Ahmednagar : ऊस प्रश्न पेटणार ! 3500 रुपये दर देण्यासाठी संघटना आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्यांना दिले मोठे आदेश

Ahmednagar News

अहमदनगर जिल्ह्यात ऊस प्रश्न पेटेल असे चित्र दिसत आहे. सध्या जिल्ह्यात ऊसतोडणी झाल्या, कारखान्याचे गळीत हंगाम देखील सुरु झालेत. परंतु अद्यापही अनेक कारखान्यांनी ‘एफआरपी’ नुसार दर जाहीर केलेले नाहीत. उसाला एक जिल्हा-एक भाव या धोरणानुसार ३५०० रुपये भाव द्यावा यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांत साखर कारखान्यांनी दर जाहीर केले नाही, … Read more

शेवगाव-पाथर्डीत स्थिती वाईट, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ! लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा नडला

Ahmednagar News

राज्यात यंदा पाऊस जेमतेम बसरला. अनेक ठिकाणी सध्या पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यात अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश करण्यात आला. परंतु यात शेवगाव-पाथर्डी यांचा समावेश नाही. त्यामुळे येथील लोक संतप्त झाले आहेत. पाथर्डी-शेवगाव तालुके दुष्काळी जाहीर करण्याच्या मागणीसाठी शहरातील स्व. वसंतराव नाईक चौकात सर्वपक्षीयांतर्फे गोकुळ दौंड यांनी बुधवारपासून … Read more

अर्बनच्या ठेवीदारांचा आसूड मोर्चा ! संतप्त आंदोलकांचा आक्रोश, सुवेंद्र गांधींसह पोलीस अधिकाऱ्यांनी दिला ‘हा’ शब्द

Nagar Urban Bank

नगर अर्बन बँकेचे लायसन्स रिझर्व्ह बँकेने रद्द केले. त्यामुळे अनेकांचे पैसे बँकेत गुंतून पडले. तसेच ५ लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्यांना आपले पैसे मिळतील याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ठेवीदारांनी बँक बचाव समितीच्या नेतृत्वाखाली काल बुधवारी भाजपचे माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांच्या घरावर व पोलिस अधीक्षक कार्यालयावर आसूड मोर्चा काढत आंदोलन केले. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील वारकऱ्यांनी काढला राहुरी तहसीलवर मोर्चा !

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ दैनंदिन पुजा करणाऱ्या पुजाऱ्यांवर व भजन करणाऱ्या वारकऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ काल मंगळवारी राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो वारकऱ्यांसह गुहा व पंचक्रोशीतील कानिफनाथ फक्त या मोर्चात सहभागी झाले होते. टाळ, मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात हजारो वारकरी व नाथभक्त वायएमसी ग्राउंडवर एकत्रित झाले. … Read more

आमदार संग्राम जगताप करणार उपोषण ! हे आहे महत्वाचं कारण

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठेत चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यापारी वर्ग भयभीत झाला आहे, पोलीस तपासही वेळेवर होत नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढत आहे, यातून बाजारपेठेत सातत्याने चोरीच्या घटना घडत आहे, या प्रकाराकडे पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून तपासाला गती द्यावी अन्यथा २८ नोव्हेंबरपासून दाळमंडईत उपोषण करू असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी … Read more

Ahmednagar News : ब्रेक फेल झाल्याने एसटीची कंटेनरला जोराची धडक

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरीकडून नगरकडे जात असलेल्या एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने बसने पुढे असलेल्या कंटेनरला जोराची धडक दिल्याची घटना राहुरी शहरातील जुने बसस्थानक परिसरात नगर- मनमाड राज्य महामार्गावर दि. २० नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले. याबाबत स्थानिक सूत्रांनी सांगितले, की कचरू निवृत्ती कारखेले (वय ५७ वर्षे) हे पाथर्डी डेपोमध्ये बसचालक … Read more

सहा ग्रामपंचायत कार्यालयांच्या बांधकामासाठी निधी मंजूर – आमदार प्राजक्त तनपुरे

Ahmednagar News

Ahmednagar News : महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडात राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघातील सहा ग्रामपंचायत कार्यालयांच्या नवीन इमारत बांधकामांसाठीचा प्रस्ताव तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंजुर केला होता; मात्र त्यानंतर सत्तेवर आलेल्या गतिमंद सरकारने या कामासाठी विलंब लावला. सातत्याने पाठपुरावा करून आता या ६ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राहुरी तालुक्यातील केंदळ बु, तांभरे, पाथर्डी तालुक्यातील शिराळ, … Read more

जिल्हा बँकेच्या राजकारणात उलथापालथ होणार ? माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांवर वेगवेगळे धक्कादायक आरोप, न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

ADC Bank

जिल्हा बँकेच्या राजकारणात विविध घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. याचे कारण असे की, ते बँकेचे अध्यक्ष असतानाच या पदासाठी अपात्र झाले होते. तसेच पुढील निवडणूक लढविण्यासही ते अपात्र होते. मात्र, असे असतानाही त्यांनी निवडणूक लढवली, असा अहवाल जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी दिलाय. परंतु यानंतर … Read more

माझा मुलगा शाळेतून कुठे तरी निघून गेला आहे, अशी माहिती आईने देताच पोलीस…

Ahmednagar News

Ahmednagar News : माझा मुलगा शाळेतून (साई भारत ठाकूर, वय १३) कुठे तरी निघून गेला आहे, अशी माहिती आईने सांगताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देऊन त्वरित अंमलदारांची पथके नेमणूक करुन मुलाचा सहा तासात शोध लावला. सदर मुलाला आपल्या पालकांच्या ताब्यात दिले. त्यामुळे पालकांसह नाते नातेवाईकांनी पोलिसांचे आभार … Read more

जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा ही तर अफवा ! उलट पाणी सोडल्यास होईल न्यायालयाचा अवमान

Jayakwadi Dam

सध्या जायकवाडीचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. नगरमधून जायकवाडीला पाणी सोडू नये यावर लोकप्रतिनिधी, शेतकरी ठाम आहेत. अगदी न्यायालयापर्यंत हे प्रकरण नेऊन ठेवण्यात आले आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी देखील झाली. परंतु या सुनावणी नंतर जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. परंतु या बातम्य दिशाभूल करणाऱ्या आहेत. याउलट राज्य शासनाने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! माजी सरपंचाचे ऊसतोड मुकादमाकडून अपहरण, पिस्तूल लावले…’येथे’ घडला थरार

Ahmednagar Breaking News

अहमदनगर जिल्ह्यात अनेक गुन्हेगारी घटनांनी डोके वर काढले आहे. मागिल काही दिवसांत अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. आता अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातून एक मोठा थरार समोर आला आहे. ऊसतोड मुकादमाने माजी सरपंचाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. शेवगाव तालुक्यातील मुरमी व लाडजळगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेषराव वंजारी (वय ५५, रा. मुरमी) असे अपहरण झालेल्याचे … Read more

अहमदनगर दौड महामार्गावर अपघात ! दोन युवकांचा मृत्यू, परिसरात हळहळ

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर-दौड महामार्गावर अरणगाव शिवारात मेहराबाद भुयारी पुलाजवळ भरधाव वेगात आलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीने सुझुकी अॅक्सेस मोपेडला समोरून जोराची घडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोपेड वरील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२०) मध्यरात्री १२ ते १२.३० च्या सुमारास घडली, साहिल कैलास नेटके (वय १८) व अनिकेत बंडू साठे (वय १७, … Read more

पवार फॅमिलीने एकत्र यायला पाहिजे का ? आ. निलेश लंके यांच्या उत्तराने सर्वानाच धक्का ! चर्चांना उधाण

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात आ. निलेश लंके यांचे राजकीय वलय वाढलेले आहे. मागील काही दिवसापासून नगर च राजकरण म्हटलं की आ. लंके यांच्या चर्चेशिवाय ते पूर्ण होत नाही. सध्या त्यांच्याविषयी विविध अटकळी बांधल्या जात आहेत. ते विखेंविरोधात खासदारकी लढवणार, शरद पवार गटात जाणार, आ. लंके यांना आमदारकीलाच मोठी टक्कर मिळणार आदी चर्चा होत असतात. … Read more

अहमदनगर : नेत्यांच्या दिवाळी फराळात विरोधकांची राजकीय आतिषबाजी, ‘अहमदनगर’च्या राजकारणात चांगलीच उलथापालथ

Ahmednagar News

अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण आता बदलत्या कालानुरूप बदलत चालले आहे. एकनिष्ठता , पक्षाशी निष्ठा आदी उदाहरणे अहमदनगर जिल्ह्यात होते. एक पक्ष व त्याच पक्षाशी निष्ठा ठेवणारे अनेक नेते अहमदनगर मध्ये होऊन गेले. परंतु आता बदलत्या कालानुरूप यात बदल झालेला दिसतो. वरचे राजकरण जसे फिरले तसे खालचे राजकारण देखील फिरले, त्यामुळे सध्या पक्ष, मित्र आदी गोष्टी अहमदनगरच्या … Read more

अहमदनगर मध्ये अपघातात दोन जणांचा मृत्यू ! नगर-जामखेड रस्ता…

Ahmednagar News

नगर तालुक्यात शुक्रवारी व रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. सारोळाबद्दी व अरणगाव परिसरात हे अपघात झाले आहेत. नगर-जामखेड रस्त्याने दुचाकीवर प्रवास करणाऱ्या दोघांना कंटेनरने धडक दिली. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला. नानाभाऊ एकनाथ पवार … Read more

साखर वाटून नव्हे तर ‘गणेश’ला उच्चांकी भाव देऊन दाखवा ! कोल्हे-थोरातांना पुन्हा मोठे आवाहन

Ahmednagar News

Ahmednagar News : गणेश कारखाना निवडणुकीवेळी सत्ता समीकरणे बदलली, राजकीय विरोधक देखील एकत्रित आल्याचे दिसले. परिणामी गणेशमध्ये विखे यांना मोठी हार पत्करावी लागली. कोल्हे-थोरातांचे वर्चस्व तेथे पाहायला मिळाले. दरम्यान आता कारखान्याच्या सभासदांना साखर वाटप करण्यात आल्यानंतर पुन्हा राजकारण तापले आहे. कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कोल्हे – थोरातांना मोठे आवाहन दिले आहे. … Read more

मनोज जरांगे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट सरपंचांना पडली महागात ! गुन्हा दाखल, नागरिकांनी फासले बॅनरला काळे

Ahmednagar News

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या शेंडी, ता.नगर येथील महिला सरपंच प्रयागा प्रकाश लोंढे यांच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकाराने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी रविवारी (दि. १९) गाव बंद ठेवत निषेध सभा घेतली. तसेच सरपंच लोंढे यांच्या बॅनरला काळे फासले. सरपंच लोंढे … Read more

श्रीरामपूरकरांसाठी महत्वाची बातमी ! नागरिकांना नमिळणार ह्या सवलती ! कर्जाचे पुनर्गठण…

Shrirampur

राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त यादीत तालुक्यातील चारही मंडळांचा समावेश झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेला दुष्काळी सवलतींचा लाभ मिळणार असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली. राज्यात प्रारंभी ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला होता. त्यात श्रीरामपूर तालुक्याचा समावेश नव्हता. त्यामुळे जनतेत रोष निर्माण झाला होता. तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी काही संघटनांनी आंदोलनाचा इशारा … Read more