कोकणासह राज्यात दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात पाऊस सक्रिय असून गुरुवारी मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भातील काही भागांत पाऊस पडला. पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला अनुकूल वातावरण आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अंदमान समुद्र आणि त्यालगतच्या बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात रविवार, १९ मेदरम्यान दाखल … Read more

महाराष्ट्र बोर्डाचा 10वी अन 12वी चा निकाल ‘या’ आठवड्यात लागू शकतो ! Result कुठं पाहणार ? वाचा डिटेल्स

Maharashtra Board Result Declare

Maharashtra Board Result Declare : गेल्या अनेक दिवसांपासून दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या माध्यमातून बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार हा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच सोशल मीडियामध्ये आणि प्रसार माध्यमांमध्ये निकालाच्या वेगवेगळ्या तारखा देखील फिरत आहेत. यामुळे विद्यार्थी आणि पालक मोठ्या संभ्रमावस्थेत आहेत. नेमका निकाल कधी जाहीर होणार ? अशी … Read more

काँग्रेस नेत्यांची लाजीरवाणी वक्तव्ये पाहिली तरी विरोधी पक्षाचा रामलल्लाला पुन्हा तंबूत पाठवण्याचा कट !

Maharashtra News

Maharashtra News : राम मंदिराबाबत काँग्रेस नेत्यांची लाजीरवाणी वक्तव्ये पाहिली तरी विरोधी पक्षाचा रामलल्लाला पुन्हा तंबूत पाठवण्याचा कट असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. भारताला या वाईट प्रवृत्तींपासून मुक्त करण्याचा आपण संकल्प केल्याचे सांगत मोदींनी जनतेला या भ्रष्ट शक्तींना हटवण्याचे आवाहन केले. झारखंडमध्ये मंगळवारी प्रचारसभेत बोलताना मोदींनी राज्यातील सत्ताधारी झारखंड मुक्ती … Read more

मतदान करताना चूक झाल्यास किंमत मोजावी लागेल – शरद पवार

Maharashtra News

Maharashtra News : मोदी काळात सत्तेचा गैरवापर होत असून मोदींवर टीका करणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे. ते महाराष्ट्रातील कारखाने गुजरातमध्ये घेऊन निघाले आहेत. त्यामुळे आताची निवडणूक साधी सोपी राहील नसून चूक झाली तर त्याची जबरदस्त किंमत आपल्याला चुकवावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार … Read more

तीव्र पाणीटंचाई ! विकतचे पाणी पिण्याची वेळ,महिलांमध्ये नाराजी

Maharashtra News

Maharashtra News : गोदावरीचे आवर्तन लांबल्याने पुणतांबा गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली असून महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी तसेच गोदवरी कालव्याचे आवर्तन लवकर सोडावे, अशी मागणी महिलांमधून होत आहे. पुणतांब्याचे राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून पाणीप्रश्नावर सुरू आहे. नुकत्याच अंदाजे ३२ कोटीच्या पाणीपुरवठा … Read more

जो मुंबईकर बाहेर फेकला आहे, त्याला परत आणण्याचे काम आपले सरकार करेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News

Maharashtra News : निवडणूक आली की काहीजण मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, अशी आवई उठवतात. मात्र मुंबईकरांच्या मतांवर डोळा ठेवून २५ वर्षे मुंबईची सत्ता उपभोगणाऱ्यांनी मुंबईसाठी काय केले ? असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मंगळवारी टीका केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची, महायुतीची मुंबई आहे. त्यामुळे जोवर चंद्र, सूर्य आहेत, तोवर … Read more

किरकोळ महागाईच्या दरात घट, सामान्यांना दिलासा

Maharashtra News

Maharashtra News : महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशात किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. मार्चमध्ये ४.८५ टक्क्यांच्या पातळीवर असलेली किरकोळ महागाई एप्रिलमध्ये घसरून ४.८३ टक्क्यांवर आली असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. अन्नधान्य महागाई एप्रिलमध्ये किरकोळ वाढून ८.७० टक्क्यांवर पोहोचली, मार्चमधील ८.५२ टक्क्यांपेक्षा किंचित जास्त वाढ झाली आहे. सरकारने … Read more

रेल्वे, रस्ते वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

Maharashtra News

Maharashtra News : महानगरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली तसेच शेजारील रायगड आणि पालघर जिल्ह्यास सोमवारी दुपारी वादळी वारे आणि अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. मुंबईतील या मोसमामधील हा पहिलाच जोरदार अवकाळी पाऊस. या पहिल्याच पावसाने येथील रेल्वे, मेट्रो, विमान आणि रस्ते वाहतुकीला फटका बसला. अनेक ठिकाणी पडझड झाली, घरांवरचे पत्रे उडाले. मुंबई परिसरात सोमवारी … Read more

राज्यातील सर्वात मोठी बातमी ! कोरोनाचा नवा व्हेरियंट दाखल एकाच दिवसात तब्बल ९१ रुग्णांची नोंद

Maharashtra News

Maharashtra News :  कोरोनाचा जेएन १ नंतरचा नवा व्हेरियंट केपी २ (फ्लर्ट) हा राज्यात दाखल झाला आहे. या नव्या व्हेरियंटचे ९१ रुग्ण राज्यात आढळले असून नागरिकांनी काळजी करू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत नव्या व्हेरियंटच्या ९१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. जे लोक आधीच मधुमेह, हायपरटेन्शन, हृदयविकार यांसारख्या इतर … Read more

महाराष्ट्रामध्ये ‘या’ तारखेला होणार मान्सूनची एन्ट्री, हवामान अभ्यासक पंजाबरावांनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra News

Maharashtra News : सध्या राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून या पावसासोबत प्रचंड प्रमाणात उन्हाचा पारा वाढल्याचे देखील चित्र आहे. त्यामुळे काही ठिकाणी झालेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळत आहे तर काही ठिकाणी प्रचंड उष्णतेने नागरिक त्रस्त झालेले आहेत. आता मे महिन्याचा जवळपास दुसरा आठवडा सुरू झाला असून आता मान्सूनच्या … Read more

जनावरांना बसतोय उन्हाचा चटका : पशू पालकांनी काळजी घेण्याची गरज

Maharashtra News

Maharashtra News : उन्हाची दाहकता आता वाढली आहे. या उन्हाचा जसा माणसाला त्रास होतो, तसाच तो जनावरांनाही होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे, कारण या जनावरांनाही उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. एकीकडे औषधांवरही खर्च होतो व दुसरीकडे दुध उत्पादनावरही विपरित परिणाम होतो. उन्हाळ्याच्या दिवसांत अपुरा चारा व … Read more

उद्धव ठाकरेंचा शिर्डीत घणाघात ! देशामध्ये अघोषित हुकूमशाही… तिला हातामध्ये मशाल घेऊन जाळून टाकण्याची वेळ आली

Maharashtra News

Maharashtra News : सध्या देशामध्ये अघोषित हुकूमशाही सुरू आहे. तिला हातामध्ये मशाल घेऊन जाळून टाकण्याची वेळ आली आहे. अन्नदात्याला देशोधडीला लावण्याचे काम केले जात आहे. हे सर्व काम मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. महाविकास आघाडीचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या … Read more

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पुढारी मग्न ! दुसरीकडे नागरिकांच्या घशाला कोरड; भीषण पाणी टंचाई

Maharashtra News

Maharashtra News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पुढारी मग्न असून दुसरीकडे ग्रामीण नागरिकांवर पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ आली आहे. महिलांना कामधंदे सोडून दिवसभर पाण्यासाठी ताटकळत राहावे लागत आहे. दिवसेंदिवस पाणीटंचाईचा चटका तीव्र होत असून राशीन पाणीटंचाईच्या विख्यात सापडले आहे. या महिन्यात उष्णतेचा पारासारखा वरती सरकत असल्याने राशीन शहर व परिसरातील विहिरी, बोअरवेल, हातपंप यांची पाणी पातळी … Read more

शरद पवार त्यांच्या मनात असते तेच करतात : अजित पवार

Maharashtra News

Maharashtra News : लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होतील हे शरद पवारांचे विधान केवळ संभ्रम पसरवण्यासाठी करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष काँग्रेसमध्ये कधीच विलीन करणार नाहीत. मागील अडीच वर्षांत मी उद्धव ठाकरेंचा स्वभाव फार जवळून अनुभवला आहे. पवारसाहेब कुठलाही निर्णय हा सामूहिकरीत्या घेतल्याचे सांगतात. चर्चा केल्याचे भासवतात. परंतु त्यांच्या मनात जे … Read more

मी त्यांचा मुलगा नसल्याने मला संधी मिळाली नाही : अजित पवार

Maharashtra News

Maharashtra News : शरद पवार हे आमचे दैवत आहे, पण प्रत्येकाचा काळ असतो. ८० वर्षांच्या पुढे गेल्यावर त्यांनी पक्षातील नव्या लोकांनाही संधी द्यायला हवी. मी आता साठीचा झालो आहे. मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला यापूर्वीच संधी मिळाली असती. पण मी त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी मिळाली नाही, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित … Read more

पश्चिमेकडील घाटमाथ्याचे पाणी पूर्वेकडे वळविणार : मुख्यमंत्री शिंदे

Maharashtra News

Maharashtra News : संगमनेर नगर व नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झालेला असून दोन विभागामध्ये पाणी संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष मिटवण्यासाठी समुद्राला वाहून जाणारे पाणी पश्चिमेकडे वळविणे गरजे आहे. महायुतीचे सरकार हे काम करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित संगमनेर येथील सभेत … Read more

लग्नसराईमुळे फुलांचा सुगंध दरवळला ! ग्रामीण भागातही मागणी वाढली; देखावा, सजावटीवर भर

Maharashtra News

Maharashtra News : लोकसभा निवडणुकीबरोबरच सध्या लग्नसराईची धामधूम सुरू झाल्याने विविध प्रकारच्या फुलांची मागणीदेखील वाढली आहे. फुलांच्या भावात वाढ झाल्याने नवरी- नवरदेवासाठीचा हाराच्या किमतीत सुद्धा वाढ झाली आहे. लग्नामधील मंडपात फुलांच्या सजावटीवर भर दिला जात असून, सजावटीनुसार दर आकारले जात आहेत. उन्हाळा सुरू झाल्याने लग्नाचे मुहूर्त आहेत. ग्रामीण भागात तसेच शहरात व परिसरात एकाच दिवशी … Read more

गावरान आंब्याचे दर्शन झाले दुर्मिळ…! शेतकऱ्यांची संकरित आंब्याला पसंती

Maharashtra News

Maharashtra News : ग्रामीण भागात उन्हाळा आला की, गावरान आंब्याला मागणी असते. सामान्यपणे अक्षय्यतृतीयापासून आंब्याच्या आमरसाचा आस्वाद घेतला जातो. साडेतीन मुहुतापैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेला वेगवेगळ्या जातीचे आंबेदेखील बाजारात येत असल्याने ग्राहकांना सध्या गावरान आंब्याची प्रतीक्षा आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गावरान आंब्याला पसंती दिली जात असल्याने गावरान आंब्याचे भाव तेजीत राहतील, असा अंदाज वर्तवला जात … Read more