Gajanan Kirtikar : ‘शिवसेनेला लोकसभेच्या २२, तर विधानसभेच्या १२६ जागा?’

Gajanan Kirtikar : काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला ५० जागा सोडण्याबाबत विधान केले हेाते. यामुळे मोठा राडा झाला होता. यावर शिवसेना नेते आक्रमक झाले होते. यावर आता शिंदे गटाच्या नेत्याने मोठे वक्तव्य केले आहे. याबाबत आता शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, लोकसभेला २२, … Read more

Vinod Tawde : आता फडणवीस नाही तर विनोद तावडे असणार मुख्यमंत्री पदाचे उमेदवार? चर्चांना उधाण…

Vinod Tawde : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक बदल झाले आहेत. यामुळे कधी काय होईल हे कोणाला सांगता येत नाही. कधी कोणाचा पत्ता कट होईल आणि कधी कोणाची वर्णी लागेल, याबाबत काही सांगता येत नाही. आता केंद्रीय राजकारणातील भाजप नेते विनोद तावडे यांची कामगिरी पाहता ते पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय होतील. तसेच विनोद … Read more

Pankaja Munde : देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली तुमची ताई होऊ शकत नाही का? पंकजाताईंचे थेट पंतप्रधान पदावर भाष्य

Pankaja Munde : भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे या गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असल्याचे सांगितले जाते. अनेकदा त्यांना डावलून दुसऱ्यांना पदे देण्यात आली आहेत. त्यांनी देखील अनेकदा याबाबत खदखद बोलून दाखवली आहे. असे असताना आता देखील त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, देशाची प्रधानमंत्री स्त्री … Read more

Sanjay Raut : हक्कभंगाच्या नोटीसला संजय राऊतांचे उत्तर, आता हक्कभंग समितीवरच घेतला आक्षेप…

Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चर्चेत आले आहेत. अनेकदा त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. यामुळे संजय राऊतांवर हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी केली होती. नंतर सरकारने संजय राऊतांवर कारवाई करण्यासाठी हक्कभंग समितीही स्थापन … Read more

Sameer Wankhede : ब्रेकिंग! समीर वानखेडे भाजपमध्ये प्रवेश करणार? हा मतदार संघही निवडल्याची चर्चा..

Sameer Wankhede : अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे सध्या चर्चेत आले आहेत. यामुळे त्यांची चर्चा सुरू झाली आहे. ते सध्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी नुकतीच नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. तसेच दोघांनीही केशव हेडगेवार … Read more

Bachu Kadu : शिंदे-भाजपसोबत युती नाही, फक्त पाठिंबा! बच्चू कडूंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

Bachu Kadu : राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. भाजपा त्यापैकी २४० जागेंवर जर निवडणूक लढवणार असेल तर शिवसेनेचा शिंदे गट आणि मित्रपक्षांना फक्त ४८ जागा मिळतील. याच पार्श्वभूमीवर बोलताना प्रहारचे जनशक्ती पक्षाला आमदार बच्चू कडू यांनी खळबळजनक विधान केले आहे. यामुळे सध्या चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी भाजपकडून भाजप २४० जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचे … Read more

Mahadev Jankar : भाजपचे टेन्शन वाढलं! जागावाटपावरून राज्यातला मोठा पक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत, दिला इशारा..

Mahadev Jankar : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी केलेल्या जागा वाटपाच्या विधानावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजपा २४० लढवेन, तर शिवसेनेला ४८ जागा देऊ, असे वक्तव्य बावनकुळेंनी केले होते. यावरून आता राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी भाजपाला इशारा दिला आहे. ते म्हणाले, भाजपाला आमची गरज नसेल, तर स्वतंत्र लढणार, … Read more

Sanjay Gaikwad : राज्यात शिंदे गट किती जागा लढणार? शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याने आकडाच सांगितला..

Sanjay Gaikwad : नुकतेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवणार असल्याचे सांगितले. यामुळे सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. नंतर शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. असे असताना आता शिवसेनेने बावनकुळे यांनी जाहीर केलेला हा जागा वाटपाचा फॉर्म्युला धुडकावून लावला आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना किती जागांवर लढणार … Read more

Chandrasekhar Bawankule : आधी म्हणाले 240 जागा लढवणार आता म्हणाले काहीच ठरले नाही, बावनकुळेंच्या मनात आहे तरी काय?

Chandrasekhar Bawankule : नुकतेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवणार असल्याचे सांगितले. यामुळे सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. नंतर शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. यामुळे आता बावनकुळे यांनी माघार घेतली आहे. ते म्हणाले, जागावाटपाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व त्याबाबत निर्णय घेणार आहे. जी … Read more

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाईल, पण सरकार टिकेल! अंतिम निकालावर वकिलांचा अंदाज

Eknath Shinde : सध्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी गुरुवारी संपली. यामुळे अंतिम निकाल काय लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात १५ वर्षांपासून वकिली करणारे ॲड सिद्धार्थ शिंदे यांनी निकालाबाबत त्यांनी अंदाज वर्तविले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणी करायला सांगणार राज्यपालाचे पत्र रद्द होऊ … Read more

Sanjay Shirsat : भाजपने 240 जागा लढवण्याची घोषणा करताच शिंदेंचा आमदार संतापला, म्हणाले, आम्ही मूर्ख…

Sanjay Shirsat : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच सांगितले. यामुळे सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. आता शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यात काही दम नाही. शिंदे गटाला ४८ जागा देवू, आम्ही मुर्ख आहोत का? मुळात बावनकुळे यांना जागा वाटपाचे अधिकार … Read more

Ajit Pawar : महाविकास आघाडी भाजपला फोडणार घाम, सभेच ठिकाण अजितदादांनी सांगितलं..

Ajit Pawar : सध्या राज्यात महाविकास आघाडीने भाजप विरोधात एकत्र येत आता राज्यभर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत महाविकास आघाडीची बैठक मुंबईत पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, जयंत पाटील यांच्यासह बडे नेते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांची सुरुवात मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या छत्रपती … Read more

Chandrasekhar Ghule : नगरच्या राजकारणाला वेगळे वळण! नगर जिल्हा बँकेतील पराभव जिव्हारी, चंद्रशेखर घुले राष्ट्रवादी सोडणार?

Chandrasekhar Ghule : अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने अध्यक्षपद हुकणे, यामुळे व्यथित झालेले राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर आता मंगळवारी शेवगावमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात येते. यामुळे नगरमध्ये राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. ते … Read more

Pankaja Munde : कॉलेजमध्ये माझ्यासोबतही रॅगिंगचा प्रकार घडला होता, पंकजा मुंडेंनी सांगितला धक्कादायक अनुभव

Pankaja Munde : भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एक कॉलेज जीवनातील मोठा किस्सा सांगितला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. पंकजाताई यांनी कॉलेजच्या वेळचा रॅगिंगचा अनुभवही त्यांनी सांगितला. एके दिवशी कॉलेजमध्ये प्रवेश केल्यावर विद्यार्थ्यांच्या ग्रुपने पंकजा मुंडे यांची रॅगिंग करण्याचा प्रयत्न केला. वर्गात गरम होत आहे, असे सागूंन त्यांना पंखा सुरु करायला … Read more

Ramdas Athawale : रामदास आठवलेंच ठरलं! या मतदार संघातून लोकसभा लढवणार..

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सतत चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या केंद्रात भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची युती आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून २००९ साली रामदास … Read more

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच ठरलं! राज्यभरात केलं सभेचे आयोजन, भाजपच टेन्शन वाढलं…

Mahavikas Aghadi : कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा गड उध्वस्त केला. यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास मोठा वाढला आहे. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असे सांगितले आहे. यामुळे आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारला लक्ष्य करण्याची रणनिती महाविकास आघाडीकडून सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या … Read more

Rohit Pawar : राज्य सरकार कधीही कोसळू शकतं! रोहित पवारांचे मोठे वक्तव्य..

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. रोहित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकार कधीही कोसळेल, असे विधान केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय होणार हे लवकरच समजेल. रोहित पवार म्हणाले, राज्यात अनेक प्रश्न असतानाही मंत्रीमंडळाचा विस्तार करीत नसल्याचा आरोपही सरकारवर होत आहे. सध्या राज्यात … Read more

Udayanaraje : जनतेचे प्रेम होते तर लोकसभेला पडलात कसे? भाजपच्याच आमदाराने उदयनराजेंना डिवचले..

Udayanaraje :  सातारमध्ये गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात शाब्दिक चकमक होत आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. आता साताऱ्यात खासदारांच्या पेंटिंगवरून निर्माण झालेला वाद हा बालिशपणाचे लक्षण आहे. त्यांच्याच बगलबच्चांनी पेंटिंग काढायचे आणि लोकांचे माझ्यावर किती प्रेम आहे, असा आपणच उदो उदो करायचा हे काही खरे नाही. एवढे जर जनतेचे … Read more