Insect Management : सोयाबीन पिकावर होत आहे ‘या’ अळीचा प्रादुर्भाव, वाचा या अळीचे स्वरूप आणि नियंत्रणाचे उपाय

insect management

Insect Management :- खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येत असलेले पीक म्हणजे सोयाबीन हे होय. सोयाबीन उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे व्यवस्थापन गरजेचे असते. परंतु यामध्ये कीड व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. सोयाबीन पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो व गेल्या एक ते दोन वर्षापासून शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे … Read more

Tourist Place : ऐतिहासिक आणि निसर्गाचा वारसा असलेली पुण्यातील ही स्थळे पहा आणि एक दिवसाच्या ट्रिपचा आनंद घ्या

shanivar wada

Tourist Place :- पुणे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी असून अनेक ऐतिहासिक परंपरा देखील पुणे जिल्ह्याला लाभलेली आहे.स्वराज्याच्या खानाखुणा म्हणजेच छत्रपती शिवाजी राजांचे अनेक गड किल्ले पुणे जिल्ह्यात आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुणे जिल्ह्याचा विचार केला तर अनेक निसर्गसौंदर्याने नटलेली स्थळे या जिल्ह्यात असल्यामुळे पुणे जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्व आहे. जर तुमचा कुटुंब किंवा मित्रांसमवेत जर … Read more

तलाठी कार्यालयात जाण्याची झंझट संपली! या पद्धतीने करा मोबाईलवर वारसनोंद

vaaras nond

ग्रामीण भागामध्ये जर कुठल्याही प्रकारचे शासकीय काम करायचे असेल तर नागरिकांचा सरळ संबंध हा ग्रामपंचायत कार्यालय आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे तलाठी कार्यालय यांच्याशी येत असतो. यामध्ये तलाठी कार्यालयात  जमिनीच्या सातबारा पासून फेरफार नोंदी तसेच वारसांच्या नोंदी इत्यादी महत्त्वाची कामे पार पाडली जातात. परंतु ही कामे करण्याची प्रक्रिया बघितली तर ती खूपच वेळ खाऊ आणि किचकट … Read more

Baramukhi Waterfalls : शाहरुखच्या स्वदेश चित्रपटामध्ये दाखवलेला धबधबा आहे महाराष्ट्रात, पण सरकारच्या दुर्लक्षामुळे…….

baramukhi waterfalls

Baramukhi Waterfalls : महाराष्ट्राला निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणावर लाभले असून सह्याद्रीच्या डोंगररांगा, कोकण किनारपट्टी तसेच सातपुडा पर्वतरांगा इत्यादी परिसरामध्ये खूप  मोठ्या प्रमाणावर अनेक पर्यटन स्थळे आहेत. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या स्थळांचा विकास आणि लागणारे आवश्यक सोयी सुविधा  शासनाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले आहेत. परंतु यामध्ये अजून देखील महाराष्ट्रातील असे अनेक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली ठिकाणे आहेत जे … Read more

Success Story : 1 एकर टोमॅटोने दिले 15 लाखाचे उत्पन्न, शेतकरी दांपत्याला मिळाले गाळलेल्या घामाचे मोल

success story

Success Story :-  कधी नव्हे एवढे दर टोमॅटोला यावर्षी मिळत असल्यामुळे रस्त्यावर फेकून देण्यात येत असलेले टोमॅटो ने शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये लाली आणली आहे. यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी भाव कमी होते त्यावेळी टोमॅटो जिवापाड जपले. त्या शेतकऱ्यांना मात्र त्यांच्या कष्टाचे मोल मिळाल्याचे चित्र महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात दिसून येत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकामध्ये सातत्य ठेवले आहे … Read more

Bhambavli Waterfalls : महाराष्ट्रमध्ये आहे भारतातील सर्वात उंच धबधबा! वाचा कसे व कधी जावे?

bahnbavli waterfalls

Bhambavli Waterfalls :- महाराष्ट्राला सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय परंपरा मोठ्या प्रमाणावर लाभली असून मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक परंपरा देखील आहे. यासोबतच निसर्गाने देखील महाराष्ट्राला भरभरून दिले असून अनेक डोंगररांगा, त्या ठिकाणी असलेले गडकिल्ले, पावसाच्या दिवसांमध्ये वाहणाऱ्या नद्या व फेसाळणारे धबधबे इत्यादी निसर्ग सौंदर्याने महाराष्ट्र नटलेला आहे. त्यामुळे भारतातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांची पावले महाराष्ट्राकडे वळतात. तसेच … Read more

Vande Bharat News: राज्यामध्ये या शहरातून सुरु होणार तीन वंदे भारत एक्सप्रेस? वाचा महत्वाची माहिती

vande bharat train

Vande Bharat News: भारतामध्ये सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस माध्यमातून अनेक महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवली जात असून आतापर्यंत देशांमध्ये 25 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेले आहेत. या माध्यमातून  प्रवाशांना आरामदायी आणि जलद प्रवास करता येणे शक्य झाले आहे. जर आपण या बाबतीत महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातून आधीच मुंबई ते सोलापूर, मुंबई ते … Read more

Dam In Maharashtra: पावसाळ्यात महाराष्ट्रातील या धरणांना भेट द्या! निसर्ग सौंदर्याचा मनमोहक आनंद घ्या

koyna dam

Dam In Maharashtra:  महाराष्ट्राला निसर्गाने भरभरून दिले असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी भरलेली हिरवाई आणि या हिरवाईने नटलेले डोंगर दऱ्या पाहण्याची मजा काही औरच असते. पावसाळ्यामध्ये फिरत असताना रिमझिम पाऊस आणि त्यातल्या त्यात जर घाट रस्त्यांवरून प्रवास करत असाल तर पसरलेली धूक्याची चादर मन मोहुन घेते. याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मोठमोठी धरणे देखील असून पावसाच्या दिवसात या … Read more

Satbara Utara : तुमच्याही जमिनीच्या सातबाऱ्यावर काही चूक झाली आहे का? आता सोप्या पद्धतीने करता येईल चूक दुरुस्त

saatbara utara

  Satbara Utara: सातबारा उतारा हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे कागदपत्र असून याला जमिनीचा आरसा असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु बऱ्याचदा सातबारा उताऱ्यावर नावामध्ये किंवा इतर काही महत्त्वाच्या गोष्टीत चूक झालेली दिसून येते. अशा चुका या प्रामुख्याने जेव्हा सातबारा  हाताने लिहिले जात होते तेव्हा प्रामुख्याने झालेल्या आहेत. यामध्ये बऱ्याचदा नावामध्ये चूक किंवा शेतकऱ्याकडे … Read more

Lonavala Tourism : लोणावळ्याला पिकनिकला जाण्याचा प्लान आहे का? परंतु अगोदर ‘हे’ वाचा

lonavala

Lonavala Tourism:  पावसाळ्याच्या अल्हाददायक वातावरणामध्ये आणि पसरलेली हिरवाई पाहत बरेच जण मित्रांसमवेत किंवा कुटुंबासमवेत ट्रीप प्लान करतात. कारण या दिवसांमध्ये दैनंदिन कामाच्या ताणातून वेळ काढून निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटन स्थळांना किंवा डोंगरदऱ्यांमध्ये फिरायला खूप मजा येते. परंतु बऱ्याचदा काही पर्यटक अतिउत्साहीपणामुळे नको ते धाडस करतात. या अतिधाडसामुळे बऱ्याचदा जीवावर बेतते. तसेच या दिवसांमध्ये बऱ्याच पर्यटन … Read more

Maharashtra Government : महाराष्ट्रातील ह्या नागरिकांना प्रतिकुटुंब दिले जाणार दहा हजार रुपये ! जाणून घ्या सविस्तर माहिती

Government Decision:- राज्यामध्ये सध्या सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी शेतीची, तसेच घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे देखील नुकसान झाले. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत मिळावी याकरिता राज्य शासनाने दुपटीने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या मदतीचे जर साधारणपणे आपण स्वरूप पाहिले तर प्रती कुटुंब दहा हजार रुपये वाढीव … Read more

Waterfalls In Maharashtra : पावसाळी पर्यटनाची सुरुवात करा ह्या रम्य धबधब्यासंगे ! एकदा पहाल तर अचंबित व्हाल

  Waterfalls In Maharashtra:   महाराष्ट्रात पर्यटनाला खूप मोठा वाव असून महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी तसेच सह्याद्रीच्या डोंगर रांगा यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळे महाराष्ट्रात आहे.  महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला कोणत्यातरी पर्यटन स्थळाचा वारसा असून या ठिकाणी पावसाळ्यामध्ये कायमच पर्यटकांची गर्दी होत असते. अगदी याच पद्धतीने नाशिक जिल्हा हा आध्यात्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून समृद्ध असा जिल्हा आहे. नाशिक … Read more

Tourist Place: माथेरान मधील ही पाच ठिकाणे म्हणजेच पृथ्वीवरील आहेत स्वर्ग, पावसाळ्यात द्या भेट आणि लुटा मनसोक्त आनंद

Tourist Place

Tourist Place:  ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सगळीकडे आता निसर्गाने हिरवा शालू पांघरला आहे की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले निसर्गाचे सानिध्य व मोठमोठे डोंगर रांगा हिरवाईने नटलेल्या घाटमाथ्यावरील टेकड्या आणि इतर भाग तसेच खळाळून वाहणारे धबधबे आणि नद्यांचे प्रवाह पाहून मन एकदम प्रफुल्लित होते. त्यामुळे आपल्यापैकी बरेच … Read more

Maharashtra Rain: राज्यामध्ये पावसाचा अंदाज! या 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, वाचा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती

rain

Maharashtra Rain:-  संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली असून सध्या महाराष्ट्र मधील अनेक नद्यांनी उग्र स्वरूप धारण केले असून राज्यातील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झालेला आहे. राजधानी मुंबईची परिस्थिती देखील बिकट झाली असून अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे मुंबईकर त्रस्त झालेले आहेत. परंतु राज्यातील काही भागांमध्ये आज पावसाचा जोर कमी झाला असून … Read more

Tourist Place In Mumbai: पावसाळ्यात मारा मुंबईत फेरफटका, या पर्यटन स्थळांना द्या भेट, वाचा पर्यटन स्थळांची यादी

sanjay gandhi udyaan

Tourist Place In Mumbai:-  मुंबई भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखले जाणारे एक शहर असून संपूर्ण जगामध्ये विविध दृष्टिकोनातून मुंबई प्रसिद्ध आहे. लाभलेला समुद्रकिनारा, बॉलीवूडचे केंद्र असे अनेक प्रकारची मुंबईची ओळख आहे. मुंबईला सिटी ऑफ ड्रीम म्हणजे स्वप्नांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. पर्यटनाचा विचार केला तर मुंबईमध्ये खूप प्रमाणात विविध प्रकारची पर्यटन … Read more

Maharashtra Rain Alert : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात रेड अलर्ट…! हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : येत्या ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत रेड अलर्ट, तर संपूर्ण मराठवाडा विभागासाठी यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी दिला आहे. तसेच रेड अलर्ट दिलेल्या काही भागांत अतिवृष्टीमुळे पाणी साचण्याचा धोका आहे, तर काही भागांत वादळी वाऱ्यामुळे झाड पडण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी … Read more

River Update: भारतातील ‘या’ राज्याला म्हणतात ‘नद्यांचे माहेरघर’, एकाच राज्यात वाहतात लहान ते मोठ्या 207 नद्या

narmada river

River Update:-  भारतामधून अनेक मोठमोठ्या आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या नद्या वाहतात आणि बऱ्याच नद्यांची उगमस्थान हे भारतातच आहे. प्रत्येक राज्यातून कुठली ना कुठली मोठी नदी ही वाहत असते. यामध्ये जर आपण भारतातील मध्य प्रदेश या देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राज्याच्या विचार केला तर या ठिकाणी भारताच्या ज्या काही पवित्र अशा परंपरा आहेत त्या भूमीचा … Read more

Tourist Place: ‘या’ पावसाळ्यात करू नगर जिल्ह्याची सैर, ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या गडकिल्ल्यांना देऊ भेट! वाचा माहिती

tourist place

Tourist Place:- पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लान करतात. कारण पावसाळ्यामध्ये निसर्गाने एक वेगळेच रूप धारण केलेले असते जे माणसाच्या मनाला मोहक आणि आनंदित करते. दैनंदिन मनातले ताण तणाव आणि दैनंदिन कामे यापासून जरासा मोकळा वेळ मिळून स्वतःला ऊर्जा देण्याकरिता पर्यटन स्थळांना भेट देणे खूप महत्त्वाचे असते. महाराष्ट्राचा विचार केला तर नागरिकांना महाराष्ट्राच्या बाहेर कुठे … Read more