काय सांगता ! अवघ्या आठ मिनिटात चोर जेरबंद आणि ते देखील महाराष्ट्रात?
अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :-आजही अनेक गुन्हे पोलिसात दाखल केले जात नाहीत. कारण बहुतांश वेळा गुन्हा दाखल झाल्यानंतर कित्येक दिवस, महिने कधी कधी तर वर्ष असेच जातात मात्र गुन्हेगारांचा तपास लागत नाही. त्यामुळे ‘गुन्हा दाखल करून करणार तरी काय’ असा विचार करून अनेकजण गुन्हा दाखल करत नाहीत. मात्र नुकतेच पोलिसांनी गुन्हा केल्यानंतर अवघ्या … Read more