कौतुक कराव तेवढं कमी ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तरुणांनी उभारलं जनावरांसाठी देशातील पहिलं क्वारंटाईन सेंटर ; लंपी आजाराने बाधित जनावरांवर होत आहेत मोफत उपचार

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : मित्रांनो संपूर्ण भारत वर्षात पशुधनावर एक मोठं संकट आलं आहे. लंपी या त्वचेच्या आजाराने जनावरांवर मोठ संकट आल आहे. या आजारामुळे देशातील पशुधन मोठ्या प्रमाणात दगावत असल्याचे चित्र आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील लंपी आजाराचा शिरकाव झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातहीं लंपी आजाराचा हाहाकार पाहायला मिळत आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील दोन तरुणांनी पशुधनावर आलेल्या … Read more

Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांसाठी निराशाजनक ! सोयाबीन बाजारभावात एक हजार रुपयांची घसरण ; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean Production

Soybean Bajarbhav : नुकत्याच चार-पाच दिवसांपूर्वी केंद्र शासनाने तेलबिया आणि खाद्यतेलावर असलेली स्टॉक लिमिट काढून घेतले आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे तेलबियाच्या दरात वाढ होणार असल्याचा अंदाज काही जाणकार लोकांनी व्यक्त केला होता. या निर्णयामुळे सोयाबीन बाजार भाव देखील मोठी वाढ होईल असे जाणकारांनी नमूद केले होते. विशेष म्हणजे या निर्णयानंतर सोयाबीन बाजारभावात थोडी वाढ … Read more

Soybean Bajarbhav : सांगा शेती करायची कशी ! महाराष्ट्रात सोयाबीनला मिळतोय हमीभावापेक्षा कमी दर ; शेतकरी हवालदिल

agriculture news

Soybean Bajarbhav : यावर्षी सोयाबीन हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत. सोयाबीनला हंगामाच्या सुरुवातीपासून अतिशय कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव आर्थिक कोंडीत सापडला असल्याचे चित्र आहे. मित्रांनो खरं पाहता, गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन बाजार भावात थोडी वाढ नमूद केली जात आहे. मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार … Read more

Pune Bangalore Expressway : ‘या’ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीला करोडोचा भाव, शेतकरी बनताय कोट्याधीश

pune bangalore expressway

Pune Bangalore Expressway : मित्रांनो कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी दळणवळण व्यवस्था अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. विकसित राज्याच्या विकासात निश्चितच रस्त्यांचे सहकार्य महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत भारत सरकारच्या माध्यमातून भारतमाला परियोजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात 3000 किलोमीटर लांबीचे रस्त्यांची उभारणी केली जात आहे. विशेष म्हणजे सदर रस्त्यांची उभारणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केले जात असून या प्रकल्प अंतर्गत उभारले … Read more

Wheat Farming : बातमी कामाची ! गव्हाच्या पिकाला हीं खते द्या ; उत्पादनात हमखास वाढ होणार ; वाचा डिटेल्स

wheat farming

Wheat Farming : देशात सध्या रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. मित्रांनो रब्बी हंगामात शेतकरी बांधव वेगवेगळ्या पिकांची शेती करत असतात. यामध्ये गहू हरभरा मोहरी जवस यांसारख्या पिकांचा समावेश होतो. मित्रांनो खरं पाहता रब्बी हंगामात आपल्या राज्यात गव्हाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतातील एकूण गहू उत्पादनाचा विचार केला तर पंजाब आणि हरियाणा ही दोन राज्य … Read more

Kapus Bajarbhav : खरं काय ! जर असं झालं तर कापूस बाजार भाव पार करतील 10 हजाराचा टप्पा, वाचा सविस्तर

cci kapus kharedi

Kapus Bajarbhav : गेल्या हंगामात कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव मिळाला होता. गेल्या वर्षी खुल्या बाजारात कापसाला चांगला विक्रमी दर मिळत असल्याने शेतकरी बांधवांनी शासनाने सुरू केलेल्या खरेदी केंद्रावर आपला कापूस विक्री करण्याऐवजी खुल्या बाजारात कापूस विक्री करण्यास अधिक पसंती दर्शवली. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की गतवर्षी संपूर्ण … Read more

Soybean Bajarbhav : खुशखबर, सोयाबीन दरात उसळी ! ‘या’ ठिकाणी सोयाबीनला मिळाला साडे सहा हजाराचा दर ; वाचा आजचे बाजारभाव

soyabean production

Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरं पाहता केंद्र शासनाने खाद्यतेल व तेलबियावर लावण्यात आलेली स्टॉक लिमिट काढली असल्याने तेलबिया बाजारभावात मोठी वाढ होत आहे. यामुळे सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान आज देखील राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन बाजारभावात … Read more

Soybean Bajarbhav : देशात सुरू झाली लगीन घाई ! आता सोयाबीन दरवाढ थांबणार नाही ; लग्नसराईत ‘इतके’ मिळणार सोयाबीनला दर ; वाचा तज्ञ लोकांचा अंदाज

soybean bajarbhav

Soybean Bajarbhav : मित्रांनो सोयाबीन हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक असून राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे यावर अर्थकारण अवलंबून आहे. मित्रांनो खरं पाहता यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीन बाजार भाव दबावत आहेत. दरम्यान केंद्र शासनाने तेलबिया व खाद्यतेलावर असलेली स्टॉक लिमिट काढून घेतली असल्याने सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. दरम्यान जाणकार लोकांनी देखील दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात वाढ … Read more

Agriculture Loan : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! ‘या’ जिल्हा बँकेकडून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना 27 कोटीचे कर्ज वाटप होणार

agriculture loan

Agriculture Loan : मित्रांनो राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकरी बांधव लगबग करत असल्याचे चित्र आहे. यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठा कष्टाचा गेला आहे. खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी खरीप हंगामातून शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळणार असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी बांधवांना रब्बी हंगामासाठी आवश्यक भांडवलाची उपलब्धता करण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर…! अहमदनगर, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोसंबीचा हंगाम ठरतोय लाभप्रद ; मोसंबीला मिळतोय 60 रुपये किलोचा दर

mosambi bajarbhav

Mosambi Bajarbhav : पुणे मार्केट यार्ड मधून अहमदनगर, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाचे बातमी समोर येत आहे. मित्रांनो सध्या पुणे मार्केट यार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात मोसंबीची आवक होत आहे. सध्या होत असलेली आवक अहमदनगर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून सर्वाधिक होत आहे. मित्रांनो खरं पाहता गेल्यावर्षी राज्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात … Read more

Soybean Bajarbhav : अरे वा, सोयाबीन बनवणार मालामाल ! सोयाबीनला हमीभावापेक्षा ‘इतका’ अधिक दर मिळणार, वाचा सविस्तर

soyabean production

Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी गेल्या काही दिवसांपासून दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे सोयाबीन बाजार भावात आता वाढ नमूद केली जात आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, गेल्या वर्षी केंद्र शासनाने खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित … Read more

Wheat Farming : शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ‘या’ जातीच्या गव्हाची शेती बनवणार लखपती ! वाचा या जातीविषयी सविस्तर

wheat farming

Wheat Farming : देशात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामात शेतकरी बांधव सर्वाधिक गव्हाची शेती करत असतात. मित्रांनो महाराष्ट्रात देखील गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. खरं पाहता देशाच्या एकूण उत्पादनात पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यातील गहू उत्पादनाचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मात्र महाराष्ट्रात देखील गव्हाचे उत्पादन विशेष उल्लेखनीय असून शेतकऱ्यांना गव्हाच्या शेतीतून … Read more

Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांनो धीर धरा, सोयाबीन विक्रीची घाई करू नका ! सोयाबीनला येत्या काही दिवसात मिळणार तब्बल ‘इतका’ दर, शेतकऱ्यांची होणार चांदी !

soyabean production

Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरं पाहता सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होत आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र शासनाने तेलबिया आणि खाद्यतेलवर लावलेले स्टॉक लिमिट काढले असल्याने सोयाबीन दरात वाढ होत आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की केंद्र शासनाने 2021 … Read more

बातमी कामाची ! शेतकऱ्यांनो शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्ड असत आवश्यक ; जॉब कार्ड म्हणजे काय ? जॉब कार्ड कस बनवायचं ? वाचा याविषयीची सर्व प्रोसेस

job card information marathi

Job Card Information Marathi : मित्रांनो भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. अशा परिस्थिती देशातील शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून कायमच वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. यामध्ये मनरेगाच्या अंतर्गत देखील वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. मनरेगा योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना वैयक्तिक शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी नरेगा जॉब कार्ड आवश्यक असतं. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे … Read more

Soybean Bajarbhav : सोयाबीन बाजारभावात मोठा बदल ! ‘या’ ठिकाणी सोयाबीनच्या दरात झाली घसरण ; वाचा आजचे सोयाबीन बाजार भाव

agriculture news

Soybean Bajarbhav : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन बाजारभावात वाढ होत असल्याने देशांतर्गत सोयाबीन दरात सुधारणा होत आहे. काल सोयाबीनला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या महिन्याभरातील सर्वोच्च बाजार भाव नमूद करण्यात आला आहे. मित्रांनो काल सोलापूर एपीएमसी मध्ये सोयाबीनला साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव नमूद करण्यात आला होता. दरम्यान आज राज्यातील उदगीर … Read more

शेतकऱ्यांसाठी धक्कादायक ! आजपासून ‘ही’ बँक शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली करणार ; वाचा सविस्तर

agriculture loan

Agriculture Loan : आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या हीं शेती व्यवसायावर आधारित आहे. खरं पाहता शेती करताना शेतकरी बांधवांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. शेती करण्यासाठी शेतकरी बांधवांना भांडवलाची आवश्यकता असते. मात्र अनेकदा शेतकऱ्यांकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्याने त्यांना शेती करण्यासाठी बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे … Read more

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शेतकरी हिताच्या ‘या’ योजनेसाठी 700 कोटीच्या निधीला प्रशासकीय मान्यता ; शेतकऱ्यांचा होणार फायदा, देवेंद्र फडणवीसांची माहिती

solapur breaking

Solapur Breaking : शेतकऱ्यांना शेती करताना नानाविध अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने पाण्याची समस्या आणि विजेच्या समस्येचा समावेश होतो. मित्रांनो महाराष्ट्रात शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी अजूनही पर्याप्त विजेची सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. शेतकरी बांधवांना सध्या वीज उपलब्ध होते मात्र वीज हीं दिवसा उपलब्ध होत नसून रात्रीच जास्त करून उपलब्ध होते. शिवाय सध्या उपलब्ध … Read more