होते. हा वाद थेट पक्षाच्या हाय कामांडपर्यंत गेला होता.परंतु आता त्यांनी पुन्हा एकदा एकत्रित राजकीय सूर आळवायला सुरू केले आहेत. याला जिल्हा बँक निवडणुकीचे कारण असल्याची चर्चा आहे. कर्डिले यांचा सोमवारी वाढदिवस … Read more

शरीराच्या ‘या’ भागावर ‘हे’ तेल लावल्याने पडेल सौंदर्यात भर

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : आपण आपल्या आहारात खाद्य तेलांचा समावेश करतो.  या तेलांमध्ये असंख्य पोषक घटकांचा समावेश असतो, ज्यामुळे आपल्या शरीराला प्रचंड प्रमाणात लाभ मिळतात.  या तेलाचा तुम्ही शरीराचा मसाज करण्यासाठीही वापर करू शकता. आयुर्वेदिक औषधोपचारांमध्येही या तेलांचा वापर केला जातो. ज्यामुळे शरीराराला आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक फायदे मिळतात. जाणून घेऊया कोणत्या प्रकारचे तेल शरीराच्या कोणत्या भागावर लावल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. १) मोहरीचे तेल रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर नियमित मोहरीचे तेल लावल्यास ओठांचे सौंदर्य टिकून राहण्यास मदत होईल. ओठ कोरडे होणार नाहीत. शिवाय, त्वचेवर नॅचरल ग्लो येईल. याद्वारे तेलातील पोषक घटकांचा संपूर्ण शरीराला पुरवठा होण्यास मदत मिळते. २) बदाम तेल   बदामाचे तेल तुम्ही आपल्या नाभीवर लावल्यास तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. बदामाच्या तेलामध्ये अँटी-ऑक्सिडेंट चे प्रमाण जास्त असते. हे घटक त्वचेसाठी सक्रिय स्वरुपात काम करतात, ज्यामुळे त्वचेचा रंग आणि पोत चांगला होण्यास मदत मिळते. ३) लेमन ऑइल लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी चे घटक असतात.  लेमन ऑइलमधील पोषण तत्त्वे तुमच्या त्वचेच्या रंगामध्ये होणारे हानिकारक बदल रोखण्यासाठी सक्रिय स्वरुपात कार्य करतात. त्वचा विकार तसंच स्किन पिगमेंटेशनपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या नाभीवर लेमन ऑइल लावून मसाज करायला विसरू नका. ४) कडुलिंबाचे तेल कडुलिंबाच्या तेलानं नाभीवर मसाज केल्यास चेहऱ्यावरील मुरुम तसंच त्यांचे डाग कमी होण्यास मदत मिळते. यामुळे चेहरा सतेज आणि तजेलदार राहण्यासही मदत मिळते. या तेलामध्ये मुरुमांविरोधात लढण्यासाठी पोषक घटक असतात. या तेलास किंचितसा उग्र सुगंध येतो. पण हे तेल वापरण्याचे फायदे असंख्य आहेत. ५) नारळाचे तेल नारळाच्या तेलामध्ये आरोग्यासह, केस तसंच त्वचेसाठी उपयुक्त असलेल्या पोषक घटकांचा समावेश आहे. नारळाच्या तेलामुळे आपल्या केस आणि त्वचेला नैसर्गिक मॉइश्चराइझर मिळण्यास मदत होते.  ज्यामुळे कोरडे केस आणि त्वचेच्या समस्या दूर होऊ शकते. सुंदर केस आणि त्वचेसाठी नारळाच्या तेलाचा वापर करावा. जर तुम्हाला रात्रभर नाभीवर तेल लावून ठेवायचे नसल्यास दिवसभरात केवळ २० मिनिटांसाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी कापसाच्या मदतीनं किंवा हातानं तेलाचे थेंब नाभीवर लावा आणि मसाज करा. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क … Read more

युवराज सिंगने घेतलं सर्वात महागडं घर, किंमत ऐकून चक्रावेल डोक

अहमदनगर Live24 ,2 जून 2020भारताचा आक्रमक फलंदाज युवराज सिंगने नुकतेच विराट कोहलीच्या बिल्डिंगमध्ये घर विकत घेतलं आहे. वरळीतील प्रसिद्ध ओमकार 1973 टॉवरमध्ये हे घर असून हे घर तब्बल 16 हजार स्क्वेअर फूट एवढं आहे. आर्किटेक्चरल डायजेस्ट यांनी दिलेल्या वृत्तानुसार या घराची किंमत 64 कोटी रुपये इतकी आहे. विराट कोहलीनं 2016मध्ये ओमकार टॉवर्समध्ये घर घेतले. कोहलीचे … Read more

‘या’ बँकेचे लोन झाले एकदम स्वस्त जाणून घ्या..

अहमदनगर Live24 ,2 जून 2020सार्वजनिक क्षेत्रातील दोन प्रमुख बँकांनी नुकतीच आपल्या व्याजदरात कपात केली. आता देशातील दुसर्‍या क्रमांकाची असणारी पंजाब नॅशनल बँकेने आपल्या व्याजदरामध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. ग्राहकांना अत्यंत कमी व्याज दरावर गृह कर्जे आणि वाहन कर्जे देणार आहे. पंजाब नॅशनल बँकने सोमवारी कर्जावरील रेपो दरात 0.40 टक्के सूट जाहीर केल्याने नवीन व्याजदर … Read more

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर ; एकाच वेळी करता येणार 50 जणांना विडिओ कॉल

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : लॉक डाउनच्या काळात सोशल मीडियावर होणाऱ्या वाढत्या मिटींग्स पाहता विविध अँप ने व्हिडीओ कॉलिंगच्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. गुगल मीट, झूम मीट आदींद्वारे व्हिडीओ कॉल केले जाऊ लागले . आता काही दिवसांपूर्वी फेसबुकने सुरु केलेल्या मेसेंजर रुम्स फीचरची सुरुवात व्हॉट्सअ‍ॅप साठी देखील सुरू केले आहे. यातून युजर एकाचवेळी … Read more

पुढील दोन वर्षात एकही मुलगा जन्माला घालणार नाही ‘या’ गावातील जोडप्यांचा निर्धार !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : कोरोनाने सर्व देशभर धुमाकूळ घातला आहे. या कोरोनाने अनेक क्षेत्रांवर विपरीत परिणाम केला. परंतु आता नवविवाहित जोडप्यांवर याचा परिणाम होऊ लागला आहे. याचाच एक परिणाम म्हणजे कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील जवळपास शंभर नवविवाहित व तरुण जोडप्यांनी पुढील दोन वर्ष एकही मूल जन्माला न घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे. गोधेगावची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी 11 नवीन रुग्ण आढळले,जिल्ह्यातील एकूण रुग्ण @163

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे आज आणखी ११ नवीन रुग्ण आढळले आहेत तर ४० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची माहिती अकोले तालुका ०६ रुग्ण –  *जवळे येथील ४८ आणि २४ वर्षीय महिला आणि २८ वर्षीय पुरुष बाधित. *वाघापूर येथील ३२ आणि ४० वर्षीय महिला आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या ५३ वर्षीय कोरोना बाधितावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : मागील आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या राशीन येथील ५३ वर्षीय व्यक्तीवर कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या राशीन ते पुणे व पुणे ते राशीन हा प्रवास त्या व्यक्तीने केला. तसेच ही व्यक्ती राशीन येथील कोरोना ग्रामसुरक्षा समितीला कोणतीही माहिती न देता कुटुंबासमवेत राहिला. त्यामुळे … Read more

सध्याच्या काळात प्रेग्नसी टाळण्याचा सल्ला

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :सध्या कोरोनाच्या आजारामुळे सर्व नागरिक धास्तावले आहेत. विशेषतः या काळामध्ये प्रेग्नसीमध्ये असणाऱ्या महिलांमध्ये गुंतागुंतीचे प्रकार वाढले. त्यामुळे फैलावाच्या काळात गर्भधारणा झाल्यास काही आरोग्यविषयक गुंतागुंत निर्माण होईल का, अशी भीती अनेक दाम्पत्यांना सतावत असल्याचे निरीक्षण प्रसूतितज्ज्ञांनी नोंदविले आहे. यापासून दूर राहायचे असल्यास गर्भनिरोधकांचा वापर करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. … Read more

धक्कादायक! ससूनमध्ये दिला जातोय दहा दिवस होण्यापूर्वीच डिस्चार्ज

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-पुणे : केंद्र सरकारने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डिस्चार्च प्रोटोकॉल बदलला आहे. या नवीन प्रोटोकॉलनुसार सौम्य लक्षणे असलेले किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना सलग तीन दिवस ताप किंवा अन्य लक्षणे नसल्यास दहा दिवसांनी घरी सोडणे अपेक्षित आहे. परंतु ससून रुग्णालयातून पाच दिवसांतच रुग्ण बरे होऊन घरी जाऊ लागले आहेत. रुग्णालयात दाखल … Read more

कृषी उत्पन्न बाजार समिती मधील ठोक व्यवसाय सुरु करण्यास परवानगी मिळण्याची मागणी

अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाच्या धोरणानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यवहार अत्यावश्यक सेवेत येत असल्याने शहरातील कै.दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती येथील ठोक व्यवसाय सुरु करण्याची परवानगी मिळावी. तर शेतकरी व ग्राहकांच्या सोयीसाठी भाजी व फळ बाजार पुर्वीप्रमाणे मुख्य मार्केटमध्ये भरविण्याची मागणी अहमदनगर भाजीपाला, फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. असोसिएशनच्या … Read more

भिंगारचे प्रश्‍न सोडविण्यासह बाजारतळ येथील दुकान उघडण्यास आमदार जगतापांचा पुढाकार

अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये भिंगार छावणी परिषद येथील बाजारतळ मधील दुकाने दोन ते तीन महिन्यापासून बंद आहेत. सदरील बाजारतळ उघडण्याच्या पार्श्‍वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. पवार यांनी शुक्रवार दि.5 जून पासून आठवडे बाजार न भरवता … Read more

सेप्टिक टँकच्या दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर(प्रतिनिधी)- बोल्हेगाव येथील चोभे कॉलनीत अस्वच्छतेने नागरिक त्रस्त असून, सेप्टिक टँकच्या दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तातडीने या परिसरात स्वच्छता करण्याच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्थानिक नागरिकांनी मनपाचे उपायुक्त डॉ.प्रदिप पठारे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शहर जिल्हा महासचिव सुनील शिंदे, विनोद गायकवाड, राजू पवार, बाळू कसबे, सुरेखा … Read more