ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीचा आता सुप्रिम कोर्टात फैसला, आज पाच वाजता सुनावणी

Maharashtra Politics : शिवसेनेच्या अर्जावर आजच सुनावणी घेण्याचे सुप्रीम कोर्टाकडून निश्चित करण्यात आली आहे. आज संध्याकाळी ५ वाजता सुप्रीम कोर्ट सुनावणी घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांना त्यांच्या याचिकेची प्रत न्यायालयासह सर्व पक्षकारांना दुपारी ३ वाजेपर्यंत देण्यास सांगितले. शिवसेनेकडून वकील मनू सिंघवी यांचा युक्तिवाद, सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी, … Read more

ठाकरे सरकारला उद्याच बहुमत सिद्ध करण्याचा आदेश, म्हणजे ते पत्र…

Maharashtra news : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. आज सकाळीच राजभवनाकडून मुख्यमंत्री कार्यालय आणि विधिमंडळ सचिवांना हे पत्र पाठवण्यात आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. काल रात्री अशाच अशायचे एक पत्र सोशल मिडियात व्हायरल झाले होते. … Read more

कालिदास कोळंबकर, विखे पाटील यांची नावे पुन्हा चर्चेत, काय आहे कारण?

Maharashtra news : सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतरही राज्यातील राजकीय घडामोडी थांबण्याऐवजी अधिक वेगाने सुरू झाल्या आहेत. ठाकरे सरकार पाडून भाजपचे सरकार आणण्यासाठी भाजपचे वेगवेगळे प्लॅन तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातील एका प्लॅननुसार अविश्वास ठरावाला सामोरे जाण्यासाठी भाजपकडून विधानसभेत हंगामी अध्यक्षाच्या नियुक्तीची खेळी खेळली जाऊ शकते. यासाठी पूर्वी असे काम केलेले भाजपचे ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर … Read more

ठाकरे सरकारकडुन राज्यातील जनतेला गिफ्ट ! पेट्रोल आणि डिझेल झाले इतके स्वस्त…

Maharashtra news : केंद्र शासनाने पेट्रोल आणि डिझेल चे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आजपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.मात्र राज्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने … Read more

फडणवीसांचे महाराष्ट्राचा लचका तोडण्याचे स्वप्न, त्यांच्या मालकांनी त्यांना वेळीच आवर घालायला हवा, नाहीतर…

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राचा (Maharashtra) लचका तोडण्याचे स्वप्न पाहिले, अशी थेट टीका आज सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवरती केली आहे. तसेच “शिवसेनेने (Shivsena) बलिदाने दिली व समस्त ठाकरे कुळाने वाघाच्या छातीने संघर्ष केला. म्हणून आज मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्र दिल्लीपुढे (Delhi) न झुकता उभा आहे. फडणवीस व त्यांचे सर्वच बापजादे महाराष्ट्राचा … Read more

“रात्री एक वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला सेटिंग म्हणातात”

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामध्ये आरोप सत्र सुरु आहे. किरीट सोमय्या यांनी आता पुन्हा एकदा एक इशारा दिला आहे. ठाकरे सरकारचा (Thackeray Government) आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांत (INS Vikrant) … Read more

Goat Farming: मोदी सरकार शेळीपालन करण्यासाठी देणार तब्बल ‘इतकं’ लोन; पशुपालकांना मिळणार याचा फायदा

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Modi Government :  शेती समवेतच शेती पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे (Animal Husbandry) शेतकरी बांधव वळू लागले आहेत. आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव (Farmer) आता पशुपालन करू लागले आहेत. पशुपालनात सर्वात जास्त आता शेतकरी बांधव शेळीपालन (Goat Farming) करत असल्याचे बघायला मिळत आहे. इतर पशू संगोपनाच्या तुलनेत शेळीपालन (Goat … Read more

Government Scheme: मागेल त्याला शेततळे योजना पाण्यात!! फडणवीसांची योजना ठाकरेंनी गिळली; बळीराजा संकटात

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 Thackeray Government :  गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये अस्मानी संकट आणि सुलतानी संकटांचा देखील समावेश आहे. शेतकरी बांधवाना शेती करण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते मात्र, शेतकरी बांधवांकडे (Farmers) पाण्याचा साठा उपलब्ध नसल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत असे यासाठी शासनाने … Read more

उन्हाळ्यात राज्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटणार; याबाबत अजित पवारांचा कौतुकास्पद निर्णय….

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Maharashtra news :-शेतीक्षेत्रात काळाच्या ओघात अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित होऊ लागलेत. आता हायड्रोपोनिक्स (Hydroponic Farming) शेतीच्या माध्यमातून मातीविरहित शेती (Soilless farming) करायला देखील सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप पर्यंत तसेच भविष्यात देखील पाण्याविना शेती होऊ शकत नाही हे सर्वांनाच ठाऊक आहे. शेतीमध्ये पाणी (Water Management) हा एक अविभाज्य आणि महत्त्वपूर्ण … Read more

ठाकरे सरकारचा धडाकेबाज निर्णय!! बळीराजा आता कोर्टकचेरीच्या फेऱ्यातून होणार मोकळा

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Maharashtra news  :-भारत कृषीप्रधान देश (Agricultural country) आहे, कुठल्याही कृषिप्रधान देशाचा बळीराजा (Baliraja) हा कणा असतो. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा देखील बळीराजा कणा आहे. असे असले तरी, जगाचे पालन पोषण करणारा शेतकरी राजा कायमच उपेक्षित राहिला आहे. शासनाने, बळीराजा कडे नेहमीच उपेक्षित पणे बघितले आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) आपल्या हक्कासाठी … Read more

अण्णा हजारे म्हणतात ‘तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा नाही, असं मी सरकारला कळवलं होतं…

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- किराणा दुकानांतून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता थेट बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. हजारे यांनी यासंबंधीचे पत्र सरकारला ३ फेब्रुवारीलाच पाठवलं आहे सरकारच्या या निर्णयाविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्या १४ फेब्रुवारीपासून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या संदर्भात … Read more

आठवलेंची कविता…किराणा दुकानात आला दारूचा माल, लोकांचे होणार हाल

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  राज्य सरकारने वाईन सुपरमार्केटमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात भाजपने जोरदार मोहीम सुरू केली आहे. नुकतेच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कवितेतून राज्य सरकारच्या वाईन विकण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी राजभवनातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी … Read more

किरीट सोमय्या म्हणाले… मंत्रालय ही कोणाच्या बापाची मालकी नाही

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-   भाजप नेते किरीट सोमय्या हे ठाकरे सरकारवर टीका करण्यात नेहमीच आघाडीवर असतात. आता सोमय्या मंत्रालयातील त्या फोटोवरून चर्चेत आलेत. मंत्रालयात माझा फोटो काढण्यासाठी जो माणूस आला होता, उद्धव ठाकरेंचा माणूस होता, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या काही दिवसांपूर्वी मंत्रालयात गेले होते. त्यावेळी … Read more

ठाकरे सरकारच्या बैठकीत घेतले गेले ‘हे’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली असून, या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. या बैठकीत बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा भेटला आहे. बांधकाम व्यवसायिकांमध्ये या निर्णयामुळे उत्साह संचारला आहे. बैठकीत घेतले गेले ‘हे’ महत्वाकांक्षी … Read more