Lumpy Skin Disease : अरे बापरे…! कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात लंपी आजारामुळे 1,000 पशुधन मृत्युमुखी

lumpy skin disease

Lumpy Skin Disease : पशुधनावर आलेल्या लंपी या आजारामुळे राज्यातील पशुपालकांवर मोठे संकट आलं आहे. विशेष म्हणजे या आजाराचा प्रादुर्भाव अजूनही पूर्णपणे थांबलेला नसल्याचे चित्र आहे. अशातच, अशी एक आकडेवारी समोर आली आहे ज्यामुळे प्रशासनाच्या उपायोजना कुचकामी ठरत असल्याचे समजत आहे. खरं पाहता, लंपी आजाराचा प्रादुर्भाव संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे. मात्र, या आजाराचा सर्वाधिक … Read more

पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गाबाबत मोठं अपडेट ! भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी मिळणार इतके पैसे…

pune aurangabad expressway

Pune Aurangabad Expressway : पुणे अहमदनगर आणि औरंगाबाद या औद्योगिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी महिन्यांपूर्वी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे औरंगाबाद एक्सप्रेस वे ची घोषणा केली. हा महामार्ग ग्रीनफिल्ड कॉरिडॉर असून याच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला आता वेग मिळू लागला आहे. दरम्यान आता या महामार्गाच्या भूसंपादनाबाबत एक अतिशय महत्त्वाच … Read more

मराठमोळ्या शेतकऱ्याचे अद्रक सातासमुद्रापार ! बळीराजाचे 200 क्विंटल अद्रक दुबईत विक्री ; मिळाला अधिक दर

successful farmer

Successful Farmer : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव विपरीत परिस्थितीचा सामना करत शेतीमध्ये नावीन्यपूर्ण अशी कामगिरी करत आहेत. राज्यातील शेतकरी नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातुन देखील असच एक उत्तम उदाहरण समोर येत आहे. जिल्ह्यातील खुलताबाद शहर परिसरातील प्रयोगशील शेतकरी लक्ष्मण काळे यांनी उत्पादित केलेले अद्रक थेट सातासमुद्रापार दुबईमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात … Read more

अहमदनगर, नासिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन ! ‘या’ प्रकल्पास 1498 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता

ahmednagar news

Ahmednagar News : शेतीसाठी पाण्याची निकड लक्षात घेता शासनाकडून कायमच वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. आता नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पासाठी 1498 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता बहाल झाली आहे. यामुळे अहमदनगर नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे याबाबत शासनाकडून शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे मांजरपाड्यासह (देवसाने) वळण … Read more

कोण म्हणतं शेती परवडत नाही? पट्ठ्याने जिरेनियम शेती सुरू केली ; लाखोंची कमाई झाली

aurangabad successful farmer

Aurangabad Successful Farmer : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आता पारंपारिक शेती पद्धतीला बगल दाखवत आहेत. बळीराजा आता काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करत नवनवीन प्रयोग राबवत आहे. विशेष म्हणजे या प्रयोगातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातही आता शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता प्राप्त केली आहे. जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्याच्या गल्ले बोरगाव येथील एका शेतकऱ्याने … Read more

अरं कुठं नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा ! कृषिमंत्र्यांच्या मतदार संघात शेतकऱ्यांच्या आत्महत्या

agriculture news

Agriculture News : भारत हा कृषीप्रधान देश. देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित. या शेतीप्रधान देशाचा बळीराजा हा कणा. हे बोलायला किती सुरेख वाटतं. मात्र कृषीप्रधान देशात बळीराजा संकटात सापडला असून त्याच्यावर आत्महत्या करण्याची नामुष्की ओढावत आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, आत्महत्याची समोर येणारी आकडेवारी काळजाची धडधड वाढवणारी आहे. आता तर कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघातच शेतकरी … Read more

पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गाबाबत मोठ अपडेट ! महामार्गासाठी केंद्र शासनाने काढलं राजपत्रक ; ‘या’ गावातून जाणार हा एक्सप्रेस वे

pune aurangabad expressway

Pune Aurangabad Expressway : देशाच्या विकासाला चालना द्यायची असेल तर देशातील महामार्ग सर्वप्रथम अव्वल दर्जाची तयार करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही विकसित देशात त्या देशातील महामार्ग म्हणजेच दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. केंद्र शासनाने हीच बाब हेरून भारतमाला परियोजना आखली. या परियोजनेअंतर्गत देशभरात जवळपास तीन हजार किलोमीटर रस्त्यांचे एक मजबूत जाळे तयार केले जाणार आहे. यामध्ये … Read more

शेतकऱ्यांवर होणार धनवर्षा ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा नुकसान भरपाई जाहीर ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून जुलै ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हंगामातील सर्व पीक शेतकऱ्यांच्या हातून वाया गेले. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. … Read more

मोठी बातमी ! पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गासाठी पुणे जिल्ह्यात भूसंपादन सुरु, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात….

pune aurangabad expressway

Pune Aurangabad Expressway : पुणे अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यासाठी महत्त्वाचा महामार्ग म्हणजेच पुणे औरंगाबाद महामार्गाबाबत आताची सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. हा सदर महामार्ग या तीन जिल्ह्यांसाठी नव्हे-नव्हे तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. महामार्गामुळे मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होणार आहे. शिवाय कृषी क्षेत्राला, उद्योग जगताला आणि पर्यटन क्षेत्राला … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर…! अहमदनगर, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोसंबीचा हंगाम ठरतोय लाभप्रद ; मोसंबीला मिळतोय 60 रुपये किलोचा दर

mosambi bajarbhav

Mosambi Bajarbhav : पुणे मार्केट यार्ड मधून अहमदनगर, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाचे बातमी समोर येत आहे. मित्रांनो सध्या पुणे मार्केट यार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात मोसंबीची आवक होत आहे. सध्या होत असलेली आवक अहमदनगर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून सर्वाधिक होत आहे. मित्रांनो खरं पाहता गेल्यावर्षी राज्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात … Read more

शेतीशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला ! ‘या’ अवलिया शेतकऱ्याने दुष्काळी भागात सीताफळ लागवडीतून केली 12 लाखांची जंगी कमाई

farmer success story

Farmer Success Story : मराठवाड्याला कायमच निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. कधी भीषण दुष्काळ तर कधी जास्तीचा पाऊस यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नानाविध अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत मराठवाड्यातील शेतकरी बांधव वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून शेती व्यवसायात नेत्रदीपक अशी कामगिरी करतात आणि कायमच चर्चेत राहतात. संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील प्रतिकूल … Read more

आता दौलताबाद किल्ल्याचे नामांतराची घोषणा

Maharashtra News:औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता औरंगाबादमधील दौलताबाद किल्ल्याचे नाव बदलण्यात येणार आहे. किल्ल्याला पुन्हा देवगिरी किल्ला असे नाव देण्यात येईल, अशी घोषणा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी औरंगाबादमधील कार्यक्रमात केली. मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त लोढा औरंगाबादला गेले होते. त्यांनी या किल्याला भेट दिली. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद … Read more

औरंगाबादच्या नामांतराचा विषयही गेला कोर्टात, या दिवशी सुनावणी

Maharashtra News:औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. औरंगाबाद येथील रहिवासी मोहम्मद मुश्ताक अहमद, अण्णासाहेब खंदारे व राजेश मोरे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने जाता जाता हा निर्णय घेतला होता. त्यानंतर आलेल्या सरकारने तो रद्द केला आणि … Read more

…तर हे सरकार हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही; राऊत पुन्हा शिंदे सरकारवर बरसले

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार, मोदी सरकारसह राज्यपालांवरही टीका केली आहे. महाराष्ट्रात घटनाबाह्य गोष्टी घडत असताना राज्यपाल कुठे आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी सरकारनं 5 महत्त्वाचे निर्णय घेतले होते, त्यांना स्थगिती दिली किंवा रद्द असं काल मला समजलं. काही वेळापूर्वीच माझी उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. … Read more

औरंगाबादच्या नामांतराला पवारांचा विरोध? संजय राऊत म्हणाले…

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजप सत्तेत येण्यापूर्वीच्या ठाकरे सरकारने औरंगाबद शहराचे नामांतर करुन संभाजीनगर असे केले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत काही माहिती किंवा चर्चा झाली नसल्याचे म्हंटले. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारले असता संजय राऊतांनी या प्रश्नाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवारांनी एवढंच म्हटले आहे की … Read more

Sharad Pawar : औरंगाबादच्या नामांतरावरून शरद पवारांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले …तर लोकांना अधिक आवडले असते

Sharad Pawar : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडल्यानंतर ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर महाराष्ट्रात (Maharashtra) शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असताना दोन शहरांचे नामांतरण केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाबद्दल काहींनी कौतुक केले आहे तर काही जण त्यांच्यावर टीका करत आहेत. … Read more

Successful Farmer: गोरखनाथा तुम्ही नांदचं केला थेट…! शेवगा लागवड केली, कमी खर्चात 4 लाखांची कमाई झाली

Successful Farmer: देशातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक वर्षांपासून पीक पद्धतीत मोठा बदल करत आहेत. पद्धतीत केलेला बदल शेतकऱ्यांसाठी फायद्याचा देखील ठरत आहे. काळाच्या ओघात जर पीकपद्धतीत बदल केला तर काळाच्या ओघात लाखो रुपयांचे उत्पन्न (Farmer Income) शेतकऱ्यांना मिळू शकते. औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad) गंगापूर तालुक्याच्या मौजे माळीवाडगाव येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील काळाच्या ओघात बदल … Read more

ज्यादा द्याल ‘ताण’ तर उलटा घुसेल बाण !

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) तोंडावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा होणार असून या सभेसाठी शिवसैनिकांकडून पुरेपूर बंदोबस्त करण्यात आला आहे. सभेपूर्वी औरंगाबादमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेनं देखील नियमावली जाहीर केली आहे. यामुळे आजच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेकडं विशेष लक्ष लागून आहे. तसेच … Read more