अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यात सुजय विखे यांनी बाजी मारली आहे.
आतापर्यत डॉ.विखे यांनी चौदाव्या फेरीअखेर तब्बल दोन लाखांहून जास्त मताधिक्य मिळाले आहे. त्याच बरोबर आमदार जगताप यांचे होमग्राउंडव असलेल्या नगर शहरातच भाजपच्या डॉ.सुजय विखे यांना लीड मिळाले आहे.
अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून तब्बल ४० हजार मतांचे लीड मिळाल्याचे वृत्त आहे.अहमदनगर शहरातून २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांनी विजय मिळविला होता.
तत्पुर्वी त्यांनी दोनदा शहराचे महापौरपद भुषविले होते. तसेच त्यांचे वडील विधानपरिषदेचे सदस्य आहेत. तर पत्नी शितल जगताप यांही नगरसेविका आहेत. महापालिकेत राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक आहेत.
नगर शहरातूनच जनतेनी नाकारल्याने आगामी काळात विधानसभा निवडणुकी ही आ.संग्राम जगताप यांना धोक्याची ठरणार आहे.
- Mahindra XUV 3XO : महिंद्राची ‘ही’ SUV टाटा आणि ह्युंदाई सारख्या गाडयांना देत आहे जोरदार टक्कर अन् स्वस्तही…
- Ahmednagar News : विखे पाटील स्पष्टच बोलले ! औद्योगिक क्षेत्र आपल्याला दहशदमुक्त ठेवायचे,धाक, दडपशाहीने उद्योजकांना पळवून लावणारी संस्कृती नाही
- Ahmednagar News : जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी सातत्याने संघर्ष केला !
- महाराष्ट्रात पुन्हा ऊन पावसाचा खेळ सुरू ! 9 मे पर्यंत राज्यात वादळी पावसाची शक्यता, ‘त्या’ 6 जिल्ह्यांना हवामान खात्याचा येलो अलर्ट
- Samsung Galaxy : 32MP सेल्फी कॅमेरा असलेला सॅमसंगचा ‘हा’ फोन झाला स्वस्त, 7 मे पर्यंत खरेदी करण्याची उत्तम संधी!