NPCIL Mumbai Bharti 2024 : मुंबईतील NPCIL मध्ये 400 पदांची मोठी भरती; दर महिन्याला मिळेल 55,000 हजार पगार

NPCIL Mumbai Bharti 2024

NPCIL Mumbai Bharti 2024 : न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही जर सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. वरील भरती अंतर्गत “कार्यकारी प्रशिक्षणार्थी” पदाच्या एकूण 400 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more

उन्हाळी लागली, घोळाणा फुटला तर काय करावे ? जाणून घ्या सर्व माहिती

health

उष्णतेचा कडाका वाढत चाललेला आहे. अहमदनगरसह अनेक जिल्ह्यात पारा ३८ अंशावर गेला आहे. त्यामुळे उष्णतेपासून अनेक अपाय अनेकांना होत आहे. आपण उन्हाळ्यात स्वतःची काळजी व्यवस्थित घेतली तर या अनेक त्रासापासून आपण स्वतःला फिट ठेऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात सहसा अनेकांना उन्हाळी लागणे, घोळणा फुटणे असे प्रकार होतात. अशावेळी काहीजण घरगुती, आयुर्वेदिक उपाय करतात. परंतु काहीवेळा फरक … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये 5000 रुपये गुंतवून व्हा करोडपती…

Post Office

Post Office : आज आम्ही पोस्ट ऑफिसच्या एका स्कीमबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला लाखो रुपयांपर्यंतचे फायदे मिळू शकतात. पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात, परंतु सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे आरडी योजना. ज्याला आवर्ती ठेव असेही म्हणतात. अशा योजनेत लहान रक्कम जमा करून, तुम्हाला लाखो रुपयांचा परतावा मिळू शकतो, ज्यामुळे तुम्हाला भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीत खूप … Read more

मोठा निर्णय ! आता थेट सातवे वर्ष लागल्यावरच पहिलीला प्रवेश, नर्सरीसह केजीचीही वयोमर्यादा ठरली

Ahmednagar News

Ahmednagar News : शिक्षण हा आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. आजकाल शिक्षणाला अत्यंत महत्व प्राप्त झाले असून स्पर्धेच्या जीवनात टिकण्यासाठी पालकवर्ग आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी अत्यंत सजग दिसून येतो. या मध्ये बऱ्याचदा आपली पाल्ये लवकरच शाळेत घातली जातात. नर्सरी असेल किंवा केजी असेल किंवा पहिलीतील प्रवेश असेल पालक आपल्या पाल्यास शाळेत घालण्याची घाई करतात. परंतु आता … Read more

महाविकास आघाडीचा ४८ जागांचा फॉर्म्युला फायनल ! पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर, कोणती जगाला कोणाला? पहा एक क्लिकवर

Maharashtra News

Maharashtra News : लोकसभा निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळणार आहे. एकीकडे महायुती व दुसरीकडे महाविकास आघाडी असणार आहे. मतदानाच्या तारखा जवळ येऊन ठेपल्या असल्या तरी महायुती व महाविकास आघाडीचे अनेक ठिकाणचे उमेदवार अद्याप ठरलेले नव्हते. आता महाविकास आघाडीचा राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा फॉर्म्युला ठरला असून आजच्या (दि.९ एप्रिल) पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीने जागावाटप जाहीर केले. … Read more

Ahmednagar News : कांद्याच्या दरात मोठी घसरण, मिळतोय ‘हा’ भाव ! निर्यातबंदी उठवल्याचा फायदा नाहीच..

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यात अहमदनगर जिल्हा आता आघाडीवर येऊ लागला आहे. नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांनी इतर पिकापेक्षा कांद्याकडे आपला मोर्चा वळवला. परंतु या वर्षात निर्यातबंदीचे ग्रहण लागले आणि कांद्याचे दर खूपच घसरले. यावर गदारोळ झाल्यानंतर केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्याची चर्चा झाली. त्यामुळे कांदा २ हजार रुपये प्रतिक्विंटलवर … Read more

April Discount Offer on Cars : कार खरेदीदारांसाठी मोठी ऑफर! ‘या’ कंपनीच्या कारवर 2.80 लाखांपर्यंत सूट, सोबतच 3 वर्षांची देखभाल मोफत…

Jeep Meridian April Discounts

Jeep Meridian April Discounts : जर तुम्ही नजीकच्या भविष्यात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकेतील आघाडीची कार उत्पादक कंपनी जीप एप्रिल 2024 महिन्यासाठी तिच्या संपूर्ण पोर्टफोलिओवर बंपर सूट देत आहे. जीप कंपनीकडून कार खरेदी करून ग्राहक या महिन्यात 11.85 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकतात. एप्रिल 2024 मध्ये भारतात … Read more

मोदींच्या नेतृत्वाखाली विजयाची गुढी उभारणार: खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विजयाची गुढी उभारणार असा विश्वास विद्यमान खासदार आणि दक्षिण अहिल्यानगर मतदार संघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. पारिजात पार्क येथील गुढीपाडव्याच्या निमित्त आयोजित केलेल्या शोभा यात्रेत ते बोलत होते. देशाचा निकाल ठरला असून, नरेंद्र मोदीच हे पुन्हा देशाचे पंतप्रधान असतील असेही त्यांनी लोकांना संबोधित … Read more

Ahmednagar Politics : शिर्डी तापली ! खा.लोखंडेंनी खरोखर करोडोंचे अनुदान लाटले ? काय आहे वास्तव?

Ahmednagar News

Ahmednagar Politics : लोकसभेचा फिव्हर जसजसा वाढू लागला तसतसे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. आता आरोप प्रत्यारोपांची राळ उडू लागली आहे. दक्षिणेत लंके विरोधात विखे अशी तगडी फाईट लागली आहे. तर शिर्डीतही वातावरण चांगलेच गरम झाले आहे. आता शिर्डीत आरोपांची राळ उडाली आहे. नुकतेच शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट व डॉ. भरत कर्डक यांनी खा. … Read more

Samsung Galaxy : स्वस्त आणि मस्त फोन शोधत असाल तर सॅमसंगने नुकतेच लॉन्च केले आहेत दोन बजेट फोन, बघा…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंगने नुकतेच भारतात 2 नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Samsung Galaxy M55 5G आणि Samsung Galaxy M15 5G अशी या हँडसेटची नावे आहेत. Galaxy M55 5G हा मध्यम श्रेणीचा स्मार्टफोन आहे, तर Galaxy M15 5G हा बजेट मोबाईल आहे. या दोन्ही हँडसेटमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या फोनची किंमत काय … Read more

Ahmednagar News : नगरमधील अकोलेत पाडव्यास जंगल जाळण्याची परंपरा ! हजारो वनस्पती, प्राणी जळून खाक.. यामागे दडले ‘बड्या’ सिस्टीमचे काळे कारनामे? पहा वास्तव..

Ahmednagar News

Ahmednagar News : अनेक ठिकाणी भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या परंपरा पाहायला मिळतात. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे जंगल जाळण्याची एक प्रथा पाहावयास मिळते. गुढीपाडव्याच्या अगोदर चार-दोन दिवस असे प्रकार केले जातात. यावर्षीही अशा अनके घटना अकोलेत घडलेल्या आहेत. यामध्ये कान्हा, सुतारी, घोडी, ढग्या, कळंबदरा, लग्न्या, मोग्रस, पांगरी, नाचणठाव, करंडीची वारंगी आदी डोंगरे व त्यावरील वन संपदा जाळून … Read more

Ahmednagar News : ‘संपदा’चे वाफारे ! पतसंस्थेच्या पैशातून गाडी, बांगला अन मौजमजा, अनेक धक्कादायक पैलू समोर, उद्या शिक्षेबाबत अंतिम सुनावणी..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा तसा सहकाराचा. सहकार क्षेत्रात आदर्श घालून दिलेल्या जिल्ह्यात मागील काही दिवसात या सहकाराचे धिंडवडे काढायचे प्रकार घडल्याचे समोर आले. दरम्यान संपदा नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरण राज्यभर गाजले. यात ज्ञानदेव वाफारे हा मुख्य आरोपी असून त्याच्यासह १७ आरोपी आहेत. १७ आरोपींच्या शिक्षेबाबत अंतिम निर्णय बुधवारी (दि. १०) देणार असल्याचे जाहीर … Read more

Multibagger Penny Stock : अवघ्या 6 महिन्यांत गुंतवणूकदार मालामाल, 2 रुपयांवरून घेतली 50 रुपयांची मोठी झेप!

Multibagger Penny Stock

Multibagger Penny Stock : आज आपण अशा एका पेनी स्टॉकबद्दल बोलणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना काही दिवसांतच चांगला परतावा दिला आहे. या स्टॉकने अवघ्या सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा स्टॉक अप्पर सर्किटवर चालला आहे. या स्टॉकचे नाव व्हाईसरॉय हॉटेल्स लिमिटेड असे आहे. आज या स्टॉकने 5 टक्के अपर सर्किटसह … Read more

Ahmednagar News : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! बदल्यांची तयारी सुरू, सेवाज्येष्ठता याद्या करण्याच्या सूचना, ‘अशी’ असणार प्रक्रिया

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा परिषद अर्थात झेडपीला मिनी मंत्रालय असेही म्हणतात. जिल्हा परिषदेचा कामाचा डोलारा मोठा असल्याने कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया ही नेहमीच चर्चेत असते. त्यामागे विविध पैलू देखील आहेत. दरम्यान आता यंदाच्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची तयारी जिल्हा परिषद प्रशासनाकडून सुरु झालीये. यामध्ये शिक्षकांचा सहभाग नसणार आहे. ते … Read more

Summer Digestive Problems : उन्हाळ्यात होणाऱ्या ‘या’ पचनाच्या संबंधित समस्या टाळण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय!

Summer Digestive Problems

Summer Digestive Problems : उन्हाळ्यात लोकांना पोटाशी संबंधित अनेक समस्या जाणवतात. या दिवसांमध्ये अन्न व्यस्थितीत पचत नाही. उदाहरणार्थ, जर कोणी जास्त मसालेदार अन्न खाल्ले तर पोटात जळजळ आणि ऍसिडिटीची समस्या लगेच होते आणि जर कोणी जास्त अन्न खाल्ले तर लगेच पोटात दुखू लागते. खरं तर, उन्हाळ्यात खाल्लेले किंवा प्यालेले काहीही सहज पचत नाही. त्याच वेळी, … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये पाण्याची आणीबाणी ! धरणात पाणी तरी आवर्तन कमी, शेतकरी हतबल

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक तालुक्यात पाणी संकट गहिरे झाले आहे. समन्यायी मुळे पाणी जायकवाडीला गेले व उत्तरेत पाणी टंचाई निर्माण झाली. आवर्तनाचा कालावधी कमी करण्यात आला. तर दक्षिणेतही पाण्याची आणीबाणी निर्माण झाली आहे. डिंभे धरणात पाणीसाठा असूनही दक्षिणेतील तालुक्यात पाणीबाणी निर्माण झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कुकडीचे आवर्तन रविवारी सकाळी बंद करण्यात आल्याने ‘टेल’कडील … Read more

Ahmednagar News : नेतेमंडळींचे अपयश अहमदनगरकरांना धक्का ! समन्यायी पाणीवाटप याचिका निकाली, जायकवाडीला पाणी सोडावेच लागणार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहिले आहे. यंदा पावसाची हजेरी अत्यल्प राहिली. परंतु त्यानंतर आहे ते पाणी देखील समन्यायी कायद्यानुसार जायकवाडीला सोडण्यात आले. या समन्यायी पाणीवाटप कायद्यासंदर्भात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता ही याचिका निकाली काढण्यात आल्याने नगरसह नाशिक जिल्ह्याला धक्का बसला आहे. दोन एप्रिलला याचिका … Read more