नागरिकांनो सावधान ! 9 एप्रिल ते 11 एप्रिल ‘या’ जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाचा गंभीर इशारा
Maharashtra Weather Update : गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ तसेच कोकणात गेल्या महिन्यात पावसाने अक्षरशा थैमान वाजवलं होतं. यामुळे रब्बी हंगामातील काढणीयोग्य पिकांचे मोठे नुकसान झाले. फळ पिकांचे देखील मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे. दरम्यान एप्रिल महिन्यातील सुरुवातीला तापमानात मोठी वाढ झाली होती. … Read more