Ravindra Dhangekar : आमदार धंगेकर तडकाफडकी चंद्रकांत पाटलांच्या बैठकीतून निघून गेले, नेमकं काय घडलं?

Ravindra Dhangekar : पुण्यातून सध्या एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कसब्याचे नवनियुक्त आमदार रवींद्र धंगेकर हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीतून उठून गेले. पालकमंत्री पाटील यांनी बोलावलेल्या या बैठकीत आमदारांपेक्षा भाजपचे पदाधिकारीच जास्त बोलत होते. त्यामुळे आमदार धंगेकर हे बैठकीतून मध्येच निघून गेले. धंगेकर हे अचानक बैठकीतून निघून गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले … Read more

Chandrakant Patil : ‘चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल काय बोलायचे, तुम्ही शहाण्या माणसांबद्दल विचारा’

Chandrakant Patil : कसबा विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. यावेळी पवार बोलत असताना त्यांनी शहाण्या माणसाबद्दल विचारा, असे सांगत शरद पवार यांनी पत्रकारांचा प्रश्न उडवून … Read more

घरी जा, बायको वाट बघतेय, भाजप नेत्याने पत्रकाराला हुसकावले

Maharashtra News:प्रसार माध्यमांना टाळण्यासाठी राजकीय नेते अनेकदा विविध क्लुप्त्या वारतात. बोलायचे नसेल आणि पत्रकारांनी गाठलेच तर नो कॉमेंटस म्हणत अगर गोल गोल उत्तरे देत पत्रकारांची बोळवण करतात. पुण्यात मात्र पालकमंत्री आणि भाजचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाराला थेट हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. कॅमेरा घेऊन पुढे आलेल्या पत्रकाराला मंत्री पाटील म्हणाले, ‘घरी जा… बायको वाट … Read more

‘कोरोना पास’ शिक्का पुसला जाणार, पण हे करावे लागणार

Maharashtra News:कोरोनाकाळात ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थी सहज पास झाले असले, त्यांच्यावर ‘करोना पास’चा शिक्का बसला आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका विशेष योजनेची घोषणा विधिमंडळात केली. कोरोनाकालावधीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये ब्रिज कोर्स सुरू करण्यात येणार आहेत. कोरोनाकाळात शिक्षणात अडथळा आल्याने विद्यार्थ्यांना काही विषय समजत … Read more

सरकारमध्ये आलाय आता राज्याच्या समस्या तरी सोडवा; अजितदादांचा भाजपला खोचक टोला

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. असे असले तरी शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीकडून घोषित केलेल्या अनेक योजनांचा निधी रोखला आहे किंवा स्थगिती दिली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

जे पोटात मळमळत होतं, ते ओठावर आलं; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई : मनावर दगड ठेवून भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे आपल्याला दु:ख झाले, अशी कबुली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पनवेलमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी आणि कार्यसमितीच्या बैठकीचं उद्घाटन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पडसात उमटताना दिसत आहेत. भाजपने … Read more

सत्तेसाठी भाजपचा रावणासारखा अहंकार दिसतोय; नाना पटोलेंची टीका

मुंबई : राज्यातील सत्तातर झाल्यापासून राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. सत्तेसाठी भाजप काहीही करु शकते, असे विरोधकांकडून पटवून दिले जात आहे. महाविकास आघाडीच्या अंतर्गत कलहामुळेच ही परिस्थिती आल्याचे भाजपकडून बोलले जात आहे.  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार असताना सत्तेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न संबंध राज्याने पाहिले. त्यामधून भाजपचा रावणासारखा अहंकार समोर … Read more

राज्यातील सरकार कोसळणार? एवढे आमदार नॉट रिचेबल

Maharashtra news : विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांसहीत नॉट रिचेबल आहेत. शिवसेनेचे हे आमदार नॉट रिचेबल तानाजी सावंतचंद्रकांत पाटील (अपक्ष)संजय राठोडप्रताप सरनाईकराजन साळवीयोगेश कदमप्रकाश सुर्वेबालाजी किणीकरमहेंद्र दळवीभरत गोगावलेमहेंद्र थोरवे

Vidhan Parishad Election 2022 : रंगत वाढली, राष्ट्रवादीकडून अहमदनगरचा तिसरा उमेदवार जाहीर

Vidhan Parishad Election

Vidhan Parishad Election 2022 :- राज्यसभेच्या निवडणुकानंतर आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यापेक्षा जास्त उमेदवार दिल्याने चुरस वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिसरा उमदेवार म्हणून शिवाजीराव गर्जे यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर भाजपने अपक्ष उमेवार सदाभाऊ खोत यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीने सुरवातीला त्यांच्या कोट्यानुसार एकनाथ खडसे … Read more

शरद पवार यांनी महाविकास आघाडीबाबत व्यक्त केला विश्वास, म्हणाले, पुढील पाच वर्षात..

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असून सरकारबद्दल राष्ट्रवादीचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढील आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी सत्ता कायम राखणार असा विश्वास व्यक्त केला आहे. सध्या शरद पवार जिल्हा दौऱ्यावर असून माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, पहिल्यांदाच देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. त्यात केंद्राचा इंधनावरील कर सर्वाधिक … Read more

“शरद पवार भाजपला घाबरतात, …तर जिंकलोच असतो”

पुणे : भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहलेल्या पत्रावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) भाजपला घाबरतात. एकट्याने … Read more

छोडेंगे नही, पाव तोडेंगे, शिवसेनेची जुन्या मोडमध्ये जाणून दादागिरी सुरूच; नवनीत राणा प्रकरणी चंद्रकांतदादांचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई : भाजपा (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुण्यामध्ये (Pune) पत्रकारांशी बोलताना खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या हनुमान चालिसा प्रकरणावर शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला आहे. चंद्रकांतदादा म्हणाले, लीलावती रुग्णालय (Lilavati hospital) खासगी आहे. तिथे काय करायचे हा रुग्णालय प्रशासन ठरवेल, मात्र शिवसेनेला याचा विसर पडलाय की आपण एक परिपक्व पक्ष आहोत. आपण … Read more

गावोगावी जाऊन संघर्ष करा..सरकारचा बुरखा टराटरा फाडा.. ; ओबीसी आरक्षणावरून चंद्रकांतदादांचा घणाघात

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या (obc reservation) मुद्द्यावरून भाजपने (Bjp) ठाकरे सरकार व महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) हल्लाबोल चढवला आहे. नुकतेच मुंबईत (Mumbai) भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या एका बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी पुन्हा घाव घातला आहे. चंद्रकांतदादा म्हणाले, कोर्टाने लवकरात लवकर ट्रिपल टेस्ट करण्यास या सरकारला सांगितलं. पण या सरकारने कानाडोळा केला. ठरवून … Read more

“महाविकास आघाडीने संविधानाची चौकट ओलांडणे योग्य नाही”

मुंबई : राज्यातील वातावरण मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून चांगलेच तापले आहे. त्यात मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा आजपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता. अशातच भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी एक पत्र ट्विट (Twit) केले आहे … Read more

भोंग्याच्या बैठकीकडे राज ठाकरेंची पाठ, अंदाज खरा ठरला

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 maharashtra Politics :- धार्मिक स्थळांवरील भोंग्यासंबंधी नियमावली करण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. हा मुद्दा उपस्थित करून आक्रमकपणे लावून धरणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ठाकरे स्वत्: बैठकीला उपस्थित न राहता त्यांचे प्रतिनिधी बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे उपस्थित … Read more

“थापा मारण्याचा उच्चांक, थापा मारून दिवस ढकलणे बंद करा”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जोरदार निशाणा साधला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद यात्रा सुरू आहे. या दरम्यान अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलेल्या वक्तव्याचा ब्राम्हण समाजाकडून निषेध नोंदवला जात आहे. ब्राम्हण समाजाकडून अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसची टुकडे टुकडे गँग शरद पवारांनी आवरावी, चंद्रकांत पाटलांचे आवाहन

मुंबई : राष्ट्रवादीचे (Ncp) आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपकडून (Bjp) मात्र या वक्तव्यानंतर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी राष्ट्रवादी व शरद पवार (Sharad Pawar) यांना आवाहन केले असून ते म्हणाले, अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची … Read more

“कधी झेंडा तर कधी रंग वेगळा दाखवता, आम्ही शिर्डीला गेलो बोभाटा केला का?”

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आयोध्येला (Ayodhya) जाणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच शिवसेनेचे (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हेही आयोध्येला जाणार आहेत. या दौऱ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ज्याला आयोध्याला जायचे आहे त्याला जाऊ द्या, … Read more