Goverment Decision: 1.60 हजार रुपये पर्यंतच्या पिक कर्जावर नाही लागणार मुद्रांक शुल्क, सरकारने जारी केले राजपत्र
Goverment Decision :- शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज खूप महत्त्वाचे असून शेतीसाठी लागणारा पैसा या पिक कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होत असतो. आता खरीप हंगाम तोंडावर आला असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर पीक कर्जासाठी बँकांमध्ये अर्ज करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात पीक कर्ज देण्याचा प्रयत्न देखील बँकांच्या माध्यमातून करण्यात येतो. याच पीक कर्जाच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाच्या महसूल … Read more