ज्वारीने शेत, शिवारं बहरली ! पावसाने ज्वारी पिकाला संजीवनी

Maharashtra News

ज्वारी हे महाराष्ट्रातील महत्वाचे तृणधान्य वर्गीय पीक आहे. आपली अनधान्याची गरज तसेच जनावरांना चारा म्हणून कडब्यासाठी या पिकाची रब्बी हंगामात पेरणी केली जाते. हे कमी पाण्यावर येणारे पीक असून, या पिकाची प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे कोरडवाहू क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ते घेतले जाते. या वर्षी इतर पिकांच्या तुलनेत ज्वारी पिकातून हमखास चांगले उत्पादन मिळेल. नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसाने … Read more

महाराष्ट्रात आता मिशन ड्रोन ! १२ जिल्ह्यांत आणि ६ विभागांत मिशन ड्रोन केंद्र स्थापन

Maharashtra

महाराष्ट्रात कृषी, पुरवठा व वितरण, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, सर्वेक्षण, सुरक्षा व्यवस्थेचे संनियंत्रण, साधन सामग्रीचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुढील पाच वर्षांकरिता राज्यातील १२ जिल्ह्यांत आणि ६ विभागांत मिशन ड्रोन केंद्र स्थापन केली जातील. यासाठी सुमारे २३८ कोटी ६३ लाखांचा खर्च अपेक्षित असून त्याच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली … Read more

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती सुरु; येथे पाठवा अर्ज !

Maharashtra State Legal Services Authority 

Maharashtra State Legal Services Authority  : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. वरील भरती अंतर्गत “मुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक, उप विधी सहाय्य संरक्षण समुपदेशक, सहाय्यक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक” पदांच्या एकूण 10 … Read more

Cyclone Update: ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रात पडेल का अवकाळी पाऊस? काय म्हणते याबाबतीत हवामान खाते?

cyclone update

Cyclone Update:- यावर्षी महाराष्ट्रमध्ये पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. पावसाच्या अभावाने खरीप हंगाम बऱ्याच प्रमाणात वाया गेलेला आहे व आता रब्बी हंगामाची स्थिती देखील कशा पद्धतीची राहिल याबाबत खूप मोठा प्रश्न उभा आहे. त्यातच मान्सूनने एक्झिट घेतली आहे. महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या … Read more

Earthquake Update: नोव्हेंबरच्या ‘या’ तारखेपर्यंत महाराष्ट्रसह भारतात भूकंपाची शक्यता? वाचा या हवामान शास्त्रज्ञाचा दावा

earthquake update

Earthquake Update:- भारतात आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी भूकंपाचे अनेक छोटे मोठे धक्के जाणवत आहेत. दिल्ली शहराला तर बऱ्याचदा हलक्या स्वरूपात भूकंपाचे धक्के जाणवले. गेल्या काही दिवसांपासून भूकंपाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. नेमका या घटनांमध्ये अशी वाढ होण्यामागे देखील काही कारणे असतील हे मात्र नक्की. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ प्रा. … Read more

UPSC Success Story: महाराष्ट्रातील सायकल दुरुस्ती करणारा व्यक्ती झाला आयएएस अधिकारी! वाचा संघर्षाची कहाणी

upsc success story

UPSC Success Story:- एखादे विद्यार्थी विद्यार्थिनी इतक्या प्रचंड प्रमाणात विपरीत अशा कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये अडकलेले असतात की यामधून बाहेर पडणे म्हणजे अशक्यप्राय वाटायला लागते. बऱ्याचदा दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडत असते. अशा परिस्थितीमध्ये एखादे उच्च स्वप्न पाहणे आणि तेही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचे हे वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. कधी कधी बऱ्याच तरुण तरुणींवर … Read more

Panjabrao Dakh Update: दसऱ्याच्या कालावधीत राज्यात पाऊस पडणार? ‘अशा पद्धती’चा वर्तवला पंजाबराव डख यांनी अंदाज

panjabrao dakh

Panjabrao Dakh Update:- या हंगामामध्ये पावसाने महाराष्ट्रात हवी तेवढी हजेरी न लावल्यामुळे येणाऱ्या कालावधीत पाणीटंचाईची समस्या तीव्र होईल अशी शक्यता आहे. जुलै आणि सप्टेंबर महिन्याचा अपवाद वगळता जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने शेतकऱ्यांची पार निराशा केली. त्यातच आता गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भारतीय हवामान खात्याकडून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असल्याचे जाहीर केले आहे. साधारणपणे … Read more

या गावाला म्हणतात महाराष्ट्रातलं बुलेटचे गाव! काय आहे या मागचे कारण? वाचा माहिती

village of bullet

व्यक्ती असो किंवा एखाद्या ठिकाण असो त्याच्या विशिष्ट अशा वैशिष्ट्यांमुळे त्याला ओळखले जाते. अशा ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे अशा गावांना किंवा ठिकाणांना किंवा व्यक्तींना नवीन ओळख निर्माण होत असते. यावर्षीवरूनच संबंधित ठिकाणांना किंवा गावाला ओळखले जाते. अशा पद्धतीने जर आपण पाहिले तर महाराष्ट्रात एक गाव असे आहे की त्या गावाला बुलेटचे गाव म्हणून ओळखले जाते. … Read more

Ganpati Darshan: या गणपतींना म्हणतात विदर्भातील अष्टविनायक! या गणेशोत्सवात नक्कीच जा दर्शनाला, वाचा माहिती

tekdi ganpati

Ganpati Darshan:- श्री.गणेश या देवतेला विघ्नहर्ता असे म्हटले जाते. सध्या महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाचे धामधूम सुरू असून  सगळीकडे मंगलमय आणि भक्तीमय वातावरण तयार झाले असून या भक्ती रसात अनेक भक्तगण न्हावून निघत आहेत. प्रत्येक वर्षी आपण गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो. कारण हा जो काही कालावधी असतो हा खरच मनाला प्रसन्न करणारा आणि हवाहवासा असा वाटतो. जसजशी … Read more

Deccan Odyssey Express: भारतातील या ट्रेनचा प्रवास आहे सर्वात महागडा! एका व्यक्तीचे तिकीट आहे तब्बल ‘इतके’ लाख

deccan odessey express

Deccan Odyssey Express:-जर आपण भारतातील शाही रेल्वेचा विचार केला तर त्यापैकी एक असणारी म्हणजे डेक्कन ओडिसी ट्रेन असून ती तब्बल कोरोना कालावधीनंतर तीन वर्षानंतर पुन्हा धावणार असून ही गाडी आता नव्या रूपामध्ये आणि नवीन ढंगांमध्ये सजवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने डेक्कन ओडिसीची सुरुवात 2005 मध्ये करण्यात आली … Read more

कधी मिळणार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता? का होत आहे विलंब? वाचा महत्वाची माहिती

namo nidhi yojana

शेतकऱ्यांचा विकास आणि त्या दृष्टिकोनातून कृषी क्षेत्राचा विकास साध्य करण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. बऱ्याच योजनांच्या माध्यमातून शेतीसंबंधीत अनेक कामे पूर्ण करण्याकरिता अनुदान स्वरूपात आर्थिक मदत शेतकऱ्यांना करण्यात येते. जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित कामे करणे सुलभ व्हावीत आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हा त्यामागचा हेतू आहे. या अनुषंगाने … Read more

शितल गायकवाड यांची अधिकारी पदाला गवसणी! एसटीचा प्रवास आणि एसटीत नोकरी करत केली एमपीएससीची तयारी

shital gaikwad

समाजामध्ये बरेच व्यक्ती अतिशय बिकट परिस्थिती असताना देखील त्या परिस्थितीवर अपार कष्ट करून आणि मेहनतीच्या जोरावर दणदणीत विजय मिळवताना दिसून येतात. हे तेव्हाच घडू शकते जेव्हा आपण जे काही ध्येय ठरवलेले असते त्या ध्येयाने पूर्ण वेडे होणे व त्याकरिता  वाटेल ते कष्ट, जिद्दीने पुढे जाण्याची उर्मी आणि कितीही अनंत अडचणी आल्या तरी त्या पार करून … Read more

Pune Bharti 2023 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत प्राध्यापक होण्याची संधी; येथे पाठवा अर्ज

Pune Bharti 2023

Pune Bharti 2023 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी … Read more

Monsoon Update : येणाऱ्या 10 ते 15 दिवसात कशी राहील मान्सूनची वाटचाल ? अशा पद्धतीने वर्तवला हवामान विभागाने अंदाज

Monsoon Update

Monsoon Update :- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आले आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये पिके करपण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यावर्षी मान्सूनची सुरुवात अपेक्षित अशी झालीच नाही. सुरुवातीचा जून महिना देखील कोरडाच गेला.परंतु त्यानंतर जुलैमध्ये महाराष्ट्रात सगळीकडे पावसाने जोरदार हजेरी लावून रखडलेल्या खरीप … Read more

सातबारा उतारा काढा तुम्हाला पाहिजे त्या भाषेमध्ये ! सरकारकडून महाराष्ट्राच्या जनतेला स्पेशल गिफ्ट…

सातबारा उतारा हा जमिनीच्या बाबतीत एक महत्त्वाचे कागदपत्र असून सातबारा उताऱ्याला जमिनीचा आरसा असे म्हटले जाते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सातबारा उताऱ्यावर जमिनीचे सर्व महत्त्वाच्या नोंदी असतात. शेतकऱ्यांशी अगदी जवळचे असणारे कागदपत्र म्हणून देखील सातबारा उताऱ्याकडे पाहिले जाते. सातबारा उतारा मध्ये शासनाकडून अनेक प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. अगोदर हस्तलिखित स्वरूपामध्ये सातबारा मिळायचा परंतु आता डिजिटल … Read more

अरे वा! आता करता येईल 10 गुंठे जमिनीची खरेदी विक्री, कायद्यात केला मोठा बदल?

government decision

जमिनीचे जे काही छोटे छोटे तुकडे असतात त्या तुकड्यांमध्ये बागायती आणि जिरायती क्षेत्रामधील जी काही उत्पादकता आहे ती कमी होते व खर्च मात्र शेतकऱ्यांचा वाढतो. ही बाब डोळ्यासमोर ठेवून सरकारने तुकडे बंदी कायदा करत या कायद्यान्वये जिरायती क्षेत्राचे 40 गुंठे आणि बागायती क्षेत्राची वीस गुंठे याला तुकडे बंदी कायदानुसार  नोंद करण्यावर बंधने घातलेली होती. परंतु … Read more

4 वर्षात 1 कोटीचा निव्वळ नफा! मोसंबीने शेतकऱ्याला बनवले कोट्याधीश, वाचा कसे..

success story

महाराष्ट्रामध्ये सध्या फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली असून डाळिंब, द्राक्षे, पेरू, सिताफळ आणि विदर्भ म्हटले म्हणजे मोसंबी इत्यादी फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात होते. फळबागांचे उत्तम व्यवस्थापन आणि योग्य नियोजन जर वेळेवर ठेवले तर खूप चांगल्या पद्धतीचे उत्पादन हातात येते. परंतु गेल्या काही वर्षांचा विचार केला तर हवामान बदल तसेच अतिवृष्टी, गारपिटीमुळे देखील फळबागांचे अतोनात … Read more

Pune Update : पुणे होईल आणखी स्मार्ट! उभारले जातील 40 हजार कोटींचे पूल आणि महत्त्वाचे रस्ते प्रकल्प, केंद्रीय मंत्री गडकरींनी दिली माहिती

nitin gadkari

Pune Update :- पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून एक आयटी हब देखील आहे. तसेच औद्योगिक दृष्टिकोनातून देखील पुणे व परिसराचा खूप विकास झालेला आहे. या दृष्टिकोनातून वाढती लोकसंख्या पाहता पायाभूत सोयी सुविधा असणे देखील तितकेच गरजेचे आहे. याच दृष्टिकोनातून पुण्यामध्ये विविध प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले असून येणाऱ्या काही दिवसात अजून काही प्रकल्प आणि … Read more