अहमदनगर जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्जास अपात्र, ‘हे’ आहे कारण
अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- नवीन पीक कर्जासाठी पहिले कर्ज भरलेले असणे गरजेचे असते. राज्य शासनाने कर्जमाफी केली आणि पहिल्या दोन टप्प्यात अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले. परंतु लॉकडाऊनमुळे आधार प्रमाणिकरण बंद असल्याने तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अडचणी आल्या असून या शेतकऱ्यांचे कर्ज जैसे थे असल्याने सुमारे २८ हजार शेतकरी खरीप कर्जास अपात्र ठरले आहेत. … Read more