Wheat Farming : गहू पेरणी राहिली , चिंता नको! ‘या’ जातीच्या गव्हाची उशिरा पेरणी केली तरी मिळतं अधिक उत्पादन

wheat farming

Wheat Farming : रब्बी हंगामात गहू या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गव्हाची पेरणी वेळेवर केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळते. मात्र अनेक शेतकरी बांधवांना गहू पेरणी वेळेवर करता येणे शक्य होत नाही. अशा शेतकरी बांधवांनी उशिरा गहू पेरणी करताना काही सुधारित जातींची पेरणी केली पाहिजे जेणेकरून त्यांना अधिक उत्पादन मिळू … Read more

Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! ‘या’ हंगामात आता सोयाबीन दर घसरणार नाहीत ; कृषी तज्ञांची माहिती

soybean bajarbhav

Soybean Bajarbhav : गेल्या पाच दिवसात सोयाबीनच्या दरात थोडीशी घसरण पाहायला मिळत आहे. सोयातेल सोयापेंड आणि पामतेलाच्या किमती दबावात असल्याने सोयाबीनचे दर नरमले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेल सोयापेंड आणि पामतेलाच्या किमती दबावात असल्याने देशांतर्गत सोयाबीनच्या दरात 200 ते 300 रुपयांची घसरण झाली आहे. खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या किमती लक्षणीय … Read more

शेतकऱ्यांनो तयारीला लागा…! 25 हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकल्या जाणाऱ्या ‘या’ पिकाची शेती सुरु करा ; लाखोत कमाई होणार

kalonji farming

Kalonji Farming : अलीकडे कमी कष्टात व कमी खर्चात चांगला नफा मिळवून देणाऱ्या औषधी व मसाला वर्गीय पिकांची शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात लागवड करू लागले आहेत. ही पिके आता शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत बनत आहेत. कलोंजी हे देखील अशाच पिकांपैकी एक आहे. कलोंजीमध्ये लहान बिया असतात. ज्याचा रंग काळा असतो. मसाल्यांबरोबरच औषध बनवण्यासाठीही याचा वापर … Read more

Turmeric Farming : हळद शेती करण्याचा बेत हाय का? मग या जातीच्या हळदीची शेती करा ; लाखोत कमाई होणार

turmeric farming

Turmeric Farming : अलीकडे शेतकरी बांधव हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. विशेष म्हणजे हळदीच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगला बक्कळ नफा मिळू लागला आहे. हळद हा भारतीय जेवणात वापरला जाणारा मुख्य मसाला आहे. खरीप हंगामात इतर पिकांसोबत आंतरपीक म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव त्याची लागवड करत असतात. शेतकरी संपूर्ण शेतात हळद लागवड करू शकतात किंवा … Read more

Surat Chennai Greenfield Expressway : सुरत-चेन्नई महामार्गाबाबत मोठ अपडेट ! ‘या’ गावातील जमिनीचे भूसंपादन झाले सुरु

surat chennai greenfield expressway

Surat Chennai Greenfield Expressway : भारतमाला परियोजने अंतर्गत संपूर्ण देशात केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्गांची निर्मिती प्रगतीपथावर आहे. यामध्ये समृद्धी महामार्ग तसेच सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे चा देखील समावेश आहे. दरम्यान आता नासिक अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे बाबत एक महत्त्वाच अपडेट हाती आला आहे. … Read more

Farming Drone : भारतातील टॉप 4 कृषी ड्रोन ! कृषी ड्रोनच्या वापराने शेती होणार अजूनच सोपी ; ड्रोनच्या किंमती आणि विशेषता वाचा

agriculture Drone

Farming Drone : आजकाल शेतकरी प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करत आहेत. त्यामुळे उत्पादनही चांगले आणि मजूरही कमी. शेतकरी शेतात औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर करतात. याशिवाय पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचाही वापर केला जातो. भविष्यात ड्रोनचा शेतीमध्ये वापर अजूनच वाढणार आहे. हे मुळीच नाकारता येणार नाही. विशेष म्हणजे आतापासूनच ड्रोन चा वापर वाढू लागला आहे हेच कारण … Read more

Vegetable Farming : शेतकऱ्यांनो, लाल कोबीची एक हेक्टरमध्ये ‘या’ पद्धतीने लागवड करा ; अवघ्या काही दिवसात 6 लाखांपर्यंतची कमाई होणार

vegetable farming

Vegetable Farming : शेतकरी बांधव आता भाजीपाला पिकांची देखील मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. यामध्ये कोबीचा देखील समावेश होतो. मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत हिरवी कोबी बघितली असेल आणि खाल्ली देखील असेल. मात्र हिरवी कोबीव्यतिरिक्त बाजारात आता लाल कोबीची देखील मोठी मागणी वाढत आहे. लाल कोबी आरोग्यासाठी अधिक लाभप्रद सिद्ध होत असल्याने याची बाजारात मागणी वाढत आहे … Read more

शेतकऱ्यांवर होणार धनवर्षा ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा नुकसान भरपाई जाहीर ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून जुलै ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हंगामातील सर्व पीक शेतकऱ्यांच्या हातून वाया गेले. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. … Read more

मोठी बातमी ; पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गात झाला बदल ! आता असा राहणार महामार्गाचा रूट ; जमीनदारांना मिळणार 6,000 कोटी ; महसूलमंत्र्यांची माहिती

pune aurangabad expressway

Pune-Aurangabad Expressway : पुणे अहमदनगर औरंगाबाद ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी अतिशय महत्त्वाचा महामार्ग म्हणून ओळखला जात आहे. हा महामार्ग भारतमाला परियोजनेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एनएचएआय यांच्याकडून तयार केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जरी याची निर्मिती करत असले तरी देखील महामार्गासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास … Read more

Shetkari Karjmafi Yojana : ‘बळी’राजाला येणार सोन्याचे दिवस ! महाराष्ट्र राज्य शासनाने ‘या’ शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट केले माफ ; वाचा सविस्तर

shetkari karjmafi yojana

Shetkari Karjmafi Yojana : शेती करण हे काही सोपं नाही. जीवाची बाजी लावून शेतकऱ्यांना शेती कसावी लागते. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणाचा तसेच बाजारपेठेत शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दराचा फटका बसत आहे. यामुळे शेतकरी बांधवांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. मात्र असे असले तरी जिद्दीचा महामेरू बळीराजा शेती करणं काही सोडत नाही. … Read more

साहेब, शेतकऱ्यांचा तळतळाट नका घेऊ ! कुणाला पावणेदोन रुपयाची तर, कुणाला 76 रुपयाची नुकसान भरपाई ; हा पीकविमा की भीकविमा, शेतकऱ्यांचा सवाल

pik vima

Pik Vima : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच शासनाच्या अनैतिक धोरणामुळे पुरता मेटाकुटीला आला आहे. एकीकडे अस्मानी संकट तर दुसरीकडे सुलतानी दडपशाही यामुळे शेतकरी राजा आर्थिक कोंडीत सापडत आहे. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देखील खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतकरी … Read more

Soybean Bajarbhav : सोयाबीन दर 6 हजाराच्या आत ! दरातील चढ-उताराने शेतकरी संभ्रमात ; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean Production

Soybean Bajarbhav : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला केंद्र शासनाने खाद्यतेल आणि तेलबियांवरील स्टॉक लिमिट काढले यामुळे सोयाबीन दरात वाढ होणार असा तज्ज्ञांचा अंदाज होता. झालं देखील तसंच सोयाबीन दरात वाढ झाली. मात्र सोयाबीन दरातील दरवाढ जास्त काळ टिकू शकली नाही. आता पुन्हा एकदा सोयाबीन दर सहा हजाराच्या आत आले आहेत. आज राज्यातील काही प्रमुख कृषी उत्पन्न … Read more

शेती हेच जीवन आहे ! उच्चशिक्षित असूनही मराठमोळ्या तरुणाने शेतीला निवडले ; सिताफळाच्या 2 एकर बागेतून 3 लाख कमवले

farmer success story

Farmer Success Story : आपण नेहमी म्हणतो जल हेच जीवन आहे. हे शाश्वत सत्य देखील आहे. मात्र या महागाईच्या युगात अन नोकर कपातीच्या जगात शेती हेच जीवन आहे असं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शेतकरी बांधव शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून लाखो रुपये उत्पन्न कमवून ही बाब अधोरेखित करत आहेत. मराठवाड्यातील जालना जिल्ह्याच्या एका उच्चशिक्षित पदवीधर … Read more

Farmer Scheme : ‘बळी’ला मिळणार बळ ! शेती कसण्यासाठी भांडवल नाही, चिंता करू नका, ‘या’ बँकेतुन मिळणार 3 लाखापर्यंतच कर्ज ; डिटेल्स वाचा

farmer scheme

Farmer Scheme : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या हे शेतीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना शेती कशासाठी सोयीचे व्हावे अनुषंगाने केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या आयुष्यात आर्थिक सुबत्ता आणणे हा सरकारचा उद्देश असतो. जसं की आपणास ठाऊकच आहे शेती … Read more

Tomato Rate : शेतकऱ्यांमागील शुक्लकाष्ठ केव्हा संपेल ! टोमॅटोला कवडीमोल दर मिळत असल्याने टोमॅटो वावरातच ; शेतकरी हतबल

tomato rate

Tomato Rate : महाराष्ट्रात टोमॅटो या भाजीपाला वर्गीय पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. खरं पाहता केल्या हंगामात टोमॅटोला चांगला दर मिळाला होता, विशेष म्हणजे या हंगामात देखील टोमॅटोला चांगला दर मिळत होता. मात्र आता टोमॅटो दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात टोमॅटोची … Read more

महिला शेतकऱ्याचा शेतीत चमत्कार ! भाताचे नवीन वाण शोधले ; शेतकऱ्यांच्या पसंतीस खरे उतरले

farmer success story

Farmer Success Story : विदर्भातील शेतकरी बांधव नवनवीन प्रयोगासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. विदर्भ हे भाताचे आगार, कापसाप्रमाणेच इथे भाताची देखील मोठ्या प्रमाणात शेती होते. चंद्रपूर जिल्हा धान उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. जिल्ह्यातील नागभीड तालुक्याच्या मौजे तळोधी येथील एका प्रयोगशील महिला शेतकऱ्याने भाताचे दोन नवीन वाण विकसित करण्याची किमया साधली आहे. यामुळे … Read more

Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळाला हंगामातील सर्वोच्च दर ; वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Production

Soybean Bajarbhav : गेल्या वर्षीच्या सोयाबीन हंगामाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात सोयाबीनला कमी दर मिळत आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच सोयाबीन दर दबावात आहेत. दरम्यान गेल्या दोन आठवड्यांपूर्वी केंद्र शासनाने खाद्यतेल आणि तेल बियांवर असलेले स्टॉक लिमिट काढून घेतले यामुळे सोयाबीन दरात थोडी सुधारणा झाली. मात्र अद्यापही सोयाबीनला मिळत असलेले दर गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहेत. आज वासिम … Read more

Onion Farming : कांद्याच्या ‘या’ जाती शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ! मिळणार हेक्टरी 500 क्विंटल पर्यंत उत्पादन

onion farming

Onion Farming : कांदा हे एक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. महाराष्ट्र व्यतिरिक्त देशातील इतरही राज्यात कांद्याची शेती विशेष उल्लेखनीय आहे. शेतकरी बांधवांना कांदा या नगदी पिकातून चांगली कमाई देखील होते. जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी जर कांद्याच्या सुधारित जातींची लागवड केली तर त्यांना अधिक कमाई होण्याची … Read more