पावसाळ्यात लहान मुलांना निरोगी ठेवण्यासाठी सावधगिरी म्हणून खालील टिप्सचे करा पालन !

small kids

पावसाळ्यामध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. या काळात लहान मुलांना खूप जपायला लागतं. मुलांना आजारापासून दूर ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे, याबाबत बालरोग आणि नवजात शिशू तज्ज्ञ डॉ. बॉबी सदावर्ती अधिक माहिती देत आहेत. मान्सून हा केवळ प्रौढांनाच नाही तर लहान मुलांमध्येही विविध आजारास कारणीभूत ठरतो. पोट फुगणे, गॅस्ट्रोएन्टेरिटिस, ओटीपोटात दुखणे आणि कळ येणे, … Read more

राज्यात ठिकठिकाणी पाऊस, कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम !

rain

राज्यातील काही भागांत शनिवारी जोरदार सरी पडल्या. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक होता, तर अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली. दरम्यान, राज्याच्या काही भागांत पावसाचा जोर कमी-अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टीपर्यंत कार्यरत आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. कोकणातील … Read more

तलाठी पदाची नियुक्ती पत्र देवून आरोप करणाऱ्यांना चपराक दिली – ना.विखे पाटील

na. vikhe

तलाठी भरती प्रक्रीयेवरून महसूल विभागाला आणि महायुती सरकारला बदनामी करणार्याना पारदर्शी भरती प्रकरीयेतून यशस्वी झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र देवून चपराक दिली असल्याचा टोला महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार भवन सभागृहात महसूल पंधरवडा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महसूल पंधरवाड्यानिमित्त जिल्ह्यात 189 नवनियुक्त तलाठी यांना आज महसूलमंत्री श्री. … Read more

‘या’ बड्या बँकांनी कोट्यावधी ग्राहकांना दिला झटका! गृह आणि वाहन कर्जाच्या हप्त्यात होणार वाढ !

loan

बरेचव्यक्ती एक घर किंवा वाहन खरेदी करण्यासाठी वाहनकर्ज आणि गृहकर्ज घेतात. साहजिकच या घेतलेल्या कर्जाचे दर महिन्याला आपल्याला ईएमआय भरणे गरजेचे असते. कर्ज घेताना आपल्याला बँकांच्या माध्यमातून ज्या काही अटी असतात त्या पाळूनच या पद्धतीचे बँकेचे हप्ते भरणे गरजेचे असते. परंतु कधी कधी बँकांच्या निर्णयामुळे या हप्त्यांमध्ये वाढ होऊ शकते किंवा त्यात घट देखील होऊ … Read more

नाबार्डमध्ये 44 ते 89 हजार रुपये दरमहा पगार मिळवण्याची संधी! या पदांवर भरती सुरू; पटकन करा अर्ज !

nabard

सध्या अनेक शासकीय विभागाच्या अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू असून त्यासोबतच रेल्वे आणि बँकिंग क्षेत्रामध्ये अनेक भरतीच्या नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहेत. दहावी पास ते पदवीधर व इतर उच्च पदवीधारक तरुण- तरुणींकरता या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. अगदी त्याचप्रमाणे जर आपण राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डचा दृष्टीने बघितले … Read more

नगरमध्ये विधानसभेआधी भूकंप ? मोठे प्रस्थ असणारे ‘ते’ कुटुंब शरद पवार गटात जाणार, जगतापांना टाईट फाईट..

politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण अत्यंत क्रियाशील आहे. अनेक वेगवान घडामोडी नगर जिल्ह्यात घडत असतात. दिग्गज देखील अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात लक्ष ठेऊन आहेत. परंतु आता एक मोठी घडामोड नगर शहरात होणार असल्याचे चित्र आहे. नगर विधानसभा मतदार संघांवर जिल्ह्याचे लक्ष आहे. महायुतीकडून येथे आ. संग्राम जगताप यांचे तिकीट फिक्स समजले जाते. परंतु महाविकास आघाडीकडून … Read more

भूमिपूजनाचा तडाखा ! आ. मोनिका राजळेंनी मतदारांना केलं ‘हे’ आवाहन

monika rajale

Ahmednagar Politics : गेली १० वर्षांपासून तुम्ही दिलेल्या साथीमुळे मी विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम करत असताना दोन्ही तालुक्याचा कधीही दुजाभाव न करता आमदार निधीसह शासनाच्या वेगवेगळ्या योजनेतून जास्तीत जास्त निधी आणून मतदार संघातील अनेक विकास कामे केली असल्याने विकास कामे करणाऱ्यांनाच साथ द्या. असे मत आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केले आहे. शेवगाव तालुक्यातील मराठवाड्याच्या … Read more

अहमदनगरमध्ये कार-कंटेनरचा भीषण अपघात, एक ठार

accident

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघात व मृतांची मालिका सुरूच आहे. आता पुन्हा एकदा कार व कंटेनरमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. या अपघातात शिर्डीतील तरुणाचा मृत्यू झाला. अपघात केलवड गावात घडला. प्रज्वल संजय जगताप, वय १९ असे मृताचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी पिंपरीनिर्मळवरून शिर्डीकडे आल्टो कार (एमएच १७ सीएम ८९२७) … Read more

कपाशीच्या शेतात मृतदेह, ‘चाँद’ यांसोबत नेमके काय झाले? अहमदनगरमधील प्रकार

crime

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना दिवसनेदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे. राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथे काल (दि. २ ऑगस्ट) दुपारच्या दरम्यान कपाशीच्या शेतात चॉद पठाण या ४५ वर्षीय ट्रॅक्टरचालकाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली. नाजूक कारणावरुन चाँद पठाण यांची हत्या झाल्याची चर्चा रेल्वे स्टेशन परिसरात सुरु आहे. चांद आंबीर पठाण … Read more

केदारनाथमध्ये ढगफुटीने परिस्थिती बिघडली, अहमदनगरमधील ‘इतके’ भाविक अडकले, त्यांच्याबत मोठी बातमी समोर

kedarnath

उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.त्यामुळे तेथे भूस्खलन होऊन अनेक पूल आणि रस्ते वाहून गेले असल्याचे सांगितले जात आहे. बुधवार (दि. ३१) रोजी रात्री उशिरा केदारनाथमध्ये ढगफुटी झाल्याने परिस्थिती अजूनच बिघडली. त्यामुळे अनेक भाविक गुप्त काशीजवळ नारायणकोट येथे अडकले. या भाविकांच्यात कोपरगावातील ५३ भाविक देखील असल्याचे वृत्त आले आणि सगळ्याना … Read more

मंजूर कामांना स्थगिती आणणारेच उद्घाटनासाठी पुढे ! आ. तनपुरेंचा कर्डिलेंवर घणाघात

tanpure

Ahmednagar Politics :  महाविकास आघाडीतील मंजूर कामांना ज्यांनी स्थगिती आणली, तेच आता कामाचे उ‌द्घाटने करण्यासाठी साडेचार वर्ष झोपलेले झोपेतून जागे झाले आहेत. सध्याच्या महायुती सरकारने मागील काळातील कामांना स्थगिती दिल्याने मोठा विकासाच्या कामांना खंड पडला. या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागितली. तेथून न्याय मिळाल्याने आम्ही मंजूर करून आणलेल्या विकासकामांचा मार्ग मोकळा झाला. भारतीय जनता पक्षाने … Read more

पाच झालते, सहावं लग्न करण्यासाठी आली.. मंडपात जाणकारांना काही गोष्टी लक्षात येताच भांडाफोड..

lagn

Ahmednagar News : मागील काही दिवसांत अहमदनगर जिल्ह्यात फसवणुकीच्या अनके घटना घडल्या आहेत. यामध्ये लग्नाळू मुलांची फसवणूक होत असल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. त्यातच आता नोकरी नसल्याने बेरोजगार असणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढले आहे. आधी पाच लग्न होऊन संबंधितांना चुना लावलेल्या वधूसोबत विवाहबंधनात अडकण्याची तयारी सुरू असताना काहींना संबंधित वधू आणि तिच्या सोबत आलेल्या महिलांचा … Read more

सात पीडित..अत्याचाराने मनोरुग्ण.. अकरा वर्षानंतर कुटुंबीय दिसले…अहमदनगरमधील काळीज हेलावणारा प्रकार

vethbigari

Ahmednagar News : वेठबिगारी, त्यातून होणारे अत्याचार आदी गोष्टी समाजाला कलंक. अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात असे प्रकार समोर आले, पोलिसांनी त्यांची सुटकाही केली. पण तो पर्यंतचा प्रवास काळीज हेलवणारा होता. खाकी वर्दीची कृपा व मानव सेवा प्रकल्पाची मदत आदींमुळे अनेक गोष्टी शक्य झाल्या. बेलवंडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस … Read more

अल्पवयीन मुलीचे अपहरण, पालकांचा जाळून घेण्याचा प्रयत्न,आक्रमक ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर

crime

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव परिसरातून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी येथील तालुका पोलीस ठाण्यावर काल शुक्रवारी (दि.२) मोर्चा काढला होता. यावेळी मुलीच्या आई-वडिलांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतल्याने अनुचित प्रकार टळला. सदर मुलीचे २७ जुलै रोजी अपहरण झाले होते. याप्रकरणी … Read more

विधानसभेआधी पवार-फडणवीसांची साखरपेरणी ! अहमदनगरमधील ‘या’ खास माणसांच्या साखर कारखान्यांना हजारो कोटी

ajit pawar

Ahmednagar News : भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांच्या ताब्यात असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना १५९० कोटी रुपयांचे ‘मार्जिन मनी लोन’ राष्ट्रीय सहकार विकास निगमने उपलब्ध करून दिले आहे. या निधीचा कारखान्यांना खेळते भागभांडवल म्हणून उपयोग करता येणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी ११ सहकारी साखर कारखान्यांना ‘मार्जिन मनी लोन’ देऊन सत्ताधाऱ्यांनी साखरपेरणी केली आहे. राज्यातील … Read more

भंडारदरा भरले ! शेतकऱ्यांनी फटाके फोडले, ‘हे’ धरणेही भरण्याच्या मार्गावर

bhandaradara

Ahmednagar News : उत्तर नगर जिल्हाला वरदान ठरलेले भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले असून धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्याने निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. आता निळवंडे धरण कधी भरते, याकडे उत्तर नगर जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. अकोले तालुक्यातील ब्रिटिशकालीन म्हणून ओळखले जाणारे भंडारदरा धरण काल संध्याकाळी १० हजार ५२० दशलक्ष घनफूट झाले. भंडारदरा … Read more

घरात घुसून कुऱ्हाडीने वार करून महिलेचा खून, अहमदनगरमधील घटना

murder

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील निपाणीवडगाव शिवारातील एका महिलेचा घरात शिरून कुऱ्हाडीने खून केल्याची खळबळजनक घटना काल शुक्रवारी (दि.२) रात्री १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुन्ना शेखनूर पठाण यांनी येथील शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की शम्मा शेखनूर पठाण (वय ६०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या निपाणीवाडगाव … Read more

अखेर ठरले..! भाजपकडून राहुरी विधानसभा मतदार संघात डॉ. सुजय विखे नव्हे तर ‘हे’ असतील उमेदवार ?

Ahmednagar News : नुकत्याच पार पडलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत माझ्या विजयासाठी भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्यामुळेच नगर-राहुरी विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे. तसेच यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतही कर्डिले यांनी मोठी मेहनत घेतली होती. त्यांच्यामुळेच नगर-राहुरी विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे. आजवर मी त्यांच्या त्यांच्या मार्गदशनाखाली राजकारण करत आलेलो आहे. त्यामुळे … Read more