अखेर तो सोनियाचा दिन उजाडला ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 375 कोटींची मदत वितरित ; या दिवशी उर्वरित 316 कोटी होणार जमा
Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी खरीप हंगामात पावसाचा लहरीपणा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. सुरुवातीला पावसाचं उशिरा आगमन, त्यानंतर अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती मग शेवटी परतीचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. बळीराजा अक्षरशा मेटाकुटीला आला. या पावसाच्या लहरीपणामुळे नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांची नासाडी झाली. मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक … Read more