प्रेरणादायी! मार्केटिंग ऑफिसरची नोकरी सोडली अन बनला शेतकरी ; ‘असे’ काही केले अन आज लाखो रुपये कमवतो
अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात कालमुखी नावाचे गाव आहे. येथील एक शेतकरी सध्या खूप चर्चेत आहे. राघव उपाध्याय असे या शेतकऱ्याचे नाव असून तो 10 एकर जागेवर काकडी व खिर्याची लागवड करुन लाखो रुपयांचा नफा कमावित आहे. राघव यांनी अवघ्या 90 दिवसात 10 ते 12 टन खिर्याचे उत्पादन करून … Read more