फक्त एकच महिना महिला आयोगाचे अध्यक्षपद मला द्या, या कार्यकर्तीचे आव्हान

Maharashtra news : राज्य महिला आयोगाचे कामात सध्या राजकारण शिरल्याचा गंभीर आरोप करीत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी ‘राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद फक्त एकच महिना माझ्या ताब्यात द्या,कायदा काय असतो दाखवून देईन,’ असे आव्हानच राज्य सरकारला दिले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर पक्षपात करीत असल्याचा गंभीर आरोप देसाई यांनी केला आहे. … Read more

शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ ! बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेलाच त्यांनी हरताळ फासला…

Ahmednagar Politics ; हनुमान चालीसा म्हणणार्याना देशद्रोहाचे कलम लावायचे आणि तिकडे औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणार्याच्या बाबतीत फक्त गाडण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ असल्याने ते कृती करू शकत नसल्याचा टोला आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. शिर्डी येथे माध्यमांशी संवाद साधतांना आ. विखे पाटील म्हणाले की, एका बाजुला हिंदूत्वाची नौटकी करायची आणि दुसरीकडे हिंदत्व गुंडाळून … Read more

राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी, मुस्लिम संघटनांवर संशय

Maharashtra Politics : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंबंधीचे एक पत्र नांदगावकर यांच्या कार्यालयात आले आहे नांदगावकर यांनी हे पत्र गृहमंत्र्यांकडे दिले आहे.यासंबंधी नांदगावकर यांनी सांगितले की, ‘मशिदीवरील भोंग्यांना विरोध केल्यामुळे मनसेच्या नेत्यांना मुस्लीम संघटनांकडून धमक्या दिल्या जात आहेत. माझ्या कार्यालयात नुकतंच एक पत्र आलं … Read more

नाशिक, नगरला मिळणार अतिरिक्त पाणी, मराठवाड्याशी संघर्ष टळणार

Ahmednagar News : नाशिकमधील उर्ध्व वैतरणा धरणातून सांडव्याद्वारे मुकणे धरणात तीन टीएमसी पाणी टनेलद्वारे वळविण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने राज्य सरकारला सादर केला आहे. नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यावरून मराठवाडा विरुद्ध नगर-नाशिक असा नेहमी संघर्ष होतो. हा संघर्ष कमी करण्यासाठी वैतरणा नदीचे पाणी मुकणेत वळविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सद्यस्थितीत वैतरणा धरण पूर्ण पातळीपर्यंत भरल्यानंतर … Read more

Sarkari Yojana Information : आता शेतकऱ्यांनी ठिबक आणि तुषार सिंचन यंत्रांवर मिळावा ७५ टक्के अनुदान, कसे ते जाणून घ्या

Sarkari Yojana Information : शेतकऱ्यांसाठी (Farmer) शेतातील विकास कामांसाठी सरकार वेळोवेळी योजना घेऊन येत असते. ज्याचा फायदा शेतकरी करून घेतात व शेतात अधिक उत्पन्न मिळवतात. अशातच केंद्र सरकारने (State Government) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि पाण्याची बचत व्हावी या उद्देशाने पंतप्रधान कृषी सिंचन योजना (PM Agricultural Irrigation Scheme) सुरू केली आहे. सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना … Read more

राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र, म्हणाले…

Maharashtra news : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भोंग्यांच्या मुद्द्यावर ठाम आहेत. आता त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच जाहीरपणे खरमरीत भाषेत पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटलं आहे, राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही! राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना … Read more

Sarkari Yojana Information : सरकारच्या ‘या’ ४ योजनांमधून मिळतेय ५०% ते ९५% सबसिडी; जाणून घ्या सविस्तर प्लॅन

Sarkari Yojana Information : शेतकऱ्यांच्या (Farmer) उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकार (State Government) वेळोवेळी नवनवीन सबसिडी (Subsidy) घेऊन येते. मात्र अपुरी माहिती किंवा योजनेबद्दल पूर्ण माहिती नसणे, यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना घेता येत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला सरकारच्या अशा ४ योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यावर तुम्हाला ५० टक्के ते ९५ टक्के सबसिडी मिळू शकते. चला तर … Read more

LIC Aam Aadmi Bima Yojana : ह्या योजनेत 100 रुपये गुंतवल्यास तुम्हाला 75 हजारांचा लाभ मिळेल, जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 LIC Aam Aadmi Bima Yojana :- आज आम्ही तुम्हाला LIC च्या एका खास विमा योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेचे नाव LIC आम आदमी विमा संरक्षण योजना आहे. भारतात मोठ्या प्रमाणात लोक या योजनेत गुंतवणूक करत आहेत. देशातील मोठ्या लोकसंख्येमध्ये असंघटित क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. या लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात … Read more

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका, सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाची बाजू मांडण्यात सरकार अपयशी

मुंबई : ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राज्य शासनाला आणखी एक दणका दिला आहे. व आता दोन आठवड्यात पुन्हा निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहे.तसेच निवडणुका पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवायच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पुन्हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असून विरोधकांनी राज्य सरकारवर (state government) हल्लाबोल सुरु केला आहे. … Read more

Gunaratna Sadavarte : भोंग्यांच्या प्रश्नावर शरद पवार यांच्या मध्यस्थीची गरज, सदावर्तेंची भोंग्याच्या आंदोलनात उडी?

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारणात हनुमान चालिसा, भोंग्यांच्या प्रकरणी राज्य सरकारवर (state government) हल्लाबोल केला जात आहे. नुकतेच मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत अल्टिमेटम दिला आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी राज्यात मशिदींवर भोंगे वाजविल्यास त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणार असल्याचे म्हटले होते. त्यावरून मनसेच्या … Read more

यूपीत उतरविले एक लाख भोंगे, योगींनी थोपटली सरकारची पाठ, राज यांचा उल्लेख टाळला

अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Maharashtra news : महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे उतरविण्यावरून वादप्रतिवाद सुरू असताना तिकडे उत्तर प्रदेशात आतापर्यंत सुमारे एक लाख प्रार्थना स्थळांवरील भोंगे उतरविण्यात आले आहेत. याशिवाय रस्त्यावर नमाज पठण करणेही पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य सरकार आणि पोलिसांची पाठ थोपटली आहे. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण … Read more

आधी शेतकऱ्यांची प्रेत उतरवा, राजू शेट्टी कडाडले

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news : शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट झाले आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतशिवारात झाडांवर शेतकऱ्यांची प्रेतं लटकत आहेत. ती आधी उतरवा आणि मग भोंगे उतरवायचे की नाही याचा निर्णय घ्या,’ अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी कडाडले आहेत. हिंगोली जिल्ह्यात आयोजित मेळाव्यात ते बोलत … Read more

Sarkari Yojana : तुमच्याकडेही ई-श्रम कार्ड असेल तर काळजीच करू नका.. मिळणार आहेत मोठमोठे फायदे; जाणून घ्या

Sarkari Yojana : सरकार (Government) गरीब लोकांसाठी अनेक योजना चालवत असून त्याचा फायदा देशातील अनेक गरीब कुटुंबे (Poor families) घेत आहेत. या योजनांमध्ये सरकार वेळोवेळी बदल करून चांगले लाभ मिळवून देत आहे. आता तुमचे ई-श्रम कार्ड (E-shram card) बनले तर तुमचे नशीब जागे होणार आहे. आजकाल, ई-श्रम कार्डधारकांना ५०० रुपयांच्या हप्त्याव्यतिरिक्त अनेक मोठे फायदे मिळत … Read more

३ मे रोजी मनसे काय करणार? नितीन सरदेसाई यांनी केलं जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Maharashtra politics : मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे ही अंतिम मुदत दिली आहे. ३ मे रोजी रमजान ईद आहे, सोबतच अक्षय तृतीया हा सणही आहे. राज्य सरकारकडून लाऊडस्पीकरसाठी नियमावली तयार करण्याचे काम सुरू असतानाच मनसेने ३ मे साठी मोठी घोषणा केली … Read more

Ahmednagar News : म्हणून अहमदनगरचा आमदार निधी घटला

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 Ahmednagar News : आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत (आमदारनिधी) आमदारांना मिळणाऱ्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यासाठी प्रत्येक आमदरांना प्रत्येकी २८ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्याच्या वाट्याला यावेळी पूर्वीपेक्षा कमी निधी आला आहे. याचे कारण म्हणजे नगर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक संस्था मतदारसंघातील आमदार … Read more

आता द्राक्ष बागेला बदलत्या वातावरणाची भिती नाही; राज्य सरकारचे संरक्षित शेतीसाठी प्रयोग सुरू

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022Krushi news  :- द्राक्ष बागेचे अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्याचा परिणाम उत्पादनावर होत असून यंदा नुकसानीची तीव्रता दरवर्षी पेक्षा अधिक असल्याने राज्य सरकारने संरक्षित शेतीसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यासाठी राज्य सरकार प्रोयोगिक तत्वावर यंदा 100 हेक्टरावरील द्राक्ष बागांना प्लॅस्टिक अच्छादन करण्याचा प्रयोग करणार आहे. हा … Read more

Sarkari Yojana Information : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून कृषी यंत्रावर मिळनार भरघोस सूट; जाणून घ्या किती आहे सूट

Sarkari Yojana Information : राज्य सरकार (State Government) आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी (farmer) महत्वाची पाऊले उचलताना दिसत आहेत. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजनांच्या (plans) घोषणा करत आहेत. तसेच आता सरकारकडून शेतकऱ्यांना कृषी यंत्रावर भरघोस सूट मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. जाणून घ्या, सरकारची स्कीम काय आहे आणि तुम्ही त्याचा फायदा कसा घेऊ शकता शेतकऱ्यांना शेती आणि बागायतीसाठी … Read more

पिक विम्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Money News :- खरीप हंगामात अवकाळी पाऊसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तर शेतातील पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील पिकांचे विमा काढले होते. तर ह्या विम्याची रक्कम आता त्याच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. तसेच त्या संदर्भात राज्य सरकारने विमा कंपन्यांनी त्वरीत शेतकऱ्यांना रक्कम देण्याचे सांगितले आहे. … Read more