महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी सरकारची नवीन नियमावली जाहीर !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील सर्व शाळांसाठी राज्य सरकारकडून एक नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, बदलापूर येथील शाळेत अलीकडेच चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आणि या दुर्दैवी घटनेनंतर राज्य शासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. … Read more

महाराष्ट्रातील Railway प्रवाशांचे नशीब उजळणार ! ‘या’ नवीन रेल्वे मार्गासाठी सरकारकडून 836 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्राला लवकरच एका नव्या रेल्वे मार्गाची भेट मिळणार आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई उपनगरातील कल्याण ते मुरबाड दरम्यान नवा रेल्वे मार्ग विकसित होणार आहे. दरम्यान आता … Read more

विद्यार्थी अन पालकांसाठी महत्त्वाची बातमी! 18 नोव्हेंबर पासून ‘इतके’ दिवस शाळांना सुट्टी राहणार, कारण काय ?

Maharashtra Breaking News

Maharashtra Breaking News : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते प्रचारात दंग आहेत. मतदानासाठी आता फक्त काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी आता फक्त चार दिवसांचा काळ शिल्लक असून या शेवटच्या टप्प्यात राज्यात … Read more

Maharashtra Breaking : दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्यांत कर्जवसुली स्थगित

Maharashtra Breaking

कमी पाऊस झालेल्या राज्यातील ४० तालुक्‍यांत सरकारने यापूर्वी दुष्काळ जाहीर केला आहे. त्या वेळी जाहीर केलेल्या सवलतींनुसार या तालुक्‍यांतील तसेच दुष्काळसदृश स्थिती जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे व पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे परिपत्रकातून आता काढण्यात आले आहे. १० नोव्हेंबर २०२३ या तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. सरकारने निर्णय रद्द न केल्यास … Read more

Maharashtra Breaking : शेतकऱ्यांना ५,९७५ कोटी देण्याचे खंडपीठाचे आदेश !

Maharashtra Breaking

Maharashtra Breaking : देवेंद्र फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतून वगळलेल्या ६.५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ५,९७५ कोटी रुपये द्यावेत, असा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि अरुण पेडणेकर यांनी दिला आहे. न्यायालयात शेतकऱ्यांची बाजू शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी मांडली, अशी माहिती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट … Read more

ये हुई ना बात ! 8 लेन, 3 इंटरचेंज, 4 सी लिंक, 2 बोगदे असलेला महामार्ग महाराष्ट्रात ; 22 किलोमीटरसाठी 25,000 कोटींचा होणार खर्च, पहा डिटेल्स

Maharashtra Breaking

Maharashtra Breaking : भारतात सध्या रस्ते विकासाच्या योजना मोठ्या प्रमाणात राबवल्या जात आहेत. खरं पाहता दिवसेंदिवस देशाची लोकसंख्या वाढत असून यामुळे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. शहरात वाढणारे उद्योगधंदे यामुळे शहरातील जागा कमी होत चालली आहे. दरम्यान वाहतूक कोंडीचा नागरिकांना मोठा फटका बसत आहे. अशातच रस्ते विकासाच्या कामासाठी शासनाला चांगलेच तारेवरची … Read more

मोठी बातमी! नववर्षात पूर्ण होणार ‘हे’ महत्वाकांक्षी महामार्ग ; महाराष्ट्रासह देशाचा चेहरामोहरा बदलणार

Maharashtra Breaking

Maharashtra Breaking : कोणत्याही राष्ट्राच्या विकासात त्या राष्ट्राची दळणवळण व्यवस्था पायाभूत विकास सुविधा महत्त्वाची आणि अतिशय मोलाची भूमिका बजावत असतात. आपला भारत देश विश्वगुरू बनू पाहत आहे, साहजिकच यामुळे देशाची पायाभूत विकास सुविधा मजबूत बनवण्याचे काम सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने रेल्वे मार्ग आणि महामार्ग बिल्डिंगचे काम केले जात आहे. दळणवळण व्यवस्था मजबूत झाल्यास देशाचा विकास … Read more

लई भारी योजना सरकार ! पुढील पाच वर्षात राज्यात 3 हजार किलोमीटरचे 10 महामार्ग तयार होणार ; 36 जिल्ह्यात बनणार रस्ते

Maharashtra Breaking

Maharashtra Breaking : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशात भारतमाला परियोजनेअंतर्गत देशात अनेक ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे ची उभारणी केली जात आहे. या परियोजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात देखील महामार्ग तयार केले जात आहेत. दरम्यान आता महाराष्ट्र शासनाने देखील जिल्ह्या-जिल्ह्यातील अंतर कमी करण्यासाठी राज्यात 3 हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. याच्या माध्यमातून राज्यातील 36 जिल्हे … Read more

धक्कादायक ! महाराष्ट्राच्या 37 लाख शेतकऱ्यांचं रेशन थांबलं ; नेमकं कारण काय

Maharashtra breaking

Maharashtra Breaking : यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली आहे तर बहुकष्टाने उत्पादीत केलेल्या शेतीमालाला देखील कवडीमोल दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अतिशय नगण्य असं उत्पन्न प्राप्त झालं आहे. दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बाबतीत एक धक्कादायक माहिती अहवाल समोर आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील जवळपास 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशन भेटत नाहीय. एका आकडेवारीनुसार राज्यातील … Read more

मोठी बातमी ! आता घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी देखील मिळणार 50 हजाराचं अनुदान ; वाचा

maharashtra breaking

Maharashtra Breaking : देशातील गरीब जनतेला हक्काचे घर मिळावे या अनुषंगाने देशात घरकुल योजना राबवली जात आहे. महाराष्ट्रात देखील घरकुल योजना कार्यान्वित आहे. ज्या नागरिकांकडे घर नाही तसेच कच्चे घर आहे अशा नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ दिला जात आहे. केंद्राच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, … Read more

देव पावला ! राज्यातील सव्वा दोन लाख कुटुंबांना शिंदे सरकारची भेट ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

maharashtra breaking

Maharashtra Breaking : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गायरान जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाविषयी रान माजले आहे. सर्वत्र याविषयी मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र आता नवोदित शिंदे सरकारने गायरान जमिनीवर झालेले अतिक्रमण काढले जाणार नाही असा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. सदर निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. गायरान जमिनीवर गरिबांनी घेतलेला ताबा हव्यासापोटी नसून राहण्यासाठी … Read more

Maharashtra Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक ! पीकविम्याच्या AIC कंपनीने महाराष्ट्रातील 16 कार्यालये केली बंद

pik vima nuksan bharpai

Maharashtra Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमागे संकटांची मालिकाच सुरू आहे. यावर्षी खरिपात निसर्गाच्या अवकृपेमुळे नुकसान झाले, पदरी खूपच कमी उत्पादन आले. शिवाय शेतमालाला बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात उत्पन्नाच्या नावावर दीड दमडी देखील आलेली नाही. अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र आहे. आता दुष्काळात तेरावा महिना म्हणून प्रधानमंत्री फसल बीमा … Read more

Maharashtra Breaking : अखेर तो सोनियाचा दिन उजाडला ! ‘या’ लोकांच्या निवृत्तीवेतनात झाली वाढ ; 10 हजार रुपये वाढणार निवृत्ती वेतन ; जीआर आला

ativrushti nuksan bharpai

Maharashtra Breaking : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन देण्याचे प्रावधान आहे. आता राज्य शासनाने स्वातंत्र्य सैनिकांना दिल्या जाणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्य शासनामार्फत स्वातंत्र्य सैनिक / त्यांचे जोडीदार यांना 3 सप्टेंबर 2014 च्या एका महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या माध्यमातून दरमहा रु.१०,०००/- इतके स्वातंत्र्यसैनिक निवृत्तिवेतन अनुज्ञेय करण्यात आले होते. … Read more

Maharashtra Breaking : शेतकऱ्यांसाठी सुखद ! महाराष्ट्रातील ‘या’ पशुपालक शेतकरी बांधवांच्या खात्यावर 18 कोटी 49 लाख रुपये जमा

maharashtra breaking

Maharashtra Breaking : राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी लंपी या महाभयंकर आजाराचा पशुधनावर हल्ला झाला. सुरुवातीला राजस्थानमध्ये या महाभयंकर आजारामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन संकटात सापडले होते. महाराष्ट्रात देखील या आजाराचा शिरकाव झाल्यानंतर पशुपालक शेतकऱ्यांची धडधड वाढली होती. महाराष्ट्रात या आजाराचा शिरकाव झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पशुधन विशेषता गोवंश या आजाराच्या विळख्यात आले. मोठ्या प्रमाणात पशुधन दगावत होते. … Read more

Maharashtra Breaking : ब्रेकिंग ! आता शेतकऱ्यांना बाजार समितीची निवडणूक लढवता येणार ; मंत्रीमंडळ बैठकीत झाला हा मोठा निर्णय

maharashtra breaking

Maharashtra Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय कामाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काल गुरुवारी झालेल्या एका मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये सततच्या पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान शेतकऱ्यांसंदर्भात अजून एक मोठा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. … Read more

Maharashtra Breaking : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! ‘या’ शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश ; वाचा सविस्तर

maharashtra breaking

Maharashtra Breaking : पिक विमा नुकसान भरपाईबाबत एक अतिशय दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता, यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत पिक विमा कंपन्यांनी लवकरात लवकर संबंधित पिक विमा धारक शेतकरी बांधवांना पिक विम्याची रक्कम वर्ग करणे बंधनकारक होते. मात्र, पिक विमा कंपन्या शेतकरी बांधवांना पिक विमा देण्यासाठी दंगल मंगल … Read more

खुशखबर ! महाराष्ट्रातील ‘या’ विद्यार्थ्यांना आता गणवेश, बूट, पीटी ड्रेस खरेदीसाठी मिळणार 2642 रुपये ; GR वाचा

maharashtra breaking

Maharashtra Breaking : मित्रांनो खरं पाहता शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळांमध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी समाज कल्याण विभागामार्फत वेगवेगळ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योजना कार्यान्वित केल्या जातात. शासकीय निवासी शाळांमध्ये तसेच शासकीय वस्तीगृहांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना भोजनाची तसेच इतर सोयीसुविधा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिल्या जातात. मित्रांनो आतापर्यंत शासकीय निवासी शाळा मधील विद्यार्थ्यांना … Read more

Maharashtra Breaking : तुकड्यातील जमिनी खरेदी-विक्री करण्यास न्यायालयाची स्थगिती ; आता ‘या’ तारखेला पुन्हा होणार न्यायालयात…

maharashtra breaking

Maharashtra Breaking : राज्यातील जमीन खरेदी विक्री व्यवहाराबाबत एक महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे महाराष्ट्र राज्यात तुकडेबंदी कायदा अस्तित्वात आहे. मात्र हा कायदा केवळ कागदावरतीच मर्यादित असल्याचे चित्र होते. म्हणजेच कायदा अस्तित्वात असून देखील तुकडे करून जमिनीची खरेदी विक्री केली जात होती किंवा संबंधित जमिनीची दस्त … Read more