खतांच्या भाववाढीमुळे शेतकरी सापडला आर्थिक कोंडीत
Agricultural News : शेतकऱ्यांची संपूर्ण वर्षभराची स्थिती खरीप हंगामातील पिकांवर अवलंबून असते; मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच रासायनिक खतांची भाववाढ झाली. हे कमी की काय म्हणून मेहनतीचे वाढलेले दर, मजुरांची टंचाई, याला नियमितपणे सोबत असलेले बदलते हवामान, उत्पादन खर्च व घटत जाणारे उत्पन्न. या सर्व गोष्टीमुळे उंबरठ्यावर आलेला खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकरी अर्धमेला झाला असून आर्थिक … Read more