Heart Attack In Winters : हिवाळ्यात वाढतो हृदयविकाराचा धोका ! जाणून घ्या काय खावे आणि काय नाही ?

Heart Attack In Winters

हिवाळ्यात रक्तदाब आणि रक्तातील साखर वाढली की हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढतो. त्यामुळे हिवाळ्यात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढू लागते. हिवाळ्यात, आपण आहार आणि जीवनशैलीची काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण हृदयविकाराचा झटका टाळू शकता. नोव्हेंबर महिना संपत आला आहे. थंडीने हळूहळू दार ठोठावले. अशा परिस्थितीत स्वत:चा बचाव करणे अत्यंत आवश्यक होते. कारण बदलत्या हवामानात शरीरात अनेक … Read more

PM Awas Yojana Update : मोदी सरकार ने घेतला मोठा निर्णय ह्या लोकांना घर बांधायला मिळणार पैसे

PM Awas Yojana Update

जर तुम्ही देखील PM आवास योजनेसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल, तर त्यासंबंधीच्या अपडेट्सबद्दल नक्कीच जाणून घ्या. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) हा 2015 मध्ये ज्या लोकांकडे स्वतःचे घर नाही अशा लोकांसाठी सुरू करण्यात आलेला एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश गरिबांना परवडणारी घरे प्रदान करणे आणि ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील देशातील घरांची कमतरता दूर करणे … Read more

IRCTC News : आता रेल्वे तिकिटाचे टेन्शन संपले ! QR कोड आणि UPI पेमेंटने काढता येणार तिकीट

IRCTC News

भारतीय रेल्वे प्रवासी आता QR कोड आणि UPI पेमेंट वापरून तिकीट बुक करू शकतात, पण कसे? ते आज आपण जाणून घेऊयात. डिजिटल इंडिया अंतर्गत, देशातील अनेक सुविधा हळूहळू अनेक तंत्रज्ञानाचा अवलंब करताना दिसतात. ज्याप्रमाणे मेट्रोमध्ये तिकिटांचे QR कोडमध्ये रूपांतर करण्यात आले आहे त्याचप्रमाणे भारतीय रेल्वे देखील आपल्या प्रवाशांना QR कोड तिकिटांची (ट्रेन तिकीट वाया QR … Read more

Ahmednagar News : ‘हिंदू समाजावर अन्याय झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील..! गुहा धार्मिक स्थळाबाबत शिवाजी कर्डीले यांचा आक्रमक इशारा

Shivaji Kardile

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथे धार्मिक स्थळामध्ये दोन समाजात तणाव निर्माण झाला होता. एका समाजाने तेथील पुजाऱ्यांवर हल्ला केला होता. त्यांना मारहाण केली होती. त्यानंतर वातावरण प्रचंड तापले होते. वारकऱ्यांनी एकत्र येत मोठा मोर्चा काढला. दरम्यान आता या वादात माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी उडी घेतली आहे. हिंदू समाजावर अन्याय झाल्यास गंभीर परिणाम भोगावे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! बिल अदा करण्यासाठी महिला सरपंचाने घेतली लाच, पतीसह महिलाही रंगेहात जेरबंद

अहमदनगर जिल्ह्यातील राज्याला हादरवनारे एक कोटी लाच प्रकरण ताजे असतानाच आता अहमदनगरमधून आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. शासकीय ठेकेदाराचे बिल देण्यासाठी चक्क महिला सरपंचाने लाच घेतली असून तिच्या पतीसह, पतीसह महिला सरपंचासही जेरबंद करण्यात आले आहे. सरपंच उज्ज्वला सतीश राजपूत व तिचा पती सतीश बबन रजपूत असे आरोपींचे नावे आहेत. ही खळबळजनक घटना श्रीगोंदे … Read more

जायकवाडी वरून रणक्रंदन ! नाशिकमध्येही जलसंकट, मराठवाड्याने मृतसाठा वापरावा..यासह अनेक मुद्द्यांचा उहापोह, पहा स्पेशल रिपोर्ट

Jayakwadi dam

सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच दुष्काळी स्थिती आहे. त्यातच जायकवाडीला नगर नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडावे अशी मागणी होत आहे. याला मात्र विरोध सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यातून पाणी सोडण्यास विरोध होत असताना आता नाशिक मधूनही पाणी सोडण्यास विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे जायकवाडी वरून रणक्रंदन निर्माण झाला असल्याचे चित्र आहे. नाशिकमध्येही दुष्काळी स्थिती गंभीर असल्याने नाशिकमधून जायकवाडीला पाणी … Read more

कांदा सोडा कांद्याशी संबंधित ‘हा’ बिझनेस करा, वर्षभरातच पैशांचा पडेल पाऊस

Business Ideas

Business Ideas : आजकाल सर्वांचेच जीवन खूप बदलेले आहे. अगदी फास्ट असे जीवन झाले आहे. आजच्या जीवनशैलीत कुणाला जास्त टाइम देखील मिळत नाही. अशा परिस्थिती लोंकाना आयत्या मिळणाऱ्या वस्तूंची, पॅकेजिंग मटेरियलची खूप सवय झाली आहे. महिला देखील आजकाल रेडी माँट्रियल स्वयंपाकासाठी खरेदी करताना दिसतात. हीच एक व्यवसायाची मोठी संधी आहे. कांदा हा स्वयंपाकात लागणारी मूलभूत … Read more

लग्न दुसऱ्यांचे लाखो रुपये कमवाल तुम्ही ! ‘हे’ चार बिझनेस म्हणजे पैसे छापण्याची मशीन

Business Ideas

Business Ideas : तुम्ही सिझनेबल बिझनेस करता का? किंवा तुम्हाला सिझनेबल व्यवसाय करायचे आहेत का? असे असेल तर आम्ही तुम्हाला आता याठिकाणी आगामी काही दिवसांत मोठी डिमांड येणारे काही बिझनेस याठिकाणी आम्ही देणार आहोत. ते करून तुम्ही प्रचंड पैसे आगामी तीन ते चार महिन्यांतच कमावू शकता. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की, आज कार्तिकी … Read more

दुष्काळी गावांना पाणी देण्यासाठी जलसंपदाकडून पाहणी

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील जवळके. धोंडेवाडी वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादराबाद, शहापूर आदी ग्रामपंचायत हद्दीत असलेले पाझर तलाव भरण्याबाबत नुकतीच जवळके, धोंडेवाडी येथील हनुमान मंदिरात परिसरातील निळवंडे कालवा कृती समितीचे पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थांची नुकतीच बैठक पार पडली. तसेच या संबंधित पाणी सोडण्याच्या ठिकाणाची जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करण्यात आली आहे.उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेने कारखाना ताब्यात घेणे बेकायदेशीर !

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : राहुरी येथील डॉ. तनपुरे कारखाना सिक्युरीटायझेशन कायद्यांतर्गत जिल्हा बँकेने ताब्यात घेणे बेकायदेशीर असून त्वरीत निवडणूका घेऊन कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात आल्यानंतर कारखाना भाडेतत्वावर चालविण्याचा निर्णय होणे गरजेचे आहे. याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी कायदेशिर प्रक्रिया सुरू केल्याची माहिती उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ व शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी … Read more

आ. राम शिंदे यांची मध्यस्थी सफल ! अहमदनगर जिल्ह्यातील ते उपोषण मागे

Ahmednagar News

Ahmednagar News : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा, या मागणीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने सुरू असलेले उपोषण माजीमंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्या मध्यस्थीने दि. २१ नोव्हेंबर रोजी स्थगित करण्यात आले. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा, या मागणीसाठी चौंडीमध्ये दि. १७ नोव्हेंबरपासून यशवंत सेनेच्या वतीने उपोषण सुरू … Read more

वंदे भारत ट्रेनची लोकप्रियता ! फक्त १५ दिवसांत इतक्या प्रवाशांचा वंदे भारतने प्रवास

Vande Bharat Train

Vande Bharat Train : वंदे भारत ट्रेनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच मध्य रेल्वेवर धावणाऱ्या सीएसएमटी-शिर्डी, सोलापूर, गोवा आणि नागपूर- बिलासपूर, नागपूर-इंदोर या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ ते १५ नोव्हेंबर या अवघ्या १५ दिवसांत ६८ हजार ७३६ प्रवाशांनी प्रवास केल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डीला सर्वाधिक पसंती वंदे … Read more

श्रीगोंद्यात चोरट्यांचा धुमाकूळ ! चाकूचा धाक दाखवत कुटुंबीयांना मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा शहरात बुधवारी (दि. २२) पहाटे चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत चांगलाच धुमाकूळ घातला. शिवाजीनगर परिसरात चार चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत कुटुंबीयांना मारहाण करत एकाच रात्रीत दोन ठिकाणी चोरी केली. या वेळी चोरटयांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने, असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरट्यांच्या मारहाणीत पती पत्नी किरकोळ जखमी झाले आहे. भरवस्तीत झाल्यामुळे … Read more

Ahmednagar City News : नेप्ती चौकातील सीना नदीवरील पुलाचे आज भूमिपूजन

Ahmednagar City News

Ahmednagar City News : नगर कल्याण महामार्गावरील नेप्ती चौकाजवळील सीना नदीवर नवा पूल उभारण्यात येणार असून, त्याचे भूमिपूजन गुरुवारी (दि.२३) सायंकाळी ४ वाजता खा. डॉ. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत होणार आहे. कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर नगर शहरातील नेप्ती चौकाजवळ सीना नदीवर हा नवा पूल बांधण्यात येणार आहे. सध्याचा येथील पूल … Read more

तुळशी विवाहापासून होणार लग्नाचे मुहूर्त सुरु ! देशात उडणार ३८ लाख लग्नांचा बार !

Marathi News

Marathi News : दिवाळीच्या उत्सवात विक्रमी विक्री झाल्यानंतर आता देशातील व्यापारी समुदायाचे लक्ष २३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या विवाह सोहळ्याच्या हंगामावर आहे. देशभरात लग्न समारंभाच्या या काळात ३८ लाख विवाह संपन्न होण्याची शक्यता असून या माध्यमातून जवळपास ४.७४ लाख कोटींची आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज व्यापारी वर्गाची संघटना ‘केट’ने व्यक्त केला आहे. दिवाळीनंतर व्यापारी वर्ग आता विवाहाच्या … Read more

ब्रेकिंग : पदभार घेण्यासाठी गेलेल्या सचिवास मारहाण, श्रीरामपूरात गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर येथील बाजार समितीत सचिव पदाचा पदभार घेण्यासाठी गेलेल्या सचिव किशोर काळे यांच्या वाहनाच्या काचा फोडून त्यांना व त्यांच्या नातेवाईकाला मारहाण झाल्याची घटना नुकतीच उघकीस आली. याप्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांच्यासह दहा जणांविरूद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काही कारणांमुळे सचिव किशोर काळे यांना बाजार समितीच्या … Read more

Ahmednagar News : भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनाच उपोषण करण्याची वेळ येते. हे नेमके चाललंय काय?

Ahmednagar News

Ahmednagar News : ज्या कोरडगावच्या परिसराने निवडणुकीत तुम्हाला बळ दिले तोच परिसर दुष्काळात बसत नाही. ज्यांनी तुम्हाला तारले, त्यांनाच विसरले. हे बरे नाही. गोकुळभाऊ दौंड यांनी सुरु केलेले उपोषण हे सामान्य माणसांसाठी आहे. त्यांचा आवाज मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही त्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. दुष्काळ जाहीर करा अन्यथा मंत्रालयाच्या दारात येऊन बसू, असा … Read more

जिल्ह्यात विनानोंदणी अथवा अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करा – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात विनानोंदणी तसेच अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर विनाविलंब कारवाई करत त्यांच्यामध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचा शोध घेऊन … Read more